बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे; बोरगाव संघामध्ये धान्य वितरणाचा प्रारंभ निपाणी (वार्ता)सर्वसामान्य कुटुंबीयांना शुद्ध आणि सात्विक अन्न मिळावे,या उद्देशाने राज्यातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने अन्नभाग्य योजना प्रभावीपणे राबवली आहे. पंचहमी योजनमुळे अनेकांचे जीवन सुखकार झाले आहे. आता लवकरच इंदिरा किटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूचे वितरण लाभाथ्यर्थ्यांना सरकार करणार असल्याचे बुडा अध्यक्ष लक्ष्मण …
Read More »तंत्रज्ञानाच्या युगात तरुण शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची
प्रा. डॉ. गजानन राशिंगकर; बागेवाडी महाविद्यालयात विज्ञान चर्चासत्र निपाणी (वार्ता) : नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग मुठीत आले आहे. पण त्याचा वापर करण्याची आपली जबाबदारीही वाढली आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रात प्रगती करत आहे. त्यातून तरुण शास्त्रज्ञांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रायोगिक …
Read More »कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या प्रदेश कार्यकारिणीची पुनर्रचना होणार : प्रकाश मोरे
बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कर्नाटक राज्याचे प्रदेशाध्यक्ष दिवंगत वकील सी. एस. इनामदार यांच्या अकाली निधनानंतर कर्नाटक प्रदेश कार्यकारिणीची पुनर्रचना होणे गरजेचे आहे. यासंदर्भात माजी निवडणूक प्रभारी प्रकाश मोरे यांच्याशी चर्चा केली असता लवकरात लवकर एक सक्षम प्रदेशाध्यक्ष निवडून पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या …
Read More »किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी यांच्या सौजन्याने बाग परिवाराची काव्य मैफिल
बेळगाव : किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी यांच्या सौजन्याने महात्मा फुले रोड येथील किसना डायमंड अँड ज्वेलरी शोरूम येथे बाग परिवाराच्या काव्य मैफिलीचे नियोजन करण्यात आले होते. किसना शोरूम चे संचालक श्री विनायक जाधव तसेच श्री. प्रमोद भुकटे यांनी एक अनोखा उपक्रम म्हणून बाग परिवाराला काव्यमैफलीसाठी निमंत्रित केले होते. …
Read More »महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध : राज्यपाल आचार्य देवव्रत
बेळगाव : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत असताना म्हणाले की, महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे मराठी भाषिकांचे हित जपण्याचा महाराष्ट्र सरकारचा नेहमीच प्रयत्न असून महाराष्ट्र …
Read More »मराठी सन्मान यात्रेला नंदकुमार गोरुले यांची येळ्ळूर येथे सभा
बेळगाव : येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी सन्मान यात्रा राजहंसगड येथून दुपारी 3 वाजता निघणार आहे, ही मराठी सन्मान यात्रा राजहंसगड, सुळगे (ये) येळ्ळूर वरून अवचारहट्टी, मार्गे धामणे आणि पुन्हा त्याच मार्गे धामण्याहुन येळ्ळूर गावात फेरी होऊन छत्रपती …
Read More »दलित आमदारांविरोधी षडयंत्राविरोधात पक्षभेद विसरून एकत्र या : आम. रमेश जारकीहोळी
बेळगाव : राज्यात दलित आमदारांविरुद्ध सातत्याने अन्याय आणि षडयंत्र रचले जात असून, या विरोधात सर्वच पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडे आता प्रशासकीय पकड आणि ताकद उरलेली नाही, असे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रमेश जारकीहोळी यांनी गेल्या …
Read More »1 नोव्हेंबर 2024 काळ्या दिनाची पुढील सुनावणी 30 जून रोजी
बेळगाव : 1 नोव्हेंबर 2024 काळ्या दिनाच्या खटल्याच्या सुनावणीला कार्यकर्त्यांच्या गैरहजेरीमुळे जेएमएफसी द्वितीय न्यायालयाने आजची सुनावणी 30 जून रोजी निश्चित केली आहे. 2024 काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या समिती नेत्यांसह 40 कार्यकर्त्यांवर पुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश …
Read More »परिस्थितीनुसार कविता जन्म घेते
प्रा. डॉ. अच्युत माने; ‘भूतकाळ’ काव्य संग्रहाचे निपाणीत प्रकाशन निपाणी (वार्ता) : कवी हा जन्मताच कवी नसतो तो परिस्थितीनुसार निर्माण होतो. समाजातील चांगल्या वाईट घटनेवर आपल्या आयुष्यातील सुखदुःखातील घटनेवर कवी कविता लिहित असतो. कविता ही प्रकट व्हावी लागते. ती जन्मावी लागते, असे मत प्रा. डॉ.अच्युत माने यांनी व्यक्त केले. …
Read More »हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाने निपाणीत महाशिवरात्री सोहळ्याची सांगता
निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि स्पर्धा झाल्या. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.त्यानंतर महाशिवरात्री यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाशिवरात्री सोहळ्याची महाप्रसादाने सांगता करण्यात आली. सुनिल पाटील, शेखर नणदीमठ दांम्पत्य, केएलईचे संचालक अमर बागेवाडी, रविंद्र कोठीवाले, संजय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta