मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांचे निवासस्थान तसेच त्यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणांवर आज गुरुवारी ईडीने छापेमारी केली. या कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही देखील पाहून घेऊ’, असा इशारा राऊतांनी दिला आहे. अनिल परब कडवट शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरु …
Read More »शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड; मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई सुरु
मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. यासोबत …
Read More »विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर; 20 जूनला मतदान
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषदेची निवडणुकही रंगत आणणार आहे. निवडणूक आयोगाकडून देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची बुधवारी घोषणा केली. या तीनही राज्यातील एकूण …
Read More »साखर निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला खड्ड्यात घालणारा : राजू शेट्टी
जयसिंगपूर : केंद्र सरकार १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जर असा निर्णय झाला तर तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला खड्डयात घालणारा असेल. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. यावेळी शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारने रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू …
Read More »संभाजीराजे यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष लढण्यास इच्छूक असलेले संभाजीराजे छत्रपती यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आराेप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य करून संभाजीराजे यांच्या कोंडीसाठी थेट शरद पवार यांना जबाबदार धरले आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, ज्याप्रकारे पहिल्यांदा शरद पवार यांनी …
Read More »विधवा प्रथा बंदीची आजरा तालुक्यातील किणे येथून सुरुवात
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथील छ. शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य व किणे (ता. आजरा) येथील रहिवासी कृष्णा गोविंद कातकर यांच्या निधनानंतर कातकर कुटुंबाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. पती निधनानंतरही पत्नी विद्याताई कातकर यांचे मंगळसूत्र, कुंकू, जोडवी काढण्यात आली नाहीत. कातकर कुटुंबियांचा …
Read More »राज्यसभेच्या सहाव्या जागेचा सस्पेन्स कायम, घडामोडींना वेग; संभाजीराजे मुंबईच्या दिशेने रवाना
मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग येताना दिसत आहे. संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्यावर ठाम असल्याने शिवसेनेने सहाव्या जागेसाठी पर्यायी उमेदवाराची निवड केल्याची चर्चा आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी निर्णायक हालचाली करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी संभाजीराजे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत, …
Read More »शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय पवार यांना उमेदवारी निश्चित, कट्टर शिवसैनिकाला दिली संधी
कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा सुटल्यात जमा आहे. या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित केले आहे. याची लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते. दरम्यान, याबाबत संजय पवार यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मातोश्री’वरुन अद्याप आपल्याला कोणताही निरोप आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेत प्रवेश …
Read More »आम्ही छत्रपती घराण्याचा मान नक्कीच राखू, पण उमेदवार शिवसेनेचाच असेल : संजय राऊत
मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील उमेदवारीसाठी सध्या संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेनेकडून परस्परांविरोधात प्रेशर टॅक्टिक्स वापरल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती घराण्याचा मान राखतील, असा विश्वास आहे, हे वक्तव्य करून संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात ढकलला होता. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही तितक्याच तत्परतेने प्रत्युत्तर दिल आहे. …
Read More »देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा! : किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर : कर्नाटकातील ‘क्लेरेन्स हायस्कूल’ या कॉन्व्हेंट शाळेत मुलांना बायबल शिकणे बंधनकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. कॉन्व्हेंट शाळा या धर्मांतराचे बीज विद्यार्थ्यांच्या बालमनावर लहानपणीच रोवण्याचा प्रयत्न करतात. शाळेतून आरंभलेले हे मानसिक आणि बौद्धीक स्तरावरील धर्मांतराचा अंत पुढे जाऊन धार्मिक दृष्टीने संपूर्ण कुटुंब धर्मांतरीत होण्यात होतो. बायबल शिकण्याची इच्छा नसणार्या विद्यार्थ्यांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta