निपाणी ( वार्ता) : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून आजपर्यंत सीमा भागात कन्नड मराठी भाषिक एकत्रितपणे राहत आहेत. तरीही कर्नाटक सरकार वेगवेगळ्या मार्गाने सीमा भागातील मराठी बांधवावर अन्याय करीत आहे. याशिवाय कन्नड सक्तीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मध्यस्थी करून सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींची …
Read More »चालकाच्या प्रसंगावधानाने ‘बर्निंग बस’चा थरार वाचला
सौंदलगा बस स्थानकावरील घटना : प्रवाशांनी मारल्या बसमधून उड्या निपाणी (वार्ता) : सध्या उन्हाळा सुरू असून या काळात वाहनांना शॉर्टसर्किट व इतर कारणांनी आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच निपाणी आगाराची निपाणी -कुन्नूर ही बस (क्रमांक के.ए.२३-३११) रविवारी (ता.२९) सायंकाळी पाच वाजता सुमारास सौंदलगा बस स्थानकावर आल्यानंतर इंजिन मधून …
Read More »निपाणकर सरकार राजवाड्यातील मानाची पालखी, सासनकाठी शिंगणापूरकडे रवाना
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यातील मानाची सासनकाठी व पालखी श्री क्षेत्र त्र शिखर शिंगणापूर महादेव मंदिराकडे निपाणी येथून रवाना झाली. त्यानिमित्त श्रीमंत दादाराजे देसाई सरकार, मानकरी व मान्यवरांच्या हस्ते सासनकाठीची पूजा करण्यात आली. शिखर शिंगणापूर येथे चैत्र महिन्यानिमित्त निपाणका सरकार घराण्यातील मानाची पालखी …
Read More »‘सर्वोत्तम श्राविका’ पुरस्कार मिळाल्याने ‘अरिहंत’तर्फे मीनाक्षी पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील मीनाक्षी रावसाहेब पाटील यांचे धार्मिक कार्य आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत देशपातळीवर त्यांना मिळालेला हा सन्मान बोरगावसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे. …
Read More »सीमाभागचा बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड
निपाणीत दीपक दळवींची शोकसभा; सीमा लढा यशस्वी करण्याचा निर्धार निपाणी (वार्ता) : कर्नाटक -महाराष्ट्र सीमा लढ्याचा सक्रिय सहभाग घेऊन दीपक दळवी यांनी प्रशासनाच्या विरोधात बुलंद आवाज उठवत मराठी भाषकांना जागृत करण्याचे काम केले होते. प्रामाणिकपणा, निष्कलंक चारित्र्य आणि धडाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. त्यांनी बऱ्याच वेळा न्यायालयाबरोबरच रस्त्यावरची लढाई ही …
Read More »राज्य सरकार द्विभाषिक सूत्राच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध : मंत्री मधू बंगारप्पा
विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येणार नाही बंगळूर : राज्य सरकार द्विभाषिक सूत्राच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात आहे, असे शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, सरकारचे कोणतेही निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याला हानीकारक ठरणार …
Read More »सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनायक यांना मुख्यमंत्री पदक पुस्कार जाहीर
निपाणी (वार्ता) : निपाणी येथे मंडल पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजवलेले व सध्या बेळगाव येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावणारे कर्तव्यदक्ष अधिकारी संतोष सत्यनायक यांना मुख्यमंत्री पदक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रशंसनीय सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंडल पोलीस निरीक्षक संतोष …
Read More »गळतगा येथे बीरसिद्धेश्वर नगरखाना क्रांतिवीर संगोळी रायण्णा पुतळ्याचे अनावरण
निपाणी (वार्ता) : धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री. क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि महाद्वार नगरखाना उद्घाटन समारंभ शनिवारी (ता.२८) सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यानिमित्त सकाळी मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये धनगर समाज बांधव व महिला सहभागी झाल्या होत्या. सकाळी स्वामींच्या हस्ते …
Read More »भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशन फाउंडेशनतर्फे पर्यावरणासह वाचन चळवळ उपक्रम
निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने निपाणी येथील साई चैतन्य निवासस्थानी सदिच्छा भेट पार पडली. यावेळी नंद्याळ स्मशानभूमीत वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. याशिवाय वाचन चळवळीला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.नंद्याळ येथील स्मशानभूमीत वड, पिंपळ, उंबर यांसारख्या पर्यावरणपूरक रोपांची लागवड करण्यात आली. …
Read More »कुटुंबाचा त्याग करून कांशीरामांनी समाजाला दिशा दिली
ॲड. राजेंद्र थरकार; मानकापूर येथे जयंतीनिमित्त कार्यक्रम निपाणी (वार्ता) : बहुजन समाजाचे नायक कांशीराम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारतभर सायकलने प्रवास करून बहुजन समाजापर्यंत तळमळीने पोहोचविले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांची ध्येयधोरणे युवकांना पटवून दिली. कांशीराम यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करून ‘बँक बॅलन्स झिरो’सारखे अनेक उपक्रम राबविल्याचे जस्टीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta