Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन वैमानिकांचा मृत्यू

    राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगड जवळ बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. त्यात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला, अशी पुष्टी भारतीय हवाई दलाने केली आहे. “हवाई दलाच्या जॅग्वार ट्रेनर विमानाला नियमित सरावादरम्यान बुधवारी राजस्थानमधील चुरूजवळ अपघात झाला. या अपघातात दोन्ही पायलट गंभीररित्या जखमी झाले. यात कोणत्याही नागरी …

Read More »

कुद्रेमानीत युवा समितीतर्फे शालेय साहित्याचे वाटप

  कुद्रेमानी : युवा समिती यांच्यावतीने कुद्रेमानी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.8) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य शिवाजी मुरकुटे होते. प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापक एस. जी. वरपे यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अ‍ॅड. अश्वजीत चौधरी म्हणाले, सीमाभागातील मराठी …

Read More »

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 13 रोजी कौतुक सोहळा

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण घेतलेल्या 165 गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवार दि. 13 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे . रेल्वे ओव्हर ब्रिजजवलील मराठा मंदिर येथे सकाळी 10. 30 वा. होणा-या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे या नात्याने …

Read More »

ज्योती शटवाजी- पाटील यांचे सीए परीक्षेत यश

  खानापूर : नुकताच झालेल्या सीए परीक्षेमध्ये ज्योती संभाजी शटवाजी- पाटील हिने घवघवीत यश मिळवले आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मूळचे कुणकीकोप तालुका खानापूर येथील व सध्या विनायक नगर पिरनवाडी येथे वास्तव्य असणारे संभाजी पाटील यांची कन्या असून ती बालपणापासून एक हुशार विद्यार्थीनी म्हणून ओळखली जात होती. तिचे …

Read More »

श्रीराम काॅलनी आदर्श नगर रहिवासी संघटनेतर्फे स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या फलकाचे अनावरण

    बेळगाव : आज दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 8.00 श्रीराम काॅलनी आदर्श नगर येथील मुख्य रस्त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारे फलकाचे अनावरण महापौर श्री. मंगेश पवार व श्री राघवेंद्र रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा. महापौरांनी स्वच्छतेबाबत सर्व नागरिकांनी सतर्क राहावे अशा आशयाचा संदेश देत, श्रीराम कॉलनी आदर्श …

Read More »

गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळून ९ जणांचा मृत्यू

  वडोदरा : वडोदरा आणि आणंदाला जोडणारा महिसागर नदीवरून पूल कोसळला. पूल कोसळल्यामुळे अनेक वाहने नदीत पडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला तर ६ जणांपेक्षा अधिक जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती …

Read More »

शहापूर येथील जोशी मळ्यात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

  बेळगाव : बेळगाव शहरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. एकूण चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. तर त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी …

Read More »

केंद्रीय मंत्र्यांसोबत सिंचन प्रकल्पांवर शिवकुमारांची चर्चा

  वरिष्ठ अधिकारी, वकिलांसोबत दिल्लीत महत्त्वाची बैठक बंगळूर : केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राज्यातील सिंचन प्रकल्पांबाबत दिल्लीत वरिष्ठ अधिकारी आणि वकिलांसह एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला कृषी मंत्री चेलुवरयस्वामी, सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, वकील …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर राजकीय वर्तुळात औत्सुक्य

    बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठका आणि चर्चांना उधाण आले आहे. परदेश दौऱ्यावरून परतलेल्या राहुल गांधींसोबतच्या या दोन्ही नेत्यांच्या भेटींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर नाराज असलेल्या आमदारांना शांत करण्यासाठी प्रदेश काँग्रेस प्रभारी सुरजेवाला …

Read More »

आषाढी एकादशीनिमित्त सरस्वती विद्यामंदिर किणये शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली पायी दिंडी

  बेळगाव : किणये येथील सरस्वती विद्यामंदिर, किणये शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ श्री. ए. एन. गावडे आणि सर्व शिक्षकवर्ग …

Read More »