Monday , June 1 2026
Breaking News

कर्नाटक

कर्नाटकमध्ये ५.५५ कोटी मतदारांची पडताळणी

  देशभरात मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहीम बंगळूर : देशातील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता कायम राखण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकासह देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सघन पुनरावलोकन – तिसरा टप्पा’ राबविण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेतील घरगुती नोंदणी …

Read More »

सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून पेन्शन सुरू करा : प्रसाद पाटील यांचे तहसीलदारांना निवेदन

  21 हजार दिव्यांग, विधवा व वृद्धांच्या पेन्शनवर गंडांतर खानापूर : खानापूर तालुक्यातील सुमारे 21 हजार दिव्यांग, विधवा आणि वृद्धांच्या पेन्शनवर महसूल विभागाने स्थगिती दिल्याने संबंधित लाभार्थ्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. ही गंभीर समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी गर्लगुंजी …

Read More »

नागुर्डा येथे श्री नागेश महारुद्र मंदिराचा उद्घाटन सोहळा; आमदार श्री. रोहित आर. आर. आबा पाटील उपस्थित राहणार

  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा व विश्रांतवाडी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील जिर्णोद्धार करण्यात आलेल्या स्थळ दैवत व ग्रामदैवत श्री नागेश महारुद्र मंदिराच्या पुनः प्राणप्रतिष्ठापना व भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. १४ मे २०२६ ते शनिवार दि. १६ मे २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या तीन दिवसीय धार्मिक …

Read More »

नव्याने बांधलेले स्मशान शेड वापराविना पडून; नगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊनही दुर्लक्ष

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका प्रशासनातर्फे अनेक वर्षांपूर्वी शहराच्या पूर्वेला असलेल्या स्मशान मारुती मंदिराशेजारी स्मशान शेडची निर्मिती करण्यात आली होती. वारंवार हे शेड खराब होत असल्याने पावसाळ्यात मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन नगरपालिकेने या परिसरातच नव्याने स्मशान शेड उभारले आहे. पण ते वापराविना …

Read More »

धर्मवीर संभाजीराजे चौकात संभाजीराजे जयंती कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री संभाजी राजे चौकात गुरुवारी (ता.१४) छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व बेळगाव बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर पुष्पहार चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांनी अर्पण केला तर श्रीफळ राजेश कदम यांनी …

Read More »

हलशी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरकडून रुग्णाला उद्धट वागणूक; रेशन कार्ड नसल्याने नाकारले उपचार

  खानापूर : सरकारी रुग्णालय हे गरिबांसाठी मंदिर असायला हवे, पण हलसीमध्ये रुग्णाला उपचारांऐवजी रेशन कार्ड विचारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरून एका महिला नेत्याने डॉक्टरांची चांगलीच शाळा घेतली. खानापूर तालुक्यातील हलशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश पाटील यांच्या निष्काळजीपणामुळे दोन महिला रुग्ण अडचणीत आल्या. हत्तरवाड गावातील …

Read More »

हिजाबबाबतचा बंदी आदेश अखेर रद्द; जानवे, रुद्राक्ष, पगडी घालण्यासही परवानगी

  धार्मिक श्रद्धा, शिक्षणात समतोलाचा प्रयत्न बंगळूर : राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण करणाऱ्या ‘हिजाब’ वादावर कर्नाटक सरकारने अखेर अधिकृत पडदा टाकला आहे. २०२२ मध्ये तत्कालीन सरकारने लागू केलेला हिजाब बंदीला पूरक आदेश मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागे घेतला आहे. १३ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नव्या …

Read More »

जुलैपासून कर्नाटक विधानमंडळ होणार ‘पेपरलेस’ आमदारांना मिळणार बायोमेट्रिक आयपॅड

  बंगळूर : कर्नाटक विधानसभेत लवकरच कागदाच्या वापराला पूर्णविराम मिळणार असून, येत्या जुलैपासून राज्य विधानमंडळ पूर्णपणे ‘पेपरलेस’ पद्धतीने कामकाज करणार आहे. पावसाळी अधिवेशनापासून आमदार आणि विधानपरिषदेचे सदस्य बायोमेट्रिक-सक्षम आयपॅड आणि विशेष अंतर्गत अ‍ॅपच्या माध्यमातून कामकाज हाताळणार आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे विधेयके, प्रश्नोत्तरे, कार्यसूची तसेच इतर कागदपत्रांचे गठ्ठे सदस्यांना देण्याची गरज …

Read More »

चाऱ्याच्या टंचाईवर मुरघासचा पर्याय

  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची साठवण; दूध उत्पादनात होते वाढ निपाणी (वार्ता) : ऐन उन्हाळ्यात जनावरांच्याखाद्याच्या वाढत्या दरांमुळे निपाणी भागातील पशुपालक शेतकरी आता पर्याय म्हणून मुरघासाकडे वळत आहेत. जनावरांना सकस खाद्य मिळून दुग्धोत्पादन वाढण्यास मुरघास उपयुक्त ठरत असल्याने वर्षभर चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी शेतकरी उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची साठवण …

Read More »

शिवाजीनगरमधील पाण्याचा दाब वाढविण्यासाठी नागरिकांचे नगरपालिका आयुक्तांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात २४ तास पाणी योजना कार्यान्वित होऊनही शिवाजीनगर सहाव्या गल्ली परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत बऱ्याचदा पाणीपुरवठा विभागाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे अखेर अंबाबाई मंदिर परिसरातील कुटुंबीयांनी बुधवारी (ता.१३) नगरपालिका …

Read More »