कोल्हापूर : विशाळगड येथील विषयाशी मी अवगत आहे. यासंदर्भात आपण लक्ष घालू आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना योग्य त्या सूचना देऊन असे आश्वासन, पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी दिले. विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, पुरातत्व खात्याचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, या संदर्भात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने मंत्री …
Read More »संकेश्वरात श्री भवानी मंदिर कळसारोहण समारंभ भक्तीमय वातावरणात
संकेश्वर दि ( प्रतिनिधी ) संकेश्वर येथील गांधी चौक शांतवाड्यात पुरातन कालीन श्री भवानी मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोध्दार १० लाख रुपये खर्चून करण्यात आला आहे. मंदिर जिर्णोध्दारासाठी भक्तगणांनी सढळ हस्ते देणगी देऊन हातभार लावला आहे. आज संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या हस्ते श्री भवानी …
Read More »विकासकामाच्या प्रसिद्धीला पत्रकारांनी प्राधान्य द्यावे : डॉ. कामेरकर
माणगांव (नरेश पाटील) : शहरातील कट्टर शिवसैनिक, कार्यकर्ते तथा वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले डॉ. संतोष कामेरकर यांनी माणगांव नगरपंचायतीमार्फत जो विकासकामाचा पाठपुरावा होत आहे. त्याला प्रथम प्राधान्य देऊन जनतेपर्यंत पोचवण्याचे काम पत्रकार बंधूंनी आपल्या लिखानातून करावे, असे आवाहन यावेळी केले. माणगांव तालुका पत्रकार संघटना व इतर अनेक संस्था, मंडळ, दानसूर व्यक्ती, …
Read More »हालगा -मच्छे बायपासला पुन्हा स्थगिती
बेळगाव : हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम ‘झिरो पॉइंट’ निश्चित झाल्याशिवाय हाती घेऊ नये, अशा चौथ्या दिवाणी न्यायालयाच्या स्थगिती आदेशा विरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पहिल्या दिवाणी न्यायालयात केलेले अपील फेटाळून लावताना न्यायालयाने आज सोमवारी बायपासची स्थगिती कायम ठेवली आहे. हालगा -मच्छे बायपासच्या कामाला चौथ्या दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या विरोधात राष्ट्रीय …
Read More »हिंदू कार्यकर्त्याची हत्या; आरोपीना लवकरच अटक करू : मुख्यमंत्री बोम्मई
बेंगळुरू : शिमोगा येथे हिंदू कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येप्रकरणी पोलिसांना धागेदोरे मिळाले आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बंगळुरात सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, शिमोगा व परिसरातील जनतेला मी आवाहन करतो की, या प्रकरणी न्यायोचित मार्गाने तपास करून आरोपीना अटक करण्यात येईल. त्यांना …
Read More »मंत्री ईश्वराप्पा यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्याची काँग्रेसची मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्हा काँग्रेसने, ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री ईश्वराप्पा यांना मंत्रिपदावर बडतर्फ करावे तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. काँग्रेसच्यावतीने सदर मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे राज्यपाल गेहेलोत यांना धाडण्यात आले आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी, तिरंगा …
Read More »सौंदलगा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
सौंदलगा : सौंदलगा येथील श्री नृसिंह गणेश उत्सव मंडळ येथे शनिवारी (ता.१९) सायंकाळी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली. सौंदलगा येथील परिसरात एक वेगळीच चाहुल असते ती म्हणजे मोटार सायकल तसेच मोठ्या वाहनाना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज लावण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तोंडावर आली असताना येथील बालचमू …
Read More »हिजाब घालून वर्गात प्रवेश न दिल्याबद्दल विद्यार्थिनींकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बेळगाव : हिजाब आणि बुरखा घालून पूर्वतयारी परीक्षेला उपस्थित राहू न दिल्याने लिंगराज महाविद्यालयातील मुस्लिम विद्यार्थिनींनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. यावेळी विद्यार्थ्यांनी म्हणाल्या की, धार्मिक नियमांचे पालन करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक वर्षांपासून मुस्लिम मुली हिजाब आणि बुरखा घालतात मात्र आता वर्गात प्रवेश बंदी करण्यात येत आहे. …
Read More »शिवमोग्गात बजरंग दल कार्यकर्त्याची हत्या, शाळा- कॉलेजात पोलीस तैनात
शिवमोग्गा : कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर अद्याप पडदा पडल्याचं चित्र नाही. दिवसेंदिवस कट्टर समूहांकडून विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रकार सुरू असून यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तणावाचं वातावरण आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथे रविवारी रात्री बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर परिसरात आणखी तणाव वाढला. या 26 वर्षांच्या कार्यकर्त्याने …
Read More »देशाच्या प्रगतीस शेतकऱ्यांचे योगदान मोलाचे
डॉ. आनंद पाटील : कुर्लीत शेतकरी गौरव पुरस्कार वितरण निपाणी (वार्ता) : भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे. विविध प्रकारची पिके घेण्यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकयांची भूमिका महत्वाची आहे. रात्रंदिवस काबाड कष्ट करून या शेतकऱ्यांनी देशाच्या प्रगती मध्ये हातभार लावला आहे. त्यामुळे प्रत्येक बळीराजाचा सन्मान करणे गरजेचे आहे, असे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta