बेळगाव : सध्या कर्नाटक जिल्ह्यात जनगणना सुरू आहे ही जनगणना सुरू झाल्यापासून प्रशासनाचा गलथान कारभार समोर येत आहे. प्रशासनाने पहिल्यांदाच जनगणना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे राबविण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तांत्रिक त्रुटीमुळे ही जनगणना करताना संबंधित अधिकाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात जनगणना सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित …
Read More »बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास भाजप ५० टक्केही जागा जिंकणार नाही
बेळगाव : बेळगावमध्ये काँग्रेसच्या वतीने ‘मत चोरी’ प्रकरणी सही संकलन अभियानाचा आज एआयसीसी सचिव गोपीनाथ पळणियप्पन आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसीफ सेठ यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना एआयसीसी सचिव गोपीनाथ पळणियप्पन म्हणाले की, “बॅलेट पेपरचा वापर करून निवडणुका घेतल्यास भाजपला ५० टक्केही जागा जिंकता येणार नाहीत.”“मत …
Read More »काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर संदेश प्रसारित केल्याचा आरोपातून समिती कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता
बेळगाव : 2016 साली एक नोव्हेंबर काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर महाराष्ट्राच्या समर्थनार्थ संदेश प्रसारित केल्याचा आरोप समिती कार्यकर्ते केदार करडी, मारुती पाटील व दत्ता येळ्ळूरकर यांच्याविरुद्ध बेळगाव येथील जेएमएफसी तिसऱ्या न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन प्रक्रियेनंतर गुन्हा सिद्ध न झाल्याने तब्बल नऊ वर्षानंतर त्या तिघांची निर्दोष …
Read More »खडक गल्लीतील दगडफेकीच्या खऱ्या दोषींवर कारवाई करा
बेळगाव : बेळगावच्या खडक गल्ली परिसरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेतील खऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून हिंदू-मुस्लीम सलोखा कायम राखला जावा, या मागणीसाठी खडक गल्लीतील नागरिकांनी आज शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. आज बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढत खडक गल्लीतील नागरिकांनी ही …
Read More »संजीवीनी फाउंडेशन आयोजित उमंग – २०२५ मध्ये उद्या गुरुवर्य इंद्रजीत देशमुख यांचे व्याख्यान…
‘सर्वगुण संपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : आदरणीय गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.’ सांगली जिल्ह्यातील विटा शहराजवळच्या माहुली या छोट्याशा गावी श्री. दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख व सौ.विजयालक्ष्मी दत्ताजीराव देशमुख या पुण्यशील दाम्पत्याच्या पोटी आठ लेकरं जन्मली. म्हणतात ना…”शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी.” तशी ही लेकरं. आणि त्यातले रसाळ गोमटे शेंडेफळ म्हणजे परमपूज्य …
Read More »तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलावरील दुरावस्था : म. ए. युवा समितीचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
बेळगाव : बेळगाव येथील तिसऱ्या फाटकावरील बांधलेल्या उड्डाण पुलाची वाताहत झाली असून आणि दुसऱ्या बाजूच्या पुलाच्या अपूर्ण कामासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विन वैष्णव यांना युवा समितीच्या वतीने पत्रव्यवहार केला आहे. बेळगाव शहराला दक्षिण भागाशी जोडणाऱ्या तिसऱ्या रेल्वे फाटकावर वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी व सुरळीत वाहतूकीसाठी उड्डाणपूल बांधण्यात आला. एका …
Read More »भारत विकास परिषदेच्यावतीने 12 रोजी “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जीजीसी सभागृह, बुधवार पेठ टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. कनिष्ठ विभागात सहावी ते आठवी व वरिष्ठ विभागात नववी ते बारावीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. एका संघात दोन विद्यार्थी असतील. …
Read More »जनगणतीसंदर्भात मराठा समाजातील नागरिकांनी कार्यतत्पर रहावे : मराठा समाजाचे संयोजक प्रकाश मरगाळे यांचे आवाहन
बेळगाव : मराठा कुणबी समाजातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कर्नाटक सरकारने सुरू केलेल्या सामाजिक व शैक्षणिक जनगणतेसाठी (सर्वे) ज्या नागरिकांची जनगणती केली नाही, अशा नागरिकांनी आपले रेशन कार्ड व विद्युत मीटर क्रमांक तसेच आपल्या दरवाजावर लावलेला यूएचआयडी क्रमांक घेऊन आपण गणतीसाठी जे सरकारी अधिकारी येत आहेत त्यांच्याकडे याबाबत …
Read More »श्री पंत महाराज पुण्यतिथी सोहळा 8 ऑक्टोबर पासून
बेळगाव : कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या १२० व्या पुण्यतिथी सोहळ्याला बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे.या सोहळ्याची श्री दत्त संस्थान वतीने जय्यत तयारी सुरू आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे …
Read More »संतांमुळेच मराठी भाषा समृद्ध : बजरंग धामणेकर
बेळगाव : “मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, हेमाद्री पंडित, चक्रधर स्वामी, सावता माळी, संत तुकाराम, समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मोरोपंत, श्रीधर स्वामी यांच्यासारख्या अनेकांनी दिलेल्या योगदानामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे” असे विचार बाल शिवाजी वाचनालयाचे संचालक बजरंग धामणेकर यांनी बोलताना व्यक्त केले. सार्वजनिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta