सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते बससेवेला प्रारंभ; ग्रामस्थांमध्ये उत्साह खानापूर : खानापूर तालुक्यातील माळअंकले व झाडअंकले या गावांना दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या बससेवेला अखेर सुरुवात झाली. खानापूर तालुका गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. गावात पहिल्यांदाच बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थ, महिला व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण …
Read More »गुगलवर डॉक्टरांचा नंबर शोधणे महागात! बनावट ‘अपॉइंटमेंट’च्या जाळ्यात अडकून उद्योजकाला ९८ हजारांचा गंडा
बेळगाव : डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी गुगलवर शोधलेला मोबाईल क्रमांक एका उद्योजकाला तब्बल ९८ हजार रुपयांचा आर्थिक फटका देऊन गेला. बनावट हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली APK फाईल पाठवत सायबर गुन्हेगारांनी बँक खातेच साफ केल्याची धक्कादायक घटना हनुमान नगर परिसरात घडली असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हनुमान नगर …
Read More »आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल; जिल्ह्यात खळबळ
कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांतील ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तत्कालीन …
Read More »रोपलावणीसाठी कुटुंब शेतात; घरात एकट्या वृद्धेच्या गळ्यावर चाकू, भरदिवसा लाखोंची लूट
सोनोलीत धाडसी चोरी; ८ तोळे सोने, २० तोळे चांदी व ५० हजारांची रोकड लंपास, ग्रामीण भागात दहशत बेळगाव : भात रोपलावणीच्या हंगामात घरे ओस पडत असल्याची अचूक रेकी करून चोरट्यांनी भरदिवसा थरारक लूट केली. बेळगावजवळील सोनोली गावात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला जीवे मारण्याची धमकी देत ८ …
Read More »पंचहमी योजनेच्या बैठकीत अधिकाऱ्यांना जाब; वीजपुरवठा, शिधापत्रिका, गृहलक्ष्मी प्रश्नांवर जोरदार चर्चा
खानापूर : पंचहमी योजनेच्या मासिक आढावा बैठकी सोमवारी (ता.२०) रोजी तालुका पंचायत सभागृहात घेण्यात आली. यावेळी विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेताना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना अनेक मुद्द्यांवर जाब विचारण्यात आला. विशेषतः गृहज्योती योजना, गृहलक्ष्मी योजना, शिधापत्रिका वितरण आणि वीजपुरवठा सेवेबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश …
Read More »मतदार यादी पुनरीक्षण १०० टक्के पूर्ण करा; बीएलओंना घरोघरी पडताळणीचे निर्देश
बेळगाव : मतदार यादीतील नवीन मतदारांची नोंदणी, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच आवश्यक दुरुस्त्यांसह विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी बीएलओंनी घरोघरी जाऊन पडताळणी करावी, असे निर्देश कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी वाय. अन्बुकुमार यांनी दिले. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण आढावा …
Read More »येळ्ळूर बायपासवर चिखलाचे साम्राज्य; २५ ते ४० दुचाकी घसरल्या, अनेक जखमी
बेळगाव : हलगा-मच्छे बायपासच्या सुरू असलेल्या कामामुळे येळ्ळूर रस्ता बायपास परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने रविवारी भीषण अपघातांची मालिका घडली. निसरड्या झालेल्या रस्त्यावर सुमारे २५ ते ४० दुचाकी वाहने घसरून पडली, तर अनेक नागरिक जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हलगा-मच्छे बायपास प्रकल्पाची वाहने येळ्ळूर रस्ता आणि गावातून ये-जा …
Read More »हत्तरगुंजी गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा वाद चिघळला; कारवाईसाठी ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : हत्तरगुंजी (ता. खानापूर) येथील गायरान जमिनीवर झालेल्या कथित अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी खानापूर तहसीलदारांकडे केली आहे. हलकर्णी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनानुसार, हत्तरगुंजी गावच्या …
Read More »निपाणीतील तनवीर देसाई याचा विश्वविक्रम; ‘उमलिंगला’ शिखर केले सर
निपाणी (प्रतिनिधी) : निपाणीतील एका साहसीवीराने जागतिक विक्रम करीत आपले नाव जागतिक स्तरावर नोंदविले आहे. येथील सुपुत्र तनवीर शब्बीर देसाई याने लद्दाख लेह येथील सर्वात उंच शिखर सर केले आहे. येथील अकोळ रोड हुडको कॉलनी येथील शब्बीर देसाई यांचे चिरंजीव तनवीर याने काश्मीर लेह लद्दाख येथील सर्वात उंच ‘उमलिंग …
Read More »वांगी पिकातून भरघोस उत्पादन
बेनाडी येथील सतीश पाटील यांचा उपक्रम ; आतापर्यंत ४ टन वांग्याची तोडणी निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस शेतीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. नव्या बदलांची खास धरून बेनाडी येथील प्रगतशील युवा शेतकरी सतीश पाटील यांनी हवामानावर आधारित वांग्याचे पीक घेतले आहे. या पिकाचे उत्पादन चांगले होत असून आतापर्यंत त्यांनी ४ टन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta