रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्टेअरिंगचा जॉईंट तुटल्याचा आरोप खानापूर : खानापूर तालुक्यातील जामगाव–खानापूर बस रविवारी दि. ६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास तेरेगाळी क्रॉस ते शिरोली नाका दरम्यान रस्त्याच्या उतारावरून जात असताना रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे बस रस्त्याबाहेर गेल्याची घटना घडली. मात्र, बसचा वेग कमी असल्याने आणि चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी …
Read More »सरकारी शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा : रणजीत पाटील
खानापूर : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, तालुक्यातील अनेक सरकारी शाळांच्या इमारती जीर्ण व शिथिल झाल्या असून पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी अधिक प्रमाणात निधी उपलब्ध करून …
Read More »रविवारी खानापूर तालुक्यात 8 तास वीजपुरवठा खंडित
खानापूर : खानापूर येथील ११० केव्ही उपकेंद्रात दुसऱ्या त्रैमासिक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खानापूर तालुक्यातील विविध भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले …
Read More »केसरेकर कुटुंबीयांच्या न्याय लढ्याला आता कायदेशीर बळ
खानापूर एकीकरण समितीच्या पाठपुराव्याची दखल; वरिष्ठ विधिज्ञ जे. व्ही. नवले यांची नियुक्ती सांगली : कुपवाड येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत सौ. मनीषा केसरेकर आणि श्री. मोहन नागप्पा केसरेकर यांचा मृत्यू झाला. या घटनेतील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शासनाकडून मिळणारी पीडित नुकसानभरपाई मिळवून देण्याच्या प्रक्रियेला …
Read More »मंत्री सतीश जारकीहोळी यांची सामान्य कार्यकर्ता अश्वत माळकरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
निपाणी (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोरगाव येथील सामान्य कार्यकर्ता अश्वत माळकरी यांच्या घरी सदिच्छा भेट देत कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी आणि जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित केला. यावेळी माळकरी कुटुंबीयांतर्फे मंत्री सतीश जारकीहोळी स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान विविध सामाजिक व स्थानिक विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या अडचणी, …
Read More »ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे श्रावणी कावळे यांचे आवाहन
निपाणी (वार्ता) : सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये विविध प्रकारच्या फसवणुकीच्या घटनापासून दूर राहा. ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका, असे मत अर्जुन नगर येथील देवचंद कॉलेज मधील विद्यापीठातील संगणक शास्त्र व क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षण फोर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी …
Read More »केक नको रोप द्या, वाढदिवस निसर्गासाठी साजरा करा
पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचे आवाहन निपाणी (वार्ता) : वाढनिमित्त केक, हारतुरे आणि शुभेच्छांचा वर्षाव सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संचालक शिप्पुर येथील आनंद केसरकर यांनी या रूढ चौकटीला छेद देत आपला वाढदिवस चक्क रोपांच्या माध्यमातून साजरा केला. वाढदिवसाचा प्रत्येक आनंद निसर्गाला समर्पित …
Read More »शालेय स्पर्धा सकारात्मक दृष्टिकोन वाढविणारे प्रभावी माध्यम; दशरथ कुंभार
कुर्लीत कथालेखन स्पर्धा निपाणी (वार्ता) : शालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना जिंकणे, हरणे यापेक्षा प्रयत्न करणे महत्त्वाचे असून यावेळी जाणीव होते. इतरांच्या गुणवत्तेचा आदर करणे, स्वतःमध्ये सुधारणा करणे आणि आव्हानांना धैर्याने सामोरे जाणे हे गुण विकसित होतात. त्यामुळे शालेय जीवनातील स्पर्धा विद्यार्थ्यांना केवळ गुणवंत बनवत नाहीत, तर सकारात्मक विचार करणारे, आत्मविश्वासी …
Read More »काँग्रेसच्या गॅरंटी योजनांतून खानापूर तालुक्याला ३ वर्षांत सुमारे ५५० कोटींचा थेट लाभ : डॉ. अंजली निंबाळकर
खानापूर : काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार राज्यभर लागू केलेल्या पंचहमी गॅरंटी योजनांचा गरीब, महिला, सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गाला मोठा लाभ होत असून, खानापूर तालुक्यात गेल्या तीन वर्षांत या योजनांमुळे सुमारे ५५० कोटी रुपयांचा थेट आर्थिक लाभ जनतेला मिळाला आहे, असा दावा माजी आमदार तथा …
Read More »पहिले वेतन आणि सामाजिक भान: क्रीडा प्रशिक्षक प्रा. कपिल गुरव यांचा प्रेरणादायी आदर्श उपक्रम!
खानापूर : आयुष्यात प्रत्येकासाठीच पहिली कमाई किंवा पहिला पगार हा अतीव आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो. या पहिल्या पगाराचा उपयोग बऱ्याचदा स्वतःच्या हौसमौजेसाठी किंवा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी केला जातो. परंतु, या सर्वसाधारण प्रवाहाच्या पलीकडे जाऊन खानापूर येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य डिग्री महाविद्यालय खानापूरचे प्राध्यापक श्री. कपिल गुरव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta