Wednesday , December 10 2025
Breaking News

Belgaum Varta

जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने महामार्गावर ट्रक चालकांना अन्नाची पाकिटे, पाणी आणि केळ्यांचे वाटप

बेळगाव : बेळगाव परिसरात मुसळधार पावसामुळे शेकडो ट्रक आणि ट्रक चालक महामार्गावर अडकले आहेत. त्यांना जेवण आणि पिण्यासाठी पाणीसुद्धा मिळत नव्हते याची माहिती जिव्हाळा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना समजली. लागलीच अध्यक्षा डॉ. सुरेखा पोटे, डॉ. सविता कद्दु, डॉ. राजश्री अनगोळ, आरती निप्पाणीकर, शाहबाज जमादार, वृषभ अवलक्की, योगिता पाटील, श्रीनिवास गुडमट्टी यांनी रात्री …

Read More »

कोवाड बाजारपेठ बुडाली ताम्रपर्णीच्या पुरात, बचाव पथकाने १५ कुटुंबियांना स्थलांतरीत केले

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या दोन दिवसांपासून चंदगड तालुक्यात पडलेल्या सरासरी 261 मिलिमीटर पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून तालुक्यातील कोवाड बाजारपेठेला सलग तिसऱ्या वर्षी पुराच्या पाण्याचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. बचाव पथकाने१५ कुटुंबियाना आज स्थलांतरीत केले.कालच्या दिवसभरात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली असून कर्यात भागातील इतर गावाचा …

Read More »

जळग्यात तलाव फुटून शेतीचे नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात थैमान घातलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले. खानापूरात उचांकी पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव आदी तुडूंब भरून वाहत आहेत. पाण्याचा प्रवाह इतका वाढला की जळगे (ता. खानापूर) गावचा तलाव अक्षरशः फुटून भात शिवाराचे मोठे नुकसान झाले.जळगे गावापासून जवळच सार्वजनिक तलाव आहे. शुक्रवारी सुरू …

Read More »

पांढऱ्या नदीच्या प्रवाहातून एकाला वाचविले!

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता. खानापूर) येथील गणपती मिठारे हे आपल्या शिवारातील घरात कामानिमित्त अडकले. मुसळधार पावसामुळे व पांढऱ्या नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे ते घराच्या छतावर राहिले. त्यांना गणेशगुडीच्या टीमने वाचविले.याबाबत मिळालेला माहिती अशी की, तालुक्यातील मुसळधार पावसाने हाहाकार उडाला असताना लोंढ्यात ता. खानापूर येथील गणपत लक्ष्मण मिठारे हे शिवारातील …

Read More »

साकव वाहुन गेल्याने गवाळी, कोंगळा, पास्टोली नागरिकांना नरक यातना

खानापूर (प्रतिनिधी) : येण्याजाण्याचा आधार म्हादई नदीवर असलेले लोखंडी साकव मुसळधार पावसामुळे वाहुन गेल्याने गवाळी, पास्टोली, कोंगळा नागरिकांना आता नरक यातना सहन कराव्या लागणार आहे. याबाबतची हकीकत अशी की, खानापूर तालुक्यातील नेरसा गवाळी मार्गावरील म्हादई नदीवरील साकव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरूवारी वाहुन गेला.नेरसा, गवाळी मार्गावरील म्हादई नदीवर लोंखडी …

Read More »

आनंदवाडीत कचऱ्याचे साम्राज्य!

महानगरपालिकेने त्वरित उचल करावी बेळगाव : गेल्या कित्येक महिन्यांपासून महानगरपालिकेने वॉर्ड क्रमांक 16 आनंदवाडी या परिसरातील कचऱ्याची उचल न केल्यामुळे परिसरातील भागात कचऱ्याचा ढीग मोठ्या प्रमाणात साठला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने गटारी भरून ड्रेनेजचे दूषित पाणी परिसरातील रंजना शेरेकर, मल्लेशी शेरेकर, सुंदराबाई पाटील, प्रभाकर पाटील, कृष्णा गवळी यांच्या घरात भरून …

Read More »

आंबोली घाटामध्ये दरड कोसळली! तब्बल 10 तास वाहतूक खोळंबली

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : आंबोली परिसरामध्ये गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घाटामध्ये दरड कोसळली. तर आज सकाळी पूर्वीचा वस या ठिकाणी दरडीचा काही भाग रस्त्यावर आला. त्यामुळे तब्बल दहा तासाहून अधिक काळ घाट रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. सदरची दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असून रस्त्याच्या दोन्ही …

Read More »

खानापूरात पावसाचे थैमान सुरुच

तालुक्यात सर्व नद्या, नाले ओव्हरफ्लो; धोक्याचा संभव खानापूर (प्रतिनिधी) : मागील वर्षाप्रमाणे यंदाही खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गुरूवारी पावसाचे प्रमाण अधिक वाढले त्यामुळे तालुक्यातील नद्यांची पाण्याची पातळी वाढली. तसे मलप्रभा नदीवरील जुना पूलावरून पाणी वाहत आहेत. त्यामुळे रामनगर, हल्याळ मार्ग पूर्ण पणे बंद झाला.त्याचप्रमाणे …

Read More »

पावसाचा जोर कायम; पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद

निपाणी : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर (NH4) सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. सद्यस्थितीत महामार्गावरून ५ ते ६ फूट पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक …

Read More »