हेस्कॉमचे आवाहन; तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून राहा दूर निपाणी (वार्ता) : पावसाळ्यात पाऊस व वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटणे, विजेचे खांब कोसळणे, रोहित्र कोसळणे विद्युत प्रवाह (करंट) उतरणे अशा घटना घडतात. अशावेळी काही प्रसंगी अनेक दुर्घटना ही घडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होणारे संभाव्य विद्युत अपघात टाळण्यासाठी सजग राहण्यासह खबरदारी घेण्याचे …
Read More »निपाणी भागात पावसाचा अंदाज बांधणे कठीण
तालुक्यातील ग्रामपंचायती पर्जन्यमापक यंत्राविना ; शेतकरी, नागरिकातून नाराजी निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला तालुकाच्या दर्जा मिळाला आहे. तालुका पातळीवरील सर्व कार्यालय या ठिकाणी सुरू झाली आहेत. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पर्जन्यमापक यंत्रणा कोणत्याही ग्रामपंचायत कार्यालयात नाही. याशिवाय येथील सार्वजनिक बांधकाम खाते आणि रयत संपर्क करात असलेले पर्जन्यमापकी ही …
Read More »हेस्कॉमच्या खासगीकरणाला मुख्यमंत्र्यांचा रेड सिग्नल
रयत संघटनेचे आंदोलनाला यश ; राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांची माहिती निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली होती. त्याला विरोध करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी …
Read More »निपाणीतील खराब सीडी वर्क ‘मॅनहोल’ ठरताहेत जीवघेणे
शहरातील विविध रस्त्यावरील परिस्थिती; लहान मोठे अपघात सुरूच निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरील अनेक ठिकाणी ‘मॅनहोल’ उघड्या अवस्थेसह खराब झाले आहेत. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या उघड्या ‘मॅनहोल’च्या लोखंडी जाळ्या तुटल्या असून त्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या ‘मॅनहोल’ मध्ये पाणी साचल्यास किंवा अंधार …
Read More »एसआयआर प्रक्रियेत मराठी व समितीप्रेमी मतदारांनी आपले घर हाच आपला बूथ गाव, गल्ली हाच वॉर्ड म्हणून कार्यरत राहावे
धनंजय पाटील यांचे खानापूर तालुक्यातील मराठी जनतेला आवाहन निवडणूक आयोगाने चालू केलेल्या एसआयआर (मतदार फेर निरीक्षण प्रक्रिया) अंतर्गत मतदारांची नावे नव्याने समाविष्ट करणे व बोगस किंवा मृत व्यक्तींची नावे वगळणे यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून पडताळणी सुरू आहे. राष्ट्रीय पक्षाच्या बूथ एजंटांना यापूर्वी यांचे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती …
Read More »मुसळधार पावसाचा इशारा; बेळगावसह सात जिल्ह्यांना रेड अलर्ट
बेळगाव : राज्यात मान्सूनचा जोर कायम असून, किनारपट्टी आणि मलेनाडू भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने (IMD) बेळगावसह उडुपी, दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड, शिवमोग्गा, चिक्कमंगळूर आणि कोडगू या सात जिल्ह्यांसाठी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी २०४.४ मिमीपेक्षा अधिक पावसाची …
Read More »शेतकरी कर्जमाफीचा सर्वंकष आढावा घेऊन निर्णय
मुख्यमंत्री शिवकुमार; दुष्काळी परिस्थितीची पाहणी करूनच घोषणा बंगळूर : राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा सर्वंकष आढावा घेऊन त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. तसेच दुष्काळी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेतल्यानंतरच संबंधित भागांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गुलबर्गा विभागातील जिल्ह्यांच्या प्रगती आढावा …
Read More »डिजिटल क्रांतीमुळे वाचनाकडे दुर्लक्ष; नामदेवराव चौगुले
कुर्लीत ‘वाचन कट्टा’ उपक्रमाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : डिजिटल क्रांतीमुळे वाचनाकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, भाषिक कौशल्यांचा विकास करणे आणि ज्ञानाची आवड निर्माण करून संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी वाचन गरजेचे असल्याचे मत निपाणी येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले यांनी व्यक्त केले. एचजेसी चीफ फौंडेशन व …
Read More »अल्पवयीन दुचाकीस्वाराला निपाणी पोलीसाकडून २५ हजार रूपयांचा दंड
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात कार्यान्वित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन’ (एएनपीआर) कॅमेऱ्यांनी पहिल्याच मोठ्या कारवाईत आपली परिणामकारकता सिद्ध केली आहे. मुरगूड रोडवरील ए.आय कॅमेऱ्यात एक अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवत असल्याचे स्पष्टपणे कैद झाले. त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात …
Read More »खानापूरात विजेचा लपंडाव कायम; विकासकामांवरही प्रश्नचिन्ह
‘जनता त्रस्त… लोकप्रतिनिधी मस्त’ म्हणत काँग्रेसची सत्ताधाऱ्यांवर टीका खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. वीजपुरवठा, रखडलेली विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था, अपुरी सार्वजनिक वाहतूक आणि सिंचन प्रकल्पांचा रखडलेला प्रश्न …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta