Sunday , December 7 2025
Breaking News

Belgaum Varta

खानापूरात एलआयसी एजंटचे निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : देशव्यापी चालु असलेल्या एलआयसी एजंटचा संप शुक्रवारी खानापूरातही येथील एलआयसी कार्यालयाकडे संप करण्यात आला.यावेळी जगदिश जळके यांनी निवेदनाव्दारे आपल्या मागण्या सादर केल्या. कोरोना काळात एलआयसी एजंटाचा मृत्यू झालेल्या मुलाना मोफत शिक्षण देणे. कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे ग्राहकाकडून लेट फि आकारू नका. कोरोना काळात मरण पावलेल्या एलआयसी एजंटाना वेलफेअर …

Read More »

हलकर्णी गावच्या युवकाची रेल्वे खाली आत्महत्या

खानापूर (प्रतिनिधी) : हलकर्णी (ता. खानापूर) येथील युवकाने गुरूवारी रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना घडली.पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, हलकर्णी येथील संतोष रामू वड्डर (वय २४) हा गेल्या काही महिन्यापासुन मानसिक स्थितीतुन नैराश्य होता. त्याचे आई वडिल व संतोष नातेवाईकच्या वास्तुशांती कार्यक्रमाला गेले होते. मात्र संतोष बुधवारीच घरी परतला. गुरूवारी …

Read More »

बेळगावात दोन दिवस विकेंड कर्फ्यू, काय सुरु, काय बंद?

बेळगाव : कोरोनासाखळी तोडण्यासाठी बेळगावात शुक्रवार सायंकाळी 7 वाजल्यापासून शनिवार आणि रविवार दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू केला जाणार आहे. शुक्रवार रात्री 7 ते सोमवार सकाळी 5 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन / कर्फ्यू असणार आहे. याकाळात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बेळगावात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात …

Read More »

निपाणी येथे घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास

निपाणी : निपाणी येथील रोहिणीनगरात अज्ञात चोरट्याने घर फोडून दोन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. घरमालक विनायक पाटील यांनी बुधवारी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विनायक पाटील यांचे मूळ गाव गोंदिकुपी असून त्यांचे आई – वडील गोंदिकुपी येथे राहतात. विनायक पत्नी व मुलांसमवेत रोहिणीनगर येथे भाडोत्री बंगल्यामध्ये राहतात.7 जून रोजी रात्री …

Read More »

श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती

बेळगाव : अनेक वेळेला संबंधितांना विनंती करूनही मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा दुरूस्ती करण्यात आला नव्हता. त्यामुळे श्रीराम कॉलनी आदर्श नगर मुख्य रस्त्यावर असलेला तो खड्डा स्थानिक नागरिकांनी रोज होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी पुढाकार घेऊन श्रमदानातून दुरुस्त केला.गेल्या काही वर्षांपासून हा खड्डा पडला होता. महानगरपालिकेने अशा कामांना युद्ध पातळीवर करून घेतले …

Read More »

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घरीही ईडीची छापेमारी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) छापेमारी सुरु केली आहे. ईडीचे सहा ते सात अधिकारी देशमुख यांच्या वरळीतील सुखदा इमारतीमध्ये असलेल्या घरी कारवाई करत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत झाल्यानंतर दुसऱ्याच …

Read More »

आणीबाणीचे काळे दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. त्या घटनेस 46 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काळे दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. इतिहासातील आणीबाणीच्या घटनेकडे मागे वळून …

Read More »

झारखंड : कळपातून काढून टाकलेल्या हत्तीने १४ जणांना केले ठार

नवी दिल्ली : झारखंडमध्ये मागच्या महिन्यात जवळजवळ १४ नागरिकांना एका हत्तीने ठार केले आहे. या हत्तीने त्यांच्या कळपात चुकीची वर्तुणूक केल्याने त्याला बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. वन्य अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला आहे. २२ हत्तींच्या कळपातील १५ वर्षांच्या या हत्तीने गैरवर्तन केल्याने कळपातून बाहेर काढले होते. हत्ती कळपातून बाहेर गेल्यापासून …

Read More »

कामांचे श्रेय लाटणार्‍यांवर जरब बसणार; फोटोज लावण्यास निर्बंध

बेळगाव : स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजनांतर्गत हाती घेतलेल्या अनेक कामांचे श्रेय लाटण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. यासाठी कामाच्या ठिकाणी आपले छायाचित्र लावत असतात. मात्र, यापुढे असे प्रकार करता येणार नाहीत. यापुढे कोणत्याही कामाच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींची छायाचित्रे लावू नयेत. याकडे अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. …

Read More »

तालुक्यात मुसळधार पावसाने घरे कोसळलेल्यांना नुकसानभरपाई द्या

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यात गेल्या १५ दिवसात ५१ घरे पडली. संबंधित नुकसानग्रस्ताना तालुका प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई वेळीच करावी.यासाठी तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थातून होत आहे.तालुक्यातील पडलेली घरे गर्लगुंजी १, हलसी २, मेरडा २, लोंढा ३, …

Read More »