निरंतर कार्यवाहीमुळे लागली वाहतुकीला शिस्त : वाहनधारकासह नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : काही महिन्यांपासून निपाणी शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने दसरा, दिवाळीसह आठवडी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने थांबविण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारक रस्त्यावर वाहने लावून तासनतास खरेदी करीत …
Read More »रयत संघटनेचे धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
ऊस दरासह नुकसान भरपाई मिळावी : राजू पोवार यांचा पुढाकार निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रति टन ५५०० रुपये दर द्यावा. या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखर कारखान्यानी ५५०० दर द्यावा, या …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद; धामणेकर कुटुंबियांनी पाळला पाच दिवसाचा दुखवटा!
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बसवाण गल्ली, शहापूर येथील धामणेकर कुटुंबियांनी पाच दिवसाचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सुधा लक्ष्मण धामणेकर यांचे दि. 30 रोजी निधन झाले. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव व उपस्थित मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मराठा समाज सुधारणा मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती …
Read More »झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स
नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणात समन्स बजावला आहे. मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी गुरुवारी तपास अधिकार्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज मिश्रा यांच्याविरोधातील तपासादरम्यान काही तथ्ये समोर आली असून, त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे, असे ईडीच्या एका अधिकार्याने …
Read More »उत्तम पाटील, वृषभ चौगुले यांचा अकोळमध्ये सत्कार
निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत दिवंगत माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील चौगुले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील गटाचे समर्थक वृषभ सुनील चौगुले यांचा ९७ मतांनी विजय झालात्याबद्दल युवा नेते उत्तम पाटील फाउंडेशनतर्फे उत्तम पाटील, वृषभ चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तम पाटील …
Read More »मणतुर्गा रेल्वे गेटजवळील कमान हटवली!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा (शेडेगाळी) रेल्वे गेट जवळील कमान हटवावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रविण जैन यांना शेतकऱ्यांनी दिले होते. शिवाय “बेळगाव वार्ता”च्या बातमीची दखल घेत. तसेच बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या प्रयत्नाने ही कमान हटविण्यात आली. याबाबतची माहिती अशी की, खानापूर अनमोड …
Read More »खानापूरात भाजपचा आमदार होणार; भाजप नेते किरण यळ्ळूरकरांचा वाढदिवसानिमित्त संकल्प
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात परप्रांतीय उमेदवार येऊन आमदार की भोगतो ही निंदनीय गोष्ट आहे. एकीकडे खानापूर तालुक्यात भाजप कार्यकर्ते गावोगावी सज्ज आहेत. तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत खानापूर तालुक्याचा आमदार भाजपचा झाला पाहिजे, असा संकल्प भाजपचे ज्येष्ठ नेते किरण यळ्ळूरकर यांनी खानापूर येथील भाजप कार्यालय आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्यक्त …
Read More »सौंदलगा येथील कचरा प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
सौंदलगा : सौंदलगा ग्रामपंचायतमार्फत बांधण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झालेबद्दल सौंदलगा ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्याकडून ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार अर्जाचे निवेदन देण्यात आले आले आहे. सौंदलगाव ग्रामपंचायतीमार्फत एन. आर. जी. फंडातून या कचरा प्रकल्पासाठी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये हा …
Read More »काळ्या दिनी मराठी भाषिकांची भव्य सायकल फेरी!
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांनी काळ्या दिनाच्या निषेधार्थ भव्य सायकल फेरी व निषेध फेरीतून मराठीची ताकत दाखवून दिली. हजारोंच्या संख्येने सीमा बांधव, समितीच्या रणरागिणी या निषेध फेरीत सहभागी झाल्या होत्या. 1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर प्रांतात विलीन करण्यात आला. तेव्हापासून मराठी …
Read More »सकल मराठा परिवारातर्फे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सीमाप्रश्न पंतप्रधानांनी सोडविण्याची मागणी! कोल्हापूर : भाषावार प्रांत रचनेनंतर गेली ६० वर्षे प्रलंबित असलेला महाराष्ट्राच्या – कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून सीमा भागातील गावांचा समावेश महाराष्ट्रमध्ये करावा, यासाठी सकल मराठा परिवार कोल्हापूर मार्फत निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात. गेली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta