मुख्यमंत्री सिद्धरामय्या; हायकमांडच्या सूचनेवरून निर्णय बंगळूर, ता. १० : सध्याचा जात जनगणना अहवाल १० वर्षे जुना असल्याने सरकारने एका विशिष्ट वेळेच्या मर्यादेत पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी दिल्लीत घोषणा केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “आजच्या बैठकीत आम्ही जातीच्या जनगणनेवर चर्चा केली. बैठकीत …
Read More »म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूरमध्ये पी. यु. सी. विद्यार्थ्यांनींचे चक्क बैलगाडीमधून भव्य स्वागत!
खानापूर : तसा महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवास हा रोमांचकारी असतो. स्वप्नांपेक्षा मोहक आणि कल्पनांपेक्षा सुबक असणारा हा प्रवास वळणदार व आनंददायी व्हावा यासाठी म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे पी यु सी प्रथम वर्ष कला आणि वाणिज्य शाखेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनींचा स्वागत समारंभ दिनांक 05 जून 2025 रोजी …
Read More »११ वर्षे पूर्ण करणाऱ्या मोदी सरकारला मी शून्य गुण देईन
मुख्यमंत्री सिद्धरामय्या; पंतप्रधान मोदी प्रचारावर जगतात बंगळूर : केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला मी शून्य गुण देईन, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. पंतप्रधान मोदी फक्त प्रसिद्धीवर जगले असल्याचा त्यांनी आरोप केला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज म्हैसूर येथे पत्रकारांना उत्तर देताना ते म्हणाले की, मोदी …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दिल्ली भेटीवर
पक्षाच्या हायकमांडशी करणार चर्चा; शिवकुमार दिल्लीत दाखल बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या (ता. १०) नवी दिल्लीला जाणार असून काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहेत. ते ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीसह विविध घडामोडींवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही एका निवेदनात, मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या दिल्लीला जात असल्याचे म्हटले आहे. सिद्धरामय्या …
Read More »कुसमळी येथील नदीवरील पर्यायी पुलाची दुरुस्ती; दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला
खानापूर : बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी पूल खचल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक रविवारी सायंकाळपासून पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी दिवसभर पर्यायी खचलेल्या रस्त्यावर दगड, माती टाकून काँक्रीट घालून सदर रस्ता मंगळवारपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी खुला केला आहे. बेळगाव-जांबोटी-गोवा अशी वाहतूक खानापूर व बैलूरमार्गे …
Read More »मऱ्याम्मा देवीचा वार्षिक उत्सव उद्यापासून; मनोरंजनासाठी पाळणे व खेळण्याची दुकाने सज्ज
खानापूर : मऱ्याम्मा देवीचा वार्षिक उत्सव उद्या मंगळवार दिनांक 10 व बुधवार दिनांक 11 जून असे दोन दिवस चालणार आहे. या अगोदर गावात चार मंगळवार पाळण्यात आले. हा पाचवा मंगळवार मूर्ग नक्षत्र सुरू झाल्यावर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी देवीची यात्रा भरते. या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून मंदिरासमोर मंडप घालण्यात …
Read More »बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण; आरसीबीची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव
बंगळुरु : आरसीबी संघाच्या विजयोत्सवाचा जल्लोष करण्यासाठी 4 जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात लाखोंच्या संख्येत चाहते आल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात 11 जणांचा दुर्देवी अंत झाला. तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात आरसीबी, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल …
Read More »पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधानांचा राजीनामा मागितला का?
चेंगराचेंगरीवर जारकीहोळीनी केला कर्नाटक सरकारचा बचाव बंगळूर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. हे केंद्र सरकारचे अपयश नाही का? विरोधी पक्ष म्हणून आपण पंतप्रधानांचा राजीनामा मागितला होता का? असा भाजपवर हल्लाबोल करताना कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी प्रश्न केला. चिक्कमंगळूर येथील जिल्हा काँग्रेस समितीच्या …
Read More »राज्य सरकारच्या बरखास्तीसाठी भाजपची निदर्शने; आज घेणार राज्यपालांची भेट
बंगळूर : चिन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरीच्या घटनेत आकरा जणांचा बळी घेणाऱ्या राज्य सरकारला बरखास्त करण्याची मागणी करत भाजप आमदारांनी आज विधानसौध परिसरात गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. यासाठी उद्या (ता. ९) राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. चेंगराचेंगरीच्या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार …
Read More »बेळगाव – चोर्ला रोडवरील कुसमळी रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद
खानापूर : बेळगाव – चोर्ला रोड वरील कुसमळी रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तात्पुरता बनवलेल्या रस्त्याच्या पुलावरची माती खचल्याने रविवारी पुन्हा हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून मलप्रभा नदीवरील ब्रिटिश कालीन जुना पुल काढून त्या ठिकाणी नवीन पुल बांधण्यात येत आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta