Tuesday , March 3 2026
Breaking News

देश/विदेश

चमत्कार! विमान दुर्घटनेत विमानाला आग लागून राख झाली, मात्र भगवत् गीता ही जशी आहे तशी राहिली…

  अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमान काही सेकंदातच मेघाणीनगर परिसरात कोसळले आणि भीषण स्फोट झाला. इतका भयानक होता की, विमानाचे लोखंडदेखील वितळले, आणि प्रवाशांचे अवयव छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. पण या सगळ्यात चमत्कारी गोष्ट समोर आली आहे. शोधकार्यादरम्यान, बचाव पथकाला पवित्र ग्रंथ भगवद्गीता सापडली आहे. विशेष म्हणजे, भगवद्गीता …

Read More »

विमान अपघातात मृत्यू झालेल्या नर्सबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, केरळमधील अधिकारी निलंबित

  नवी दिल्ली : अहमदाबादमधील विमान अपघातात 250 जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादवरुन लंडनला जाणारे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळले. ज्यामध्ये विमानात असलेल्या 241 प्रवाशांसह काही विद्यार्थ्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातातील मृत प्रवाशांमध्ये केरळमधील एका नर्सचाही समावेश होता, ती नोकरीनिमित्त लंडनला जात होती. मात्र तिचा …

Read More »

एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याच्या धमकीमुळे तात्काळ लँडिंग; 156 प्रवाशी पुन्हा हादरले!

  नवी दिल्ली : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. थायलंडमधील फुकेट येथून नवी दिल्लीकडे येणाऱ्या AI-379 या विमानाला शुक्रवारी आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे विमान सुरक्षितपणे फुकेट विमानतळावर उतरवण्यात आले असून, विमानातील 156 प्रवासी आणि सर्व क्रू सदस्य …

Read More »

विमान थेट हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले; 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू?

  अहमदाबाद : विमान अपघाताची एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त विमान ज्या इमारतीवर आदळले ते विद्यार्थ्यांचे वसतीगृह असल्याचे समजते. त्यामुळे या अपघातात तब्बल 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे B-787 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र टेक ऑफनंतर …

Read More »

विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी असण्याची शक्यता

  अहमदाबाद : अहमदाबादच्या मेघानीनगर या ठिकाणी एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते कोसळलं आणि त्याला आग लागली. यानंतर धुराचे मोठ्या प्रमाणात लोट पाहायला मिळाले. सध्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातचे …

Read More »

२४२ प्रवासी असलेले एअर इंडियाचे विमान कोसळले!

  अहमदाबाद : गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. या विमानात अनेक प्रवासी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळले तिथून धुराचे लोट निघत असल्याचे दिसत आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला …

Read More »

भीषण अपघातात नवविवाहित वधू-वरासह ५ जणांचा मृत्यू

  जयपूर : एका कारला समोरुन येणाऱ्या कंटेनरने धडक मारली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर सहाजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात एका नवविवाहित दांपत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात जयपूर ग्रामीण भागातील जमवारागडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ वर ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »

राजा रघुवंशी हत्या प्रकरणी पत्नी सोनमला अटक

  मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या बेपत्ता हनिमून जोडपे प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणात पत्नी सोनम आणि तिच्या ३ साथीदारांना अटक करण्यात आले आहे. मागील १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रघुवंशी बेपत्ता प्रकरणात दररोज नवनवे ट्विस्ट समोर येत होते, मात्र आता या प्रकरणात पत्नीचाच हात असल्याचा धक्कादायक खुलासा …

Read More »

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरच झाडल्या गोळ्या, प्रचारादरम्यान घडला प्रकार

  कोलंबियात २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. विरोधी कंझर्व्हेटिव्ह डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाचे नेते आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरिबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना दिवसाढवळ्या बोगोटा शहरातील निवडणूक सभेदरम्यान घडली. उरिबे रॅलीदरम्यान, जनतेला संबोधित करत होते. यावेळी अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या मागून गोळ्या …

Read More »

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा : राहुल गांधी यांची मागणी

  नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज एका लेखात, गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याला उत्तर देत राहुल गांधी यांचे आरोप हास्यास्पद असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आता राहुल गांधी यांनी यावर निवडणूक आयोगाला प्रत्युत्तर दिले आहे. …

Read More »