Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

चंदगड एसटी आगाराचा चंदगड तालुक्यातील प्रवाशांना त्रास; आगाराच्या २६ फेऱ्या रद्द

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालूक्यातील एसटी महामंळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऐन गणेशोत्सव काळात महामंडळाच्या नावाने शिमगा करण्याची वेळ येणार आहे. चार – पाच नव्हे तर तब्बल २५ एस.टी. बसगाड्या गणेशोत्सव कालावधीत पूणे -मुंबईला धावणार आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील १० दिवस रोजच्या २६ बस फेऱ्या रद्द …

Read More »

गणेबैल मारहाण प्रकरणातील एकाला ताब्यात; खानापूर पोलिसांची कारवाई

  खानापूर : गणेबैल येथील राजाराम गुरव यांच्यावर काल सायंकाळी 7च्या सुमारास अज्ञातांनी मारहाण केली होती. तातडीने त्यांना शासकीय दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू केले. नंतर आमदार निंबाळकर यांनी रात्री स्वत: खानापूर पोलीस स्टेशनला जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे पोलीसांना सूचना केली. दुसऱ्या दिवशी या तक्रारीबद्दल त्यांनी पोलिसांना धारेवर धरत रात्री …

Read More »

खिळेगाव पाणी योजनेच्या ऐनापुर जॅकवेलची आमदारांकडून पाहणी

डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची अधिकार्‍यांना सूचना अथणी : अथणी व कागवाड मतदार संघातील दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळावे हेच आपले स्वप्न आहे. डिसेंबरमध्ये खिळेगाव-बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणारच, असा विश्वास माजी मंत्री व आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला. खिळेगाव बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेच्या ऐनापूर येथील मुख्य जॅकवेलला …

Read More »

सदलगा पोलिसांकडून गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शांतता सभा

  सदलगा : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गौरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदलगा पोलिस ठाण्यातर्फे ठाण्याच्या व्याप्तीमधील सर्व गावातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना येथील गणेश मंदिरात बोलावून एसपी संजीवकुमार एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आणि डीवायएसपी बसवराज यलिगार, सीपीआय आर. आर. पाटील, सदलगा पीएसआय भरत एच. यांच्या उपस्थितीत शांतता सभा घेण्यात आली. सर्व …

Read More »

अनुष्का पाटील हिची बुद्धीबळ स्पर्धांसाठी जिल्हास्तरावर निवड

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या अनुष्का राजीव पाटील मुळ गाव सुंडी (ता. चंदगड) हिची आज जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. अनुष्काने बेळगाव तालूका व विभाग स्तरीय स्पर्धा जिंकून थेट जिल्हास्तरावर मजल मारली आहे. यासाठी तिला दत्तात्रय पाटील, मुख्याध्यापक गजानन सावंत व प्राचार्य मोरे …

Read More »

कावळेवाडीची किरण बुरूड हिचे अभिनंदनीय यश

बेळगाव : कावळेवाडी (ता. बेळगाव) येथील कुमारी-किरण य. बुरूड हिने नुकताच कडोली येथे शालेय महिला कुस्ती स्पर्धेत 48 वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत गावचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. ती कर्ले माध्यमिक विद्यालयात इयत्ता 9 वीत शिकत आहे. जिल्हास्तरावर तिची निवड झाली आहे. तिला भविष्यात चांगले प्रशिक्षण मिळाल्यास एक …

Read More »

रामगुरवाडी रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करावे; अन्यथा रास्ता रोको

  खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी खानापूर महामार्गावरील रामगुरवाडी गावाला जोडणार्‍या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गेल्या चार महिन्यात रस्त्याची दुर्दशा झाली. येत्या आठ दिवसात रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर बेळगाव-पणजी महामार्गावर रास्ता रोको करू, असे निवेदन रामगुरवाडी गावच्या नागरिकांनी खानापूर जिल्हा पंचायत कार्यालय, तहसीलदार, तसेच पोलिस स्टेशनला दिले. निवेदनात …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धेची उद्या सांगता

  बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने सोमवार दि. 22 पासून संगीत भजन स्पर्धा सुरु असून या संगीत भजन स्पर्धेची सांगता शुक्रवार दि. 26 ऑगष्ट 2022 रोजी होणार आहे. या सांगता समारंभास नेकिनहसूरचे गुरुवर्य ह.भ.प. श्री. भाऊसोा पाटील महाराज अध्यक्ष वारकरी महासंघ महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते …

Read More »

कावळेवाडीचा पै.रवळनाथ कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक

  बेळगाव : कावळेवाडी (बेळगाव) येथील उदयोन्मुख कुस्तीपटू कु. रवळनाथ कणबरकर याने नुकताच शालेय कुस्ती स्पर्धेत कडोली येथे आयोजित केलेल्या तालुका पातळीवर प्रथम येण्याचा मान मिळवला. 17 वयोगटाखालील 65 वजन गटात त्याने हे घवघवीत यश संपादन केले. बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी या शाळेत आठवीत तो शिकत आहे. सध्या सावगाव मठपती कुस्ती …

Read More »

धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करुन त्याची कठोर अंमलबजावणी करा!

  श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगढ नवी दिल्ली : ’ख्रिस्ती मिशनर्यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का? शिक्षण आणि अन्य सेवांच्या नावाखाली व्यापार केला जात आहे. आपली संस्कृती ही भारताची जमेची बाजू आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतीवर आघात करुन नियोजनबद्ध रितीने …

Read More »