मुंबई : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ५१वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर २४ धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. कोलकाताने २०१३ नंतर प्रथमच वानखेडेवर मुंबईला पराभूत केले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना …
Read More »९ मे रोजी शिवजयंती; परंपरेनुसार शनिवारी चित्ररथ मिरवणूक
बेळगाव : बेळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी म्हणजेच वैशाख द्वितीयेला पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही गुरुवार दि. ९ मे रोजी शिवजयंती साजरी होणार असून शनिवार दि. ११ मे रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. …
Read More »कोगनोळीजवळ अपघातात एक ठार, एक जखमी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर मोटरसायकल व बस अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 3 रोजी सायंकाळी नऊच्या सुमारास घडली. संजय शंकर पाटील (वय 43) रा. आत्ताळ ता. गडहिंग्लज असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळासाहेब केशव पाटील (वय 66) …
Read More »निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारार्थ उद्या खानापूरात भव्य प्रचार फेरी
खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी भव्य प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. यावेळी समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. सरदेसाई यांच्या प्रचार कार्यालयापासून दुपारी तीन वाजता फेरीला सुरुवात होणार असून शिवस्मारक, स्टेशन …
Read More »माजी महापौरांचा महाप्रचार आणि समितीचा घातला आचार…
महाराष्ट्र एकीकरण समितीचा बट्याबोळ करायचा विडाच जणू काही लोकांनी उचललेला दिसतो. मराठी माणसाचा घात मराठी माणूसच करू शकतो हेच खरे. एवढी वर्ष गटतट म्हणून समितीचा उद्धार करणाऱ्या लोकांनी आता उघड उघड राष्ट्रीय पक्षांचे जोडे उचलण्याची सपारीच घेतली आहे. एरवी समितीसाठी किती काम करतो, आपण मराठी कसे, समितीनिष्ठ कसे हे …
Read More »देशाला संकटमुक्त करायचे असल्यास काँग्रेसला मतदान करा : डॉ. अंजलीताई निंबाळकर
कारवार : देशाला संकटमुक्त करायचे असल्यास देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. मागील दहा वर्षापासून आपला देश संकटात सापडला आहे. देशात महागाईने कहर माजविला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दैनंदिन गरजा भागविणे देखील अशक्य झाले आहे, असे प्रतिपादन कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केले. …
Read More »सेक्स स्कँडल प्रकरण बाहेर आल्यानंतर घरकाम करणारी महिला बेपत्ता
बेंगळुरू : जेडीएसचे नेते प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडलमुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा यांनी देशाबाहेर पळ काढला असला तरी त्यांचे वडील आणि जेडीएसचे आमदार एचडी रेवण्णा यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता नव्या घडामोडींनुसार कर्नाटकचे माजी मंत्री …
Read More »चलवेनहट्टीत ब्रम्हलिंग मंदिरचा पहिला वर्धापन दिन
बेळगाव : चलवेनहट्टी येथे श्री ब्रम्हलिंग मंदिरचा पहिला वर्धापन दि. ४ व ५ मे असा दोन दिवस साजरा होणार आहे. दि. ४ रोजी वेगवेगळ्या गावचे हारीपाठ होणार आहेत तसेच आठ वाजता तुरमुरी येथील प्रसिद्ध किर्तनकार बाळू भक्तिकर यांचे रात्री ८-०० किर्तन होणार आहे तसेच किर्तन सोहळा संपल्यावर नंतर गावातील …
Read More »चापगाव, कारलगा परिसरात समितीचा घरोघरी प्रचार
खानापूर : ०२ मे २०२४ चापगाव या ठिकाणी, कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारार्थ चापगाव गावभेट दौरा व कोपरा बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी लोकसभेचे उमेदवार श्री. निरंजन सरदेसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासी आगमन झाले, नंतर “शिवाजी महाराज की …
Read More »सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झालं. याच हेलिकॉप्टरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईत पोहोचले. आणि तिथून ते हेलिकॉप्टर महाडला गेलं, तिथून ते बारामतीला जाणार होतं. त्यामुळे एका अर्थानं आणि सुदैवानं जयंत पाटीलही बचावले म्हणता येईल. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta