Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

शिंदोळी सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात पालकांसह ग्रामस्थांचे आंदोलन!

  बेळगाव : शिंदोळी येथील सरकारी शाळा बंद करून ती ‘केपीएस मॅग्नेट’ योजनेअंतर्गत मास्तमरडी येथील शाळेत विलीन करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आज शिंदोळी येथे पालकांनी, ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. ‘सार्कजनिक शिक्षण वाचवा’ समिती आणि ‘एआयडीएसओ’ (AIDSO) संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर …

Read More »

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांच्या वतीने हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करत याबाबत कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर तसेच बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांना खानापूरचे तहसीलदार मार्फत निवेदन सादर करण्यात …

Read More »

भारत विकास परिषदेतर्फे दहावी-बारावी परिक्षेत शहरात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान व शिष्यवृत्ती प्रदान

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या बोर्ड परिक्षेत बेळगाव शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात विशेष सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक आणि समाजसेवक सुहास चांडक उपस्थित होते. प्रारंभी स्वरा मोरे आणि पूर्णा प्रभू यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. मुख्य …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विकास महामंडळ, मुंबई आणि शाहू प्रकाशन, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योती कॉलेज, बेळगाव येथे बेळगाव शहर आणि शहरालगत असणाऱ्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शाळांतील सी.बी.एस.ई. (CBSE) आणि स्टेट बोर्ड दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ अत्यंत …

Read More »

बंगळुर सीसीबीकडून आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश; डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधींची लूट

  बंगळूर : देशभरात “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिक, निवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि श्रीमंत व्यक्तींना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारांच्या मोठ्या जाळ्याचा बंगळुर सीसीबी सायबर कमांड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजीनगर परिसरातील …

Read More »

“संगीत आशा” कार्यक्रमाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध

  गायिका संगीता बांदेकर यांचे सुश्राव्य गायन : आशा भोसले यांच्या स्मृती जागवल्या बेळगांव : सुप्रसिद्ध गायिका सौ. संगीता बांदेकर – कुलकर्णी यांनी आशा भोसले यांची अजरामर गाणी सुमधुर आवाजात सादर करुन रविवारची (२४ मे) सायंकाळ सुरिली केली. त्यांच्या प्रत्येक गाण्याला रसिक श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर करुन दाद दिली. येथील विवेकानंद …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समिती जो आदेश देईल त्याला खानापूर तालुका म. ए. समितीचा पाठिंबा

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकडे समितीची बैठक खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव बळवंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रास्ताविक व स्वागतास चिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले, यावेळी 1 जून 2026 रोजी 1 जून 1986 च्या कन्नडसक्ति आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाभागातील विविध आंदोलनात त्यांना हिंडलगा येथे …

Read More »

शिवम असोसिएट्स पाठोपाठ अन्य चार संशयित कंपन्या पोलीस रडारवर

  बेळगाव. – बेळगाव जिल्ह्यात ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप शिवम असोसिएट्सवर झाल्यानंतर, जिल्ह्यातील आणखी चार बोगस कंपन्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त मोहम्मद रोशन यांनी दिली. सोमवारी एका कन्नड वृत्तपत्राशी बोलताना मोहम्मद रोशन म्हणाले, गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात केपीआयडी (KPID) आणि बड्स (BUDS) कायद्याअंतर्गत एक विशेष …

Read More »

गरिबांचे घरकुलाचे स्वप्न महागाईच्या विळख्यात

  शासनाकडून हप्ते थकल्याने लाभार्थींची परवड; सर्वसामान्यांचे गणित बिघडले निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबासाठी शासनामार्फत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, इंदिरा आवास, राजीव गांधी योजना आदी योजना राबवल्या जात आहेत. पण योजनांची हप्ते वेळेवर मिळत नसल्याने सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुल तयार करणे कठीण झाले आहे. …

Read More »

गो-रक्षणासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत : विहिंप व बजरंग दलाची मागणी

  बेळगाव : जिल्ह्यात वाढत असलेल्या गो-तस्करी आणि गो-हत्येच्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणून गो-हत्त्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या बेळगाव शाखेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांवर योग्य ती कार्यवाही …

Read More »