Sunday , April 5 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापूर ता. प. कार्यालयात रोप लागवड

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात सोमवारी दि. ७ रोजी रोप लागवड कार्यक्रम पार पडला.यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते रोप लागवड करण्यात आली.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पृथ्वीतलावर वृक्षाचे प्रमाण कमी झाले. कारण वृक्ष तोडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. दुसरीकडे निर्सगाचा ऱ्हास …

Read More »

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ सुरूच

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे महागाईचा भडका उडाला आहे. गॅस, कडधान्य, खाद्य तेलाच्या देखील किंमती वाढल्या आहेत. जगायचे कसे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर आहे. अशा संकट काळात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल किंमतीत आजही वाढ केली आहे.तेलाच्या किंमतीत …

Read More »

कोरोना उपचारांसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे.नव्या गाईडलाईन्सनुसार, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत किंवा  ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही. कोराना रुग्णांना पूर्वी वाफ घ्यायचा सल्ला देण्यात येत होता. मात्र, आता …

Read More »

येळ्ळूर गावच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य

येळ्ळूर : येळ्ळूर गावच्या प्रवेशद्वारावर नाल्याच्या बाजूला गावातील हेअर सलून व इतर व्यावसायिकांनी कचरा टाकल्याने गावात प्रवेश करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे तर ग्रामपंचायतीने लवकरात लवकर कचऱ्याची उचल करावी, अशी गावकऱ्यांच्यावतीने विनंती करण्यात येत आहे.कोविडच्या महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलेले असताना येळ्ळूर गावच्या वेशीतील हे घाणीचे साम्राज्य असलेले विदारक …

Read More »

खानापूर तीन दिवसाच्या लाॅकडाऊननंतर गजबजले

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहर तीन दिवसाच्या कडक लाॅकडाऊननंतर पुन्हा गजबजले. सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने सरकाराने राज्यात शुक्रवारी ते रविवारी असे तीन दिवस लाॅकडाऊन पार पडले. सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून खानापूर शहरात नागरिकांनीएकच गर्दी केली. जो तो कामानिमित्त दुचाकीसह सोबतीला एक व्यक्ती घेऊन बाजारात हजर यामुळे पुन्हा कोरोनाच्या प्रादुर्भावाला वाव …

Read More »

कोरोना योद्धा सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार

बेळगाव : समर्थ नगर येथील 5 व्या क्रॉसमधील युवक मंडळातर्फे कोरोना योद्धा सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार करण्यात आला आहे. सुरेंद्र अनगोळकर यांनी कोरोना काळात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. ते फूड फॉर निडीच्या माध्यमातून रुग्णांना जेवण तसेच मोफत रुग्णवाहिका सुविधा पुरवित आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल समर्थ नगर युवक मंडळातर्फे त्यांचा सत्कार …

Read More »

गर्लगुंजीतून रायगडच्या सुवर्ण सिंहासनासाठी ११५१ची देणगी

खानापूर (प्रतिनिधी) : रायगडच्या सुवर्ण सिंहासनासाठी गर्लगुंजी (ता.खानापूर) येथील रहिवासी परशराम सुतार यांची कन्या सौ. मनिषा हिच्या विवाह सोहळ्याचे औचित्य साधुन रायगड येथे होत असलेल्या ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी ११५१ची देणगी धनादेशाच्या स्वरूपात श्री शिवप्रतिष्ठान हिदुस्थान गर्लगुंजी गावचे धारकरी यांच्याकडे सुपूर्द केले.यावेळी परशराम सुतार यांचे कुटंब, धारकरी मंडळी उपस्थित होती.

Read More »

रोहिणी बाबुराव पाटील यांची राज्य ज्युडो प्रशिक्षकपदी निवड

बेळगाव : क्रीडा क्षेत्रातील मानाचा एकलव्य पुरस्कार विजेत्या चंदगडच्या सुकन्या सुप्रसिद्ध ज्युडोपटू रोहिणी बाबुराव पाटील यांची बेळगाव जिल्हा युवा सशक्तिकरण आणि क्रीडा खात्याच्या (डीवायईएस) राज्य ज्युडो प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.बेळगावशी निकटचा संबंध असणाऱ्या रोहिणी पाटील यांनी ‘ए’ ग्रेड एनआयएस पदविका प्राप्त केली असून त्या हिंदी भाषा घेऊन एमए. …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या विधानावर जोल्ले यांचा प्रतिक्रियेस नकार

चिकोडी : ‘हायकमांडने सांगितल्यास राजीनामा देईल’ या मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास महिला व बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी नकार दिला. मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत, अफवा काय येत असतात, जात असतात असे जोल्ले यांनी सांगितले. यासंदर्भात सोमवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, महापूर असो वा कोरोनासारखे …

Read More »

… तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ : राजकीय हालचालीना वेग बंगळूर : बी.एस. येडियुराप्पा यांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची आपली तयारी असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. जोपर्यंत भाजप हायकमांडचा विश्वास आहे तोपर्यंत आपण राज्य सरकारचे नेतृत्व करत राहू, असे सांगून त्यांनी नेतृत्व बदलाची मागणी करणाऱ्यांना एक प्रकारे इशाराच दिला असल्याचे …

Read More »