Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

जारकीहोळी यांचा वाल्मिकी, रामायण ग्रंथ आणि श्रीरामावर विश्वास आहे का? : मुख्यमंत्री बोम्माई

  खानापूर : वाल्मिकी श्रेष्ठ कुलतिलक, तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे का..? तुमचा महर्षि वाल्मिकींचा रामायण ग्रंथ आणि श्रीरामावर विश्वास आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना तुम्ही आधी या प्रकरणाचा खुलासा करा असे खुले आव्हान दिले. खानापूर शहरातील मलप्रभा मैदानावर आयोजित भाजप जनसंकल्प …

Read More »

एम.ए. (मराठी) साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

  बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (Rani Channamma University) मराठी विभागाच्या एमए 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही पदवीचा विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहे. प्रवेशासाठी दंडाशिवाय अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आहे. UUCMS (https://uucms.karnataka.gov.in) मध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत, आधारकार्ड, दहावीचे प्रमाणपत्र, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र, पदवीचे …

Read More »

सातव्या वेतन आयोगाची स्थापना

  मुख्यमंत्री बोम्मईंची घोषणा बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली असून बहुप्रतिक्षित सातवा वेतन आयोग स्थापन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. दावणगेरे येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणा आणि इतर सुविधांच्या विस्तारासंदर्भात राज्य सरकारचे निवृत्त मुख्य सचिव सुधाकर राव यांच्या अध्यक्षतेखाली सातव्या …

Read More »

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते 1.75 कोटी खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन

    बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कुवेंपू नगर येथील आझाद हौसिंग सोसायटी वसाहत व परिसरातील गटारी आणि रस्ते सुधारण्यासाठी बेळगाव महापालिकेकडून 1.75 कोटी रु. प्राप्त झाले आहेत. आज बुधवारी स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून सदर कामांचा शुभारंभ करण्यात आला. आ. लक्ष्मी हेब्बाळकर पायाभूत सुविधांच्या …

Read More »

कोरे गल्ली, जेड गल्ली येथील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

  बेळगाव : कोरे गल्ली, जेड गल्ली येथील सामाईक रस्त्यावर  कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून 15 दिवसातून एकदा कचऱ्याची उचल होते. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांना सामना करावा लागत आहे, महानगर पालिकेने लक्ष देऊन नागरिकांना कचरा बाहेर न टाकण्याची समज द्यावी आणि औषधांची फवारणी गेले वर्षभर झाली नाही ती करावी, असे …

Read More »

शहापूर येथील श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव

  बेळगाव : शहापूर येथील श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव मानकरी आणि भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती प्रारंभ होते आणि त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. काकड आरतीची सांगता झाल्यावर दरवर्षी रथोत्सव करण्यात येतो. अखंड ३७० वर्षे ही रथोत्सवाची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. १६५२ पासून …

Read More »

भरतेश ट्रस्टतर्फे चंदन होसूर व तारिहाळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

  बेळगाव : भरतेश आदर्श ग्राम सेवा या योजना अंतर्गत रविवार 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी उच्च प्राथमिक शाळा, चंदन होसूर येथे मेगा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबीरमध्ये 400 हून अधिक गावकऱ्यांनी तज्ञ डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी केली. भरतेश एज्युकेशन ट्रस्ट (BET) च्या हीरक महोत्सवी …

Read More »

उद्योजक मेळाव्या संदर्भात मराठा सेवा संघ बेळगावची बैठक संपन्न

  बेळगाव : काल सोमवार दि. 7/11/2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता मराठा सेवा संघ बेळगांवची बैठक मराठा सभागृह, गणेश कॉलनी छत्रपती संभाजी नगर वडगांव बेळगांव येथे संपन्न झाली. बैठकी मध्ये मराठा उद्योजक, व्यवसायिक, व्यापारी आणि ग्राहक मेळावा बेळगांवमध्ये घेण्यासाठी चर्चा करून मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्याचे ठरले. बैठकीमध्ये मराठा सेवा …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीच्या भूमिकेमुळे सीमावासीयांत नवचैतन्य!

  बेळगाव : 2018 पासून दोन गटात विखुरलेली खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकीचे बिगुल वाजले आहे. गेल्या काही महिन्यांपासून समितीमधील निष्ठावंतांनी एकीची प्रक्रिया चालू केली होती. मात्र काही नेत्यांच्या आढमुठेपणामुळे एकीची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. समिती बळकट करण्यासाठी एकी करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे तालुक्यातील समितीप्रेमी जनतेच्या मागणीवरून मध्यवर्ती …

Read More »

राज्यातील प्रत्येकी तीन जिल्ह्यांमध्ये एसडीआरएफची तुकडी

गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांची माहिती बंगळूर : राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक तीन जिल्ह्यांमध्ये एक एसडीआरएफ पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले . राज्य नागरी संरक्षण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि एसडीआरएफ संचालनालयाच्या जवानांना राजभवन येथे राष्ट्रपती पदक प्रदान समारंभात ते बोलत होते, ज्यांनी आपल्या प्राणांची …

Read More »