Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

शिवारातील रस्ता योजना शेतकऱ्यांच्या हिताची : आमदार अनिल बेनके

बेळगाव : शेतीमधील दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषि क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे. शेतमाल बाजारात पोहोचविण्याकरीता तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज आहे, असे शेतरस्ते हे रस्ते योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्त्रोतांमधून निधीच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत आहेत.. यावर मात करून शेतकऱ्यांना शेतात वाहतुकीसाठी योग्य …

Read More »

पारंपरिक गणेशोत्सवाला प्रशासनाने परवानगी द्यावी

मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्यावतीने निवेदन सादर बेळगाव (प्रतिनिधी) : आगामी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रशासनाने गणेश भक्तांना सहकार्य करावे. त्याचप्रमाणे हा उत्सव पारंपरिक पद्धतीने आचरण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या निवेदनात …

Read More »

सुुराज्य निर्माण आंदोलनतर्फे निवेदन

बेळगाव (प्रतिनिधी) : देशातील सध्याची परिस्थिती नागरिकांना त्रासदायक ठरते आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे जगणे मुष्कील झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी या परिस्थितीचा विचार करावा आणि नागरिकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी उपाययोजनांची कार्यवाही करावी, अशी मागणी सुराज्य निर्माण आंदोलन या संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना पाठवून देण्यात आले. …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत खोकीधारकांना न्याय

खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी पार पडलेल्या खानापूर नगरपंचायतीच्या मासीक बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील जांबोटी क्राॅसवरील जवळपास ७० खोकीधारकांना जत-जांबोटी महामार्गाच्या रूंदीकरण व डांबरीकरणाचे कारण दाखवुन हलविले. तसेच तहसील कार्यालयासमोरील खोकीधारकांनाही हलविले. या सर्वांना जांबोटी क्राॅसवरील बसस्थानकाच्या भिंतीला लागुन असलेेल्या जागेवर गाळे बांधुन देण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या बैठकीत …

Read More »

गडहिंग्लज उपविभागाकडून सायबर गुन्हेबाबत जनजागृतीपर अभियान…

कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : आजच्या युगात मोबाईल म्हणजे श्वास व ध्यास झाला आहे. परंतु मोबाईल व संगणक वापरताना पुरेशी माहिती नसल्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळेच आपण सायबर साक्षर होणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनामध्ये इंटरनेट बँकींग, ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन गेम्स, मनोरंजन, शिक्षण, ऑनलाईन संवाद, सोशल माध्यम याकरिता करीता इंटरनेटशी संबध …

Read More »

बुधवारी खानापूर म. ए. समितीची बैठक

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकरणीची बैठक बुधवारी दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता शिवस्मारकातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.बैठकीला तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तरी बैठकीला आजी- माजी लोकप्रतिनिधीनी, कार्यकरणीच्या सदस्यानी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी केले …

Read More »

उपमुख्यमंत्री पुत्राच्या कारच्या ठोकरीने १ ठार

मृत : कुडलेप्पा मोळी चिदानंद सवदी बेळगाव : उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे पुत्र चिदानंद सवदी यांच्या कारने धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील कुडलसंगम क्रॉसजवळ झाला. अपघातानंतर मृताच्या नातेवाईक आणि स्थानिकांना चिदानंद सवदी यांनी धमकीही देल्याचे समजते. चित्रदुर्ग-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० वर कुडलसंगम क्रॉसजवळ …

Read More »

येडियुराप्पा मार्गावर वैद्यकीय कचरा

बेळगाव : जुने बेळगाव जवळील बी. एस. येडियुराप्पा मार्गावर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकला गेला आहे. ही बाब नुकतीच उघडकीस आली असून प्रशासन व आरोग्य खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर वैद्यकीय कचरा तात्काळ हटवावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.विखरून पडलेल्या या कचऱ्यामध्ये कुलंट जेल बॅग, इंजेक्शन, औषधाची पाकिटे, …

Read More »

बारावीचे रिपीटर विद्यार्थीही आता परीक्षेशिवाय उत्तीर्ण

उच्च न्यायालयात सरकारची कबूली : बारावीच्या मुल्यांकनाचे सूत्र जाहीर बंगळूरू : कर्नाटक सरकारने बारावीच्या (द्वितीय पीयूसी) अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी मुल्यांकनाचे एक सूत्र तयार केले आहे. तसेच बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याची ग्वाही उच्च न्यायालयात दिली आहे. त्यानुसार सरकार दहावी (एसएसएलसी) समकक्ष परीक्षेतील 45 टक्के गुण, …

Read More »

चंदगड तालुका शिक्षण परिषदेकडून काळ्या फिती लावून आंदोलन

माध्यमिक शिक्षकांच्या प्रश्नांना परिषदेने फोडली वाचा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत चंदगड तालूक्यातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून सर्व कामकाज केले.१ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जूनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेत्तर कर्मचारी भरती, कोरोना कामगिरीवर असताना विमा सरंक्षण, विना अनुदान शाळांना अनुदान …

Read More »