Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

छ. शिवरायांच्या मूर्तीची बिजगर्णीत आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना

  बेळगाव : सोमवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बिजगर्णी गावात छ. शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धारीत मूर्तीची आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, उल्लेखनीय कामगिरी करणारे राष्ट्रपुरुष हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत तर त्यांच्या मूर्ती भावी पिढीसाठी वंदनीय आहेत. अशा राष्ट्रपुरुषांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संधी …

Read More »

काळ्या दिनाच्या सभेत शुभम शेळकेची मुक्ताफळे!

  बेळगाव : काळ्या दिनाच्या सायकल फेरीनंतर मराठा मंदिर येथे परंपरेनुसार जाहीर सभा घेण्यात आली. समितीच्या ज्येष्ठ नेत्यांची भाषणे चालू होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या भाषणानंतर सभेचा समारोप लवकर करायचे असे ठरले होते, मात्र उपस्थितांच्या निष्ठेचा अपमान करत “मीच काय तो एकटा …

Read More »

काळा दिन संपूर्ण महाराष्ट्रात पाळला पाहिजे : माजी आमदार के. पी. पाटील

  बेळगाव : काळा दिन हा फक्त सीमाभागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पाळला गेला पाहिजे. केवळ औपचारिकता म्हणून विधिमंडळात ठराव मांडणे आणि भाषण करणे इतकेच महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नांकडे गांभीर्याने पहात नाही. तेव्हा आता महाराष्ट्र सरकारला झोपेतून जागे करायची वेळ आली आहे, असे वक्तव्य राधानगरीचे माजी आमदार …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद; धामणेकर कुटुंबियांनी पाळला पाच दिवसाचा दुखवटा!

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बसवाण गल्ली, शहापूर येथील धामणेकर कुटुंबियांनी पाच दिवसाचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सुधा लक्ष्मण धामणेकर यांचे दि. 30 रोजी निधन झाले. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव व उपस्थित मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मराठा समाज सुधारणा मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती …

Read More »

काळ्या दिनी मराठी भाषिकांची भव्य सायकल फेरी!

  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांनी काळ्या दिनाच्या निषेधार्थ भव्य सायकल फेरी व निषेध फेरीतून मराठीची ताकत दाखवून दिली. हजारोंच्या संख्येने सीमा बांधव, समितीच्या रणरागिणी या निषेध फेरीत सहभागी झाल्या होत्या. 1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर प्रांतात विलीन करण्यात आला. तेव्हापासून मराठी …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता?

  कोल्हापूर : गेली अनेक दशकं प्रलंबित असलेला बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेनुसार सीमाभागातल्या प्रश्नाबाबत 4 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात होणाऱ्या बैठकीला दोन्ही राज्यांचे राज्यपाल, तसंच सीमाभागातल्या दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी …

Read More »

”जोहर- ए- गुफ्तार”चे संपादक फारूक हन्नन यांचे निधन

  बेळगाव (प्रतिनिधी) : जोहर- ए -गुफ्तार या उर्दू वृत्तपत्राचे संस्थापक -संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार तसेच माजी नगरसेवक फारूक हन्नन यांचे आज मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी ते वय 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. फारुख हनन्न …

Read More »

बसमध्ये कुत्र्यासाठी आता हाफ तिकीट

  ३० किलोपर्यंतच्या सामानाची मोफत वाहतूक बंगळूर : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बसेसमध्ये सामान वाहून नेण्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार कुत्रा वाहून नेण्यासाठी आकारण्यात येणारे भाडे एका प्रौढ प्रवाशाला लक्षात घेऊन बदलण्यात आले आहे. यापुढे कुत्रे आणि पिल्लांचे निम्मे भाडे आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात …

Read More »

येडियुरप्पा यांच्याविरुद्धच्या चौकशीवरील स्थगिती वाढवली

  सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बंगळूर : गृहनिर्माण संकुल बांधण्यासाठी बीडीए कंत्राट देण्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध लोकायुक्त पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या तपासावरील स्थगिती आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वाढविला. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या याचिकेवर कर्नाटक सरकारला नोटीसही …

Read More »

उद्याचा काळा दिन गांभीर्याने पाळा; समितीचे आवाहन

  बेळगाव : काळ्यादिनाच्या निषेध फेरीतून मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवावी, असे आवाहन माध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली असून बेळगांव शहरासह संपूर्ण सीमाभागात काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. 1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या …

Read More »