Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

चोर्ला गावच्या विद्यार्थ्यांना रेंजसाठी जंगलात धाव

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेताना रेंज मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र खानापूर तालुक्यातील पारवाड ग्राम पंचायत हद्दीतील चोर्ला, पारवाड, व इतर गावात कोणतीच रेंज नाही. त्यामुळे काही गावातील विद्यार्थ्यांना रेंज मिळविण्यासाठी जंगलातुन गोवा हद्दीपर्यत तर काही गावातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र हद्दीपर्यत जाऊन ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेताना नाकेनऊ येत …

Read More »

संतोष दरेकर आणि त्यांच्या टीमचे किरण जाधव यांच्याकडून प्रशंसा

बेळगाव : कोरोना महामारी हा आजार आहे. जो आपल्या आजूबाजूला इतका पसरला आहे, की आजपर्यंत पाहिली जाणारी सर्वात कठीण परिस्थिती. शिवाय, यात काही शंका नाही की बरेच लोक आणि डॉक्टर, परिचारिका आणि पोलिसांसारख्या आघाडीच्या कामगारांनी आपले आयुष्य रेषावर ठेवले असले तरीसुद्धा ते आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.आमच्याकडे असे …

Read More »

उत्तम आरोग्यासाठी सकस संतुलित आहाराची गरज : राजू घाटेगस्ती

बेळगाव : दिवसेंदिवस मानवाच्या आहार शैलीत बदलत आहे. बदलत्या युगात आपल्याला आवडते ते चटकदार आहार सेवन करण्यापेक्षा आपल्या शरीराला पोषक असा आहार घेतला पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी सकस संतुलीत आहार घेण्याची गरज आहे असे आरोग्यासाठी मार्गदर्शन पर व्याख्यानात हॅपी टू हेल्प राजू रोहिनीज वेलनेस सेन्टरचे संचालक राजू घाटेगस्ती यांनी म्हटले आहे. …

Read More »

खानापूर तालुका ग्रा. पं. सदस्य संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात प्रथमच ग्राम पंचायत संघटनेच्या पदाधिकारी वर्गाची निवड गुरूवारी पार पडली.यावेळी खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या सदस्यांच्या संघटनेची स्थापना होऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी अध्यक्षपदी विनायक मुतगेकर, कार्याध्यक्षपदी परशराम चौगुले, उपाध्यक्षपदी रणजित पाटील, प्रवीण पाटील, सेक्रेटरीपदी अमोल बेळगावकर, खजिनदारपदी विलास देसाई. सदस्यपदी- लक्ष्मण तिरविर, नारायण पाटील, …

Read More »

सीसीरोड, गटारीच्या मागणीसाठी आम. कवटगीमठांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील इदलहोंड ग्राम पंचायत हद्दीतील विविध गावात सीसी रोड व गटारी आदी विकासकामे करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन इदलहोंड ग्राम पंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर यांनी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या निवासस्थानी भेटून देण्यात आले.यावेळी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी निवेदनाचा स्विकार करून मागण्या पूर्ण …

Read More »

आपत्ती निवारणासाठी खानापूर तहसील कार्यालयात सभेचे आयोजन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील तहसील कार्यालयात आपत्ती निवारण बैठकीचे आयोजन तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली.यावेळी येणाऱ्या ९ जूलै ते १५ जुलै पर्यंत जोरदार पाऊस होण्याचा संकेत देण्यात आला आहे. तालुक्यात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्वधोका टाळण्यासाठी तालुक्यातील खेडोपाडी जुनी कोसळणारी घरे असतील अशा नागरिकांना सावधानतेचा …

Read More »

चंदगड तालूक्यात दुसऱ्या पोलिस स्टेशनला मंजूरीसंदर्भात शासन सकारात्मक – गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात दुसरे पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई यांनी दिली. गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला आमदार राजेश पाटील, पोलीस महासंचालक संजय …

Read More »

ग्रा पं अधिकाऱ्यांवर अंकूश ठेवण्यासाठी संघटना गरजेची

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायत समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांनी संघटीत राहून ग्राम पंचायत पीडीओ व इतर अधिकाऱ्यांवर अंकूश ठेवण्यासाठी संघटना करणे अत्यंत गरजेचे आहे.एकाच पिडीओला दोन ग्राम पंचायतीचा कार्यभाग दिला आहे. त्यामुळे सदस्यांनी फोन केला तर दुसऱ्या ग्राम पंचायतीमध्ये आहे. दुसऱ्या ग्राम पंचायतीच्या सदस्याने फोन केला तालुका …

Read More »

सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

दोन कॉन्स्टेबलचा समावेश : 40 हजाराची लाच स्वीकारताना सापडले रंगेहात निपाणी : पान मसाला कारखानदारांकडून 40 हजाराची लाच स्वीकारताना सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुमार हित्तलमनी यांच्यासह दोन पोलीस कॉन्स्टेबल वर एसीबीने कारवाई केली. गुरुवारी (ता.8) रात्री उशीरा ही घटना घडली आहे. बऱ्याच वर्षानंतर एसीबीने ही कारवाई केल्याने निपाणी आणि सदलगा …

Read More »

चंदगड तालूक्यात भात रोप लागणीची धावपळ, अबालवृद्ध शेतात, पाऊस मात्र गायब

तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : चंदगड पश्चिम भागात भात रोप लागणीची प्रचंड धावपळ उडाली आहे. मजुरांचा तुटवडा भासत असल्याने कुटुंबातील अबालवृद्ध सर्वजनच शेती कामात व्यस्थ आहेत. पाऊस मात्र गायब झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.चंदगड तालूक्याच्या जवळपास सर्व भागातील म्हणजे अडकूर, माणगाव, चंदगड, कानूरपासून ते शिनोळी तुडयेपर्यंत भाताची रोप लागवड केली …

Read More »