Thursday , June 4 2026
Breaking News

बेळगाव

आमदारांच्या प्रयत्नामुळे स्मशानभूमीसाठी दोन एकर जागा

उगार बुद्रुकजवळील परमेश्वरवाडी येथे हस्तांतर : आ. श्रीमंत पाटील यांचे ग्रामस्थांतर्फे अभिनंदन कागवाड : कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक जवळील परमेश्वरवाडी गावात स्मशानभूमी नव्हती. याची दखल घेऊन माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे या गावाला 1 एकर 36 गुंठे शेतजमीन शासनाकडून खरेदी करून मिळाली. याचे हस्तांतर …

Read More »

आरक्षणाची मागणी, कर्नाटक मराठा फेडरेशनची दिल्लीत धडक

  केंद्रीय मंत्र्यांसह विविध मान्यवरांच्या भेटीगाठी बेळगाव : कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी गेली वीस वर्ष सातत्याने विविध मागण्या केल्या जात आहेत. प्रत्येक सरकार मराठा समाजाला आश्‍वासने देत आहे. राज्यातील विद्यमान भाजप सरकारच्या यशात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठा समाजाचा इतर मागास वर्ग – 2 अ (ओबीसी-2 …

Read More »

बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने उद्धवजींचा वाढदिन उत्साहात

फटाक्यांची आतषबाजी करून करण्यात आले लाडूंचे वाटप बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने लोकमान्य टिळक चौक येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कुद्रेमानी येथील वयोवृद्ध शिवसैनिक नागोजी कागीणकर यांच्या हस्ते केक कापून उद्धवजींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उद्धवजीना दीर्घायुष्य लाभो अशी …

Read More »

गळा चिरून पोटच्या मुलाचा बापाकडून निर्घृण खून; पत्नी गंभीर जखमी

बेळगाव : गोकाक तालुक्यातील शिल्तीभावी गावच्या हद्दीतील एका ऊसाच्या शेतात बालेश अक्कनी (वय 4) या मुलाचा पित्याने गळा चिरून खून केल्याची घटना घडली. तर आई लक्ष्मी मतेप्पा अक्कनी (27) या गंभीर जखमी झाल्या. आरोपी मतेप्पा अक्कनी (28) याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीकडून आम. चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन

बेळगाव : महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी -सदस्यांनी मंगळवारी दुपारी कोल्हापूर मुक्कामी त्यांची भेट घेऊन सांत्वन केले. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील (वय 91) यांचे काल रविवारी सायंकाळी वृद्धापकाळाने संभाजीनगर, कोल्हापूर येथील निवासस्थानी निधन …

Read More »

बेळगावात मटका अड्ड्यावर छापा; तीन आरोपींना अटक

  बेळगाव : बेळगावातील हंस टॉकीज रोडवरील मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलिस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगाव शहरातील मटका अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या तिघांना अटक केली. अभिषेक प्रकाश शिवापुर रा. पांगुळा गल्ली, शुभम लक्ष्मण तुपारी रा. खडक गल्ली …

Read More »

अवैधरित्या साठवलेला 7 लाख रुपये किंमतीचा रेशन तांदूळ जप्त

बेळगाव : अवैधरित्या साठवलेला सुमारे सात लाख रुपये किमतीचा 320 क्विंटल रेशन तांदूळ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पकडण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी अवैधरित्या साठवण्यात आलेला 320 क्विंटल रेशन तांदूळ जप्त केला आहे. सुमारे 7 लाखाहून अधिक किमतीचा हा तांदूळ असून याप्रकरणी …

Read More »

नागरिकांच्या समस्यांची तातडीने दखल घ्या : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : शहरा उपनगरातील कोणत्याही भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीजपुरवठा खंडित होणे यासह अन्य काही समस्या असल्यास त्याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज मंगळवारी आयोजित महानगरपालिका व इतर विभागांच्या समन्वय बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील बोलत होते. …

Read More »

राजहंसगड गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा…

शंकर नागुर्डेकर यांची ग्रामपंचायतकडे निवदनाद्वारे मागणी बेळगाव : राजहंसगड गावात मागील कित्येक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, गावात जवळपास 200 हून अधिक भटकी कुत्री फिरत आहेत. कोणताही अनुचित प्रकार अथवा जिवितहानी घडण्यापूर्वी कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी शंकर नागुर्डेकर यांनी ग्रामपंचायतकडे निवदनाद्वारे मागणी केली आहे. या कुत्र्यांमुळे …

Read More »

शिवानंद महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

  बेळगाव : भारतीय सैन्याची शौर्याची गाथा म्हणून कारगिल विजय दिवस महत्वाचा आहे. हा दिवस याची आठवण करून देतो की, आपले कित्येक जवान हसत हसत शहीद झाले पण देशासाठी प्राणपणाला लावून लढले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना कारगिल युद्धात करावा लागला. अन्न नाही, झोप नाही, वातावरणही पोषक नसताना देखील भारतीय सैन्याने …

Read More »