Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक संपन्न

कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी भाग बैठक पार पडली. बैठकीमध्ये युवा समितीचा विस्तार करण्यासाठी चर्चा झाली. कार्यकारिणी, पदाधिकारी निवडणे, युवा समितीचा उद्देश बैठकीच्या सुरुवातीला स्पष्ट करण्यात आला. मराठी भाषेची सध्या निपाणी भागात कशी गळचेपी केली जात आहे. याबद्दल प्रत्येकानी आपली मते मांडली. सीमाभागातील मराठी …

Read More »

ओलमणी हायस्कूलचे मुख्याध्यापक सी. एस. कदम यांना हायस्कूल विभागातून यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणी (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित राजर्षी शाहु हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत सी. कदम यांना हायस्कूल विभागातून यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. याबदल त्याचा परिचय मुख्याध्यापक सी. एस. कदम हे राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी या स्कूलमध्ये 2019 पासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याचे …

Read More »

बेळगावच्या युवकाची कौटुंबिक कलहातून संकेश्वरात आत्महत्या

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर येथील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. सचिन पाटील यांच्या विहिरीत आढळून आलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. त्याचे नाव बसवराज शंकर कुराडे (वय ३८) राहणार बेळगांव असे असून तो निपाणी येथील एका बारमध्ये कामाला असल्याचे सांगितले जात आहे. संकेश्वर पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, …

Read More »

सीमाप्रश्नी बाजू मांडण्यासाठी कर्नाटक करणार तज्ञांची नियुक्ती : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती

  बंगळूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर २३ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्याच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी अनुभवी आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची एक टीम नियुक्त केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सीमावादावर ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना आवश्यक सल्ला देण्यात आला आहे. …

Read More »

अथणी शुगर्सला बेस्ट डिस्टीलरी सिल्व्हर अ‍ॅवॉर्ड

कर्नाटक विभागात गेल्या सहा वर्षापासून सलग मान अथणी : अथणी शुगर्स लि., ला बेस्ट डिस्टीलरी सिल्वर अ‍ॅवॉर्ड मिळाले आहे. कर्नाटक विभागात गेली सहा वर्षे सलग हे अ‍ॅवॉर्ड अथणी शुगर्सला मिळत आले आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व कागवाड मतदारसंघाचे युवानेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी याबाबत सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. आंध्र …

Read More »

“त्या” 22 शाळा उद्यापासून सुरू होणार

  बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्या दर्शन झाल्यापासून परिसरातील शाळा अनेक दिवसांपासून बंद असलेल्या २२ शाळा सोमवारपासून (५ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी सांगितले. आता शाळा सुरू झाल्या असून, शाळा नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. मुलांच्या सुरक्षेबाबत पालक आणि शाळांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, …

Read More »

पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करतात; राहुल गांधी

  नवी दिल्ली : देशातील सामान्य नागरिक गर्तेत अडकला आहे. पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करत आहेत, अशा शब्दात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीवरून आज काँग्रेसनं दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढली. ‘महागाई पर हल्ला बोल’ असं या …

Read More »

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

  मुंबई : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याचं समजत आहे. अपघातात …

Read More »

संतसमाज कुप्पटगिरीतर्फे श्रीगणेश चतुर्थी प्रीत्यर्थ विशेष संत समागम संपन्न

  खानापूर : आध्यात्मिक धर्मगुरु, पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्रीक्षेत्र तपोभूमी – गोवा संचालित संत समाज – कुपटगिरी आयोजित श्रीगणेश चतुर्थी प्रीत्यर्थ विशेष संत समागमाचे आयोजन कल्लाप्पा पाटील यांच्या गृहस्थाश्रमी सोमनाथ पाटील यांच्या यजमान पदाखाली सुसंपन्न झाले. मंगलमूर्ती श्री गणरायाचं आगमन आपापल्या गृहस्थाश्रमामध्ये …

Read More »

खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकांना यंदाचा जिल्हा आदर्श पुरस्कार जाहीर

  खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही पाच सप्टेंबर रोजी बेळगाव येथील कुमार गंधर्व येथे होणाऱ्या शिक्षक दिन कार्यक्रमात खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना यंदाचा जिल्हा आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्काराचे मानकरी निडगल मराठी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ कुंभार, आंबोळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार, शिरोली मराठी शाळेचे …

Read More »