बेळगाव : माणसाने शारीरिक, मानसिक, सामाजिक सक्षमतेबरोबरच अध्यात्मिकरित्या पण आपण सक्षम असले पाहिजे तरच आपण संपूर्णपणे निरोगी असू शकेन. हल्ली अनेकांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे, असे विचार डॉ. सुरेखा पोटे यांनी व्यक्त केले. निलजी येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये श्री अम्माभगवान मानवसेवा समिती आणि जिव्हाळा …
Read More »निमंत्रितांच्या कवितांनी रसिक चिंब
पुस्तक प्रकाशनाचे निमित्त ः कर्नाटक, महाराष्ट्रातील कविंचा सहभाग निपाणी (वार्ता) : ‘जेंव्हा येतो कावळा, तेंव्हा जगतो तुमचा गाव’ ‘आमची तेंव्हा बोंब असते राव जेव्हा होतो गोळा गाव’ ही ग्रामीण भागातील ‘कावळा’ कविता सादर करून कारदगा येथील प्रकाश काशिद यांनी रसिकांतून वाहवा मिळविली. जगण्या मरण्यातच कविता असते. प्रत्येकाची स्वप्ने वेगळी असतात …
Read More »लोकसहभागातून ’लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व’ यशस्वी करा : पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने आयोजित करण्यात आलेला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाच्या आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू …
Read More »खानापूरच्या जंगलातील चिगुळे गावात रॉकेलची सोय करा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचा पश्चिम भाग हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. पावसाळ्यात उन्हाळ्यात या भागात या-ना त्या कारणाने वीज पुरवठा खंडीत होत असतो. त्यातच अतिपावसाचा परिसर असल्याने सतत पाऊस पडत असतो. अशावेळी आग पेटून शेकोटीशिवाय जगताच येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना रॉकेलची नितांत गरज आहे. रॉकेलवीना पावसाळ्यात दिवस …
Read More »खानापूर हेस्कॉमच्या ग्राहक मेळाव्यात विविध समस्यावर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर हेस्कॉमच्या कार्यालयात नुकताच ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक कार्यकारी अभियंता रंगनाथ सी. एस. होते. मेळाव्यात तक्रार मांडताना मोदेकोप गावचे शेतकरी श्रीकांत बाळापा कांबळे म्हणाले की, सर्व्हे नंबर 122/16 मधील शेतात एक वर्ष झाले. टी सी बंद आहे. त्यामुळे वीजपुरवठा होत नाही. …
Read More »शरद केशकामत फौंडेशन, केएलई, रोटरी क्लब बेळगांव आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात 300 जणांचा सहभाग
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या मठ गल्लीतील कवळेमठ हॉलमध्ये रविवारी दि. 17 रोजी शरद फौंडेशन, केएलई डिपार्टमेंट ऑफ ओर्थोपडीक, फिजीओथेरपी व रोटरी कल्ब बेळगांव यांच्यावतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात जवळपास 300 रूग्णांचा सहभाग होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. फौंडेशनचे संस्थापक शरद केशकामत, पिंटू …
Read More »अलीकडच्या काळात चळवळींची धार बोथट : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
‘जीवनरंग’ पुस्तकाचे प्रकाशन निपाणी (वार्ता) : ‘जेव्हा गातो मी भिमाचे गाणे, तेव्हा डोळ्यासमोर उभे राहतात डॉ. अच्युत माने’!, ‘करू नका माझ्या भिमाचा स्वप्नभंग’ डॉ. अच्युत माने यांच्या जीवनाचे आहेत अनेक ‘रंग’, या काव्यपंक्ती ने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून निपाणी करांच्या टाळ्या मिळवल्या. येथील …
Read More »गोंदिकुपीतील शर्यतीत रणजीत पाटील यांची बैलगाडी प्रथम
हनुमान जयंतीनिमित्त आयोजन : दिवसभर विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : गोंदिकुपी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये रणजीत पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजार एक रुपये आणि निशान पटकाविले. त्या शर्यतीत नितीन पाटील आणि रोहित पाटील यांच्या गाड्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ३ हजार रुपये व …
Read More »इस्कॉनची हरे कृष्ण रथयात्रा उत्साहात संपन्न
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने काढण्यात आलेल्या राधा- कृष्ण, गौर- निताय हरेकृष्ण रथयात्रेस रविवारी सकाळी दहा वाजता नाथ पै चौक शहापूर येथून प्रारंभ झाला. इस्कॉनचे परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते आर्च विग्रहांचे पूजन करुन यात्रेस प्रारंभ करण्यात आला. शहापूर विभागातील पोलीस अधिकाऱ्यानिही उपस्थित राहून यात्रेस …
Read More »हरी बोल गजरात, बेळगावात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या हरेकृष्ण रथयात्रेला प्रारंभ
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर निताय हरेकृष्ण रथयात्रेला आज रविवारी सकाळी मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली आहे. हरीबोल गजरात निघालेल्या रथयात्रेत हजारो कृष्णभक्त सहभागी झाले आहेत त्याचबरोबर श्रीकृष्ण जीवनावर आधारित चित्ररथ रथयात्रेच्या आकर्षण ठरले आहे. बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथून रथयात्रेला प्रारंभ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta