Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

बिदर-बळ्ळारी महामार्ग चार पदरी करणार

मुख्यमंत्री बोम्मई, कल्याण कर्नाटकचा अमृत महोत्सव उत्साहात बंगळूर : सध्याचा बिदर-बळ्ळारी रस्ता चौपदरी द्रुतगती महामार्ग म्हणून विकसित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. शनिवारी येथे कल्याण कर्नाटकच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते म्हणाले की, प्रस्तावित एक्सप्रेस हायवे कल्याण कर्नाटक प्रदेशातील रस्ते संपर्क सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. रायचूर …

Read More »

बिडी ते पारिश्वाड रस्त्यावरील कोसळलेल्या ब्रिजचा आराखडा खानापूर भाजपाकडून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना सादर

  खानापूर (तानाजी गोरल) : बिडी ते पारिश्वाड रस्त्यावरील कोसळलेल्या ब्रिजचा आराखडा सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील यांना भाजपच्या शिष्टमंडळाने सादर केला. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद कोचेरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पदाधिकारी व नेते मंडळींनी कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री श्री. सी. सी. पाटील यांची बेंगलोर येथे त्यांच्या …

Read More »

पायोनियर बँकेची 116 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : येथील दि. पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेची 116 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर हे होते. तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण -पाटील यांच्यासह संचालक सर्वश्री अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील, सुवर्णा शहापूरकर, लक्ष्मी कानूरकर, सुहास तरळ, …

Read More »

भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी आम आदमीचे काम

डॉ. राजेश बनवन्ना : निपाणीत २० रोजी सभेचे आयोजन निपाणी (वार्ता) : दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली तसेच पंजाबमध्ये एकहाती सरकारच्या माध्यमातून पारदर्शक कारभार सुरू आहे. देश भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी आम आदमी पार्टीची गरज आहे. त्यासाठीच देशात या पक्षाचा विस्तार होत आहे. निपाणी भागातही …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

  खानापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आज खानापूर येथे भाजप तक्रार निवारण केंद्राच्या कार्यकर्त्यांसह डॉ. सोनाली सरनोबत (भाजप महिला मोर्चा ग्रामीण उपाध्यक्ष) यांनी फळ व फुलांच्या रोपांची लागवड केली. मोदीजींनी केलेल्या योजना आणि अनेक विकास प्रकल्पांची माहिती यावेळी सोनाली सरनोबत त्यांनी दिली. भारतमाता व छत्रपती शिवाजी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम भागात भाजपचे स्वच्छता अभियान

  बेळगाव : भारताचे तेजस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव ग्रामीणमधील पश्चिम भागातील बेळगुंदी येथील सरकारी दवाखान्याच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मराठा समाजाचे नेते बेळगाव भाजपा ग्रामीण मंडळ माजी अध्यक्ष विनय विलास कदम व बेळगाव ग्रामीण स्वच्छता संघाच्यावतीने हे अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामीण स्वच्छता संघांचे पांडुरंग निंगनुरकर, …

Read More »

कॅम्प येथील रिअल इस्टेट एजंटची हत्या

बेळगाव : बेळगावच्या एका येथे एका रिअल इस्टेट एजंटची चाकूने वार करून हत्या करण्यात आली असल्याचे समजते. सुधीर कांबळे (५७) हा रिअल इस्टेट एजंटचा दुर्दैवी खून झाला. दुबईत राहणारा सुधीर दोन वर्षांपूर्वी कोविडमुळे बेळगावला आला होता. रात्री उशिरा बेळगाव कॅम्प येथील घरात घुसून हल्लेखोरांनी सुधीरच्या पोटावर, मानेवर, हातावर व चेहऱ्यावर …

Read More »

समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध : किरण जाधव

  बेळगाव : श्री विश्वकर्मा पांचाळ मनुमन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी विश्वकर्मा मूर्तीचे दर्शन घेतले. विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शाल आणि …

Read More »

अनगोळ येथे घर कोसळून आर्थिक नुकसान

बेळगाव : अलीकडच्या अतिवृष्टीमुळे कमकुवत झालेले घर अचानक कोसळून सुमारे 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रघुनाथ पेठ अनगोळ येथे शुक्रवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोसळलेले घर प्रकाश महादेव होळकर या भाजी विक्रेत्याच्या मालकीचे आहे. प्रकाश हा रस्त्याकडेला भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करतो. …

Read More »

शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही : मंत्री गोविंद कारजोळ

  बेळगाव : पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही करावी. संयुक्त पाहणीनंतरही काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून त्याचा समावेश करावा, अशा सूचना जिल्हा प्रभारी मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिल्या. आज शनिवारी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि अलीकडच्या काळात केलेल्या उपाययोजनांबाबत झालेल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यात …

Read More »