बेनाडी येथील सतीश पाटील यांचा उपक्रम ; आतापर्यंत ४ टन वांग्याची तोडणी निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस शेतीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. नव्या बदलांची खास धरून बेनाडी येथील प्रगतशील युवा शेतकरी सतीश पाटील यांनी हवामानावर आधारित वांग्याचे पीक घेतले आहे. या पिकाचे उत्पादन चांगले होत असून आतापर्यंत त्यांनी ४ टन …
Read More »पाच वर्षांनंतर पुन्हा ई-केवायसी; बेळगाव जिल्ह्यात 22.44 लाख रेशनकार्डधारकांची पडताळणी
बेळगाव : अपात्र बीपीएल रेशनकार्डधारकांचा शोध घेण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने पुन्हा एकदा ई-केवायसी (e-KYC) मोहीम सुरू केली आहे. पाच वर्षांपूर्वी ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांची नव्याने पडताळणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व उपसंचालकांना दिले आहेत. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील 22 लाख 44 हजार 860 रेशनकार्डधारकांची …
Read More »रिमझिम सरींच्या भरवशावर भात रोपलागवड; पावसाच्या लपंडावात बळीराजाची जीवाची कसरत
बेळगाव : मान्सूनच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने दिलास्याचा हात दिला आहे. कडक उन्हामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना या सरींनी नवसंजीवनी मिळाली असली, तरीही पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी अजूनही चिंतेत आहेत. पावसाच्या भरवशावर आणि वेळ हातातून निसटू नये म्हणून शेतकरी जीवाची कसरत करत …
Read More »शिक्षक भरतीच्या मसुदा नियमांना म. ए. युवा समिती सीमाभागचा विरोध; मराठी उमेदवारांसाठी सुधारणा करण्याची मागणी
बेळगाव : कर्नाटक शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने १४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या GPSTR, PSTR आणि HSTR शिक्षक भरतीच्या कॅडर अँड रिक्रूटमेंट (C&R) मसुदा नियमांवर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागने आक्षेप घेतला आहे. या संदर्भात समितीने शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना निवेदन सादर करून …
Read More »सावंतवाडी–चंदगड रेल्वे मार्गासाठी पुन्हा आवाज; ५० वर्षांनंतरही प्रकल्प रखडलेलाच
बेळगाव : सावंतवाडी–चंदगड तसेच महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांना रेल्वेने जोडण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. १९७० साली या मार्गासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर २०१८ मध्येही नव्याने सर्वेक्षण झाले, मात्र अद्याप या भागातील नागरिकांना रेल्वे सेवेसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. समता सहकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा …
Read More »SIR फॉर्म मराठीत देण्याचे निर्देश; भागोजीराव पाटील, मोतेश बारदेशकर यांच्या पाठपुराव्याला यश
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील अर्ज व आवश्यक कागदपत्रे मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याच्या मागणीला यश आले आहे. यासाठी बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते भागोजीराव पाटील आणि मोतेश बारदेशकर यांनी दिल्ली येथे जाऊन भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले. १६ जुलै रोजी …
Read More »संकेश्वरातील लक्ष्मी देवी यात्रा समितीच्या बैठकीत हिशोबावरून गोंधळ
आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले; पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला संकेश्वर : हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात होणाऱ्या श्री लक्ष्मी देवी यात्रेच्या पूर्वतयारी बैठकीत मागील यात्रेच्या हिशोबावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला. आरोप-प्रत्यारोपांमुळे बैठकस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. संकेश्वर येथील श्री लक्ष्मी देवी …
Read More »शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपचा बेळगावात एल्गार; काँग्रेस सरकारविरोधात भव्य चाबूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या बेळगाव ग्रामीण जिल्हा घटकाच्या वतीने सोमवारी बेळगावात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, किसान मोर्चाचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चानंतर भाजपच्या …
Read More »खानापूरच्या पाण्यावरून खानापूर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल; ‘तालुक्याचे हक्काचे पाणी बाहेर का?’
खानापूर : खानापूर तालुक्यात भविष्यातील पाणीटंचाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, तालुक्याचे हक्काचे पाणी इतर भागात वळवले जात असल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते सुरेश भाऊ जाधव यांनी आमदार, खासदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सुरेश भाऊ जाधव म्हणाले की, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण घटत असून यंदाही अपेक्षेपेक्षा कमी …
Read More »चांद शिरदवाड येथील शयनाज कनवडे यांचा पदोन्नतीनिमित्त उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार
निपाणी (वार्ता) : चाँद-शिरदवाड येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दिवंगत बाबालाल कनवाडे यांच्या स्नुषा शहनाज आलम कनवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाले आहे. त्यानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांच्या उल्लेखनीय कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. याशिवाय पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उत्तम आण्णा पाटील म्हणाले, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta