बेळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संक्रमित नागरिकांवर उपचार करण्यासाठी परिवहन मंडळाने विशेष प्रयत्न केले आहेत. या अंतर्गत बस रूग्णवाहिका, महिला शौचालय आणि बालदेखभाल युनिटसह अत्याधुनिक यंत्रणायुक्त असलेल्या परिवहनच्या विशेष बससेवेचे आज मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. आज बेळगाव दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी फीत कापून अधिकृतरीत्या ही सेवा कार्यान्वित …
Read More »आशादिप सोशल वेल्फेअरतर्फे येळ्ळूरमधील गरजूंना अन्नधान्याचे वाटप
येळ्ळूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना सदृश्य परिस्थिती त्यातच उद्योगधंदे बंद, इतर व्यवसायही बंद आहेत, शेतीमध्ये सुद्धा अपुरा रोजगार उपलब्ध असल्यामुळे अनेक गरजू आणि गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब गांभीर्याने घेत अशादिप सोशल वेल्फेअर सोसायटीचे चेअरमन व अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्ज्वला कुगजी तसेच सदस्य परशराम …
Read More »कोरोनामुक्त ग्राम विकास योजनेच्या बक्षिसासाठी चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायती सतर्क
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय विभागाच्यावतीने नुकतीच कोरोनामुक्त गाव स्पर्धा जाहीर झाली असून विभागीय पातळीवरती मोठ्या बक्षिसांची खैरात करण्यात आली असून तालुका पातळीवरून आपले गाव विभागीय पातळीवरती कसे पोहोचेल यासाठी चंदगड तालुक्यातील काही गाव उत्सुकतेने या स्पर्धेत उतरत आहेत. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे ग्रामपंचायतीने आजपासून कोरोना मुक्ती …
Read More »जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूरकराना केले आवाहन…
ज्ञानेश्वर पाटील/कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये कोल्हापूरकर यांनी सतर्क राहणे गरजेचे असून नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, गेल्या काहीं दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून …
Read More »संसर्ग दर कमी करण्याची अधिकाऱ्यांना सूचना : मुख्यमंत्री
बेळगाव : कोरोना नियंत्रणात येत आहे. आणखी थोडे प्रयत्न केल्यास तो आणखी नियंत्रणात येईल याचा मला विश्वास आहे. काहीही करून पॉझिटिव्हिटी दर शेकडा ५ इतका कमी आला पाहिजे यासाठी जोर लावण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. अधिकारी याकडे लक्ष देत आहेत असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले. बेळगावातील सुवर्णसौधमध्ये कोविड …
Read More »खानापूर- जांबोटी क्राॅसवरील खोकी धारकांना वाली कोण?
खानापूर (प्रतिनिधी) : जत -जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील खोकी रस्त्याचे काम पुढे करून एक महिण्यात हटविली. हातावर पोट भरून घेणाऱ्या खोकीधारकाना उपाशी पोटी पाडवले. बघता बघता जांबोटी क्राॅसवर स्मशान शांतता पसरली. जवळपास १०० खोकी भूईसपाट झाली. होत्याचे नव्हते झाले. मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधी याकडे ढूंकुन ही पाहिले नाही. १०० …
Read More »हलगा-मच्छे बायपास रद्द करा; मागणीसाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना निवेदन
बेळगाव : मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पाश्वभूमीवर सुवर्ण सौध समोर हलगा मच्छे बायपास रद्द करा यासह अनेक मागण्या पूर्ण करा अश्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बेळगाव तालूका रयत संघटना अध्यक्ष राजू मरवे, भोमेश बिर्जे, तानाजी हलगेकर, प्रितेश होसूरकर यांनी ही सुवर्ण सौधसमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी …
Read More »नंदगड पोलिस स्थानकाला नुतन पोलिस निरीक्षक
खानापूर : जंगलाने व्यापलेला खानापूर तालुका हा विस्ताराने सर्वात मोठा तालुका आहे. अशा खानापूर तालुक्याला एकच पोलिस निरीक्षक कार्यरत होते. तीन पोलिस उपनिरीक्षक काम करत होते.नुकताच कर्नाटक राज्यात पोलिस निरीक्षकाच्या जागा वाढविल्याने खानापूर तालुक्यातील नंदगड पोलिस स्टेशनमध्ये पुन्हा एका पोलिस निरीक्षकाची जागा वाढली. त्यामुळे खानापूर तालुक्याला दोन पोलिस निरीक्षक कार्यरत …
Read More »बीम्सवर आयएएस प्रशासक नेमणार : मुख्यमंत्री येडियुराप्पा
बेळगाव : बेळगावच्या बीम्स संस्थेतील आणि इस्पितळातील गैरकारभाराबाबत चर्चा करण्यात आली आहे. येत्या ३–४ दिवसांत बीम्सवर समर्थ आयएएस अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केली. मुख्यमंत्री येडियुराप्पा बेळगावातील सुवर्णसौधमध्ये आज कोविडसह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी …
Read More »कर्नाटकातील बारावीची परीक्षा अखेर रद्द, तर दहावीची परीक्षा होणार
बेंगळुरू : राज्यात एसएसएलसी, पीयूसी बोर्ड परीक्षा २०२१ आयोजित करण्याचा अंतिम निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बारावीची परीक्षा रद्द, तर दहावीची परीक्षा होणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी १० वाजता मंत्री शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर …
Read More »