Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

उत्तर, दक्षिण भागात उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव बुधवार दि. २९ रोजी शहराच्या उत्तर व दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत राणी चन्नम्मानगर, सुभाषचंद्रनगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, देवांगनगर, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, वझे गल्ली, वड्डर छावणी, गणेशपेठ, कुलकर्णी …

Read More »

“त्या” दोन नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करा; सुजित मुळगुंद यांची प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार

  बेळगाव : गोवावेस येथील खाऊ कट्ट्याच्या दुकानाचा मुद्दा चांगलाच रंगला आहे. वादग्रस्त ठरलेल्या खाऊ कट्ट्यासंदर्भात असलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विशेष पथकाकडून चौकशी केली जात आहे. या चौकशी दरम्यान वार्ड क्रमांक 23 चे नगरसेवक जयंत जाधव तसेच वार्ड क्रमांक 41 चे नगरसेवक मंगेश पवार या …

Read More »

तीन आंतरराज्य दुचाकी चोरांना अटक; 14 दुचाकी जप्त

  बेळगाव : बेळगावातील खडेबाजार पोलिसांना तीन आंतरराज्य मोटरसायकल चोरांना जेरबंद करण्यात यश आले आहे. मोटारसायकल चोरीस गेल्याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात पोलिसांनी तीन आंतरराज्य चोरांना अटक केली. महेश निंगाप्पा (23), अमीर बाबू इळगी (19) आणि प्रशांत गोपाळ मोरे (21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे …

Read More »

महामेळावा यशस्वी करणारच : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्णय

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्वाची बैठक सोमवार दिनांक २७/११/२०२३ रोजी संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई होते. यावेळी कर्नाटक सरकारने बेळगांव येथे ४ डिसेंबर २०२३ रोजी होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे खानापूर तालुका म. …

Read More »

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ खेलोत्सवाला उत्साहात प्रारंभ

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती स्पोर्ट्स अकॅडमी आणि सह्याद्री आंतरराज्य बहुउद्देशीय सहकारी पतसंस्था पुरस्कृत खेलोत्सव क्रीडा स्पर्धांना मराठी विद्यानिकेतनच्या क्रीडांगणावर उत्साहात सुरुवात झाली. यावेळी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील हे होते. ज्योती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एम. बी. निर्मळकर यांच्या …

Read More »

रस्ता रुंदीकरणातील मारुती मंदिराला २० लाखाची भरपाई

  निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पीबी रोडच्या रुंदीकरणांमध्ये साखरवाडी मधील प्राचीन मारुती मंदिर पाडण्यात आले होते. त्याचे नुकसान भरपाई मिळावी म्हणून मंदिर कमिटीने नगरपालिकेसह विविध अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. बऱ्याच वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर नगरपालिकेतर्फे २० लाखाची भरपाई देण्यात आली. त्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल माजी आमदार काकासाहेब पाटील यांचा मारुती मंदिर …

Read More »

कार्तिक स्वामी दर्शन सोहळ्यास भाविकांची गर्दी

  दीपोत्सवासह इतर कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील आश्रयनगरमधील कार्तिकेश्वर मंदिरात कार्तिकेश्वर स्वामी दर्शन सोहळा पार पडला. दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी कार्तिकेश्वर मंदिरात बाबुराव महाजन महाराजांच्या उपस्थितीत राहुल भाटले, सचिन डांगरे, पिंटू पठाडे, स्वप्निल खोत, अजय आंबोले, संतोष पाटील, विश्वनाथ शेंडगे याच्या उपस्थितीत …

Read More »

कॅनरा बँकेच्या निपाणी शाखेचे नवीन वास्तुत स्थलांतर

  निपाणी (वार्ता) : कॅनरा बँकेच्या निपाणी शाखेचे अशोकनगर येथील नव्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले. त्याचे उद्घाटन येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. निपाणी येथील व्यवस्थापक श्रीकांत यांनी स्वागत केले. चंद्रकांत कोठीवाले यांनी, चांगली सेवा दिल्यास …

Read More »

ऊस, सोयाबीन, कापूस दरासाठी विधानसभेवर मोर्चा

  राजू पोवार ; यादगिरी येथे जनजागृती बैठक निपाणी (वार्ता) : यादगिरी, रायचूर, विजापूर, बागलकोट जिल्ह्यामध्ये उस, सोयाबीन आणि कापसाचे मोठे उत्पादन घेतले जाते. पण दरवर्षी या शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात वरील पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, या …

Read More »

साहित्य संमेलनातून माणसे जपण्याचे काम

  ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील : कारदगा येथे मराठी साहित्य संमेलन निपाणी (वार्ता) : मोबाईलच्या आक्रमणामुळे साहित्य, भाषा, माणसं, संवाद एकमेकांपासून दूर जात आहे. त्यामुळे साहित्य संमेलने माणसे जपण्याचे काम करत आहे. समाजाचा विकृत चेहरा बदलण्याची ताकद साहित्यामध्ये आहे. सकारात्मक साहित्याची निर्मिती होऊन समाज परिवर्तन करण्याचे काम नव्यापिढीसमोर उभे …

Read More »