लोकायुक्त पोलिस बी रिपोर्ट सादर करण्याच्या तयारीत बंगळूर : राज्यभरात मोठी खळबळ माजवणाऱ्या आणि विरोधी पक्षांसाठी पोषक ठरलेल्या मुडा घोटाळ्याच्या प्रकरणात आता मोठे वळण आले आहे. लोकायुक्त अहवालात, तक्रारदाराने केलेल्या आरोपांना समर्थन देण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे सिध्दरामय्या व त्यांच्या कुटूंबियाना या प्रकरणात मोठा दिलासा मिळणार …
Read More »अन्नभाग्य योजनेत लाभार्थ्यांना मिळणार पैशाऐवजी तांदूळ के. एच. मुनियप्पा; दरमहा प्रत्येकी दहा किलो तांदूळ
बंगळूर : काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी हमी योजनेअंतर्गत, अन्नभाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना रोख रकमेऐवजी तांदूळ देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आता लाभार्थ्यांना पाच किलो ऐवजी प्रत्येकी दहा किलो तांदुळ मिळणार आहे. विधान सौधमध्ये या संदर्भात बोलताना अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा म्हणाले की, केंद्र सरकारकडून तांदळाची उपलब्धता असल्याने, त्यांनी …
Read More »खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन…
बेळगाव : खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 2017-18 मध्ये “नम्म ग्राम, नम्म रस्ते” योजनेतून मंजूर झालेल्या या 1.8 किलोमीटर रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. सात दिवसांत काम पूर्ण न …
Read More »मराठी साहित्य संमेलनासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीला रवाना
बेळगाव : सात दशकापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने 2004 रोजी सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनता मराठी भाषा आणि अस्मिता टिकविण्यासाठी गेली 68 वर्षे लढा देत आहे. लोकशाहीच्या मार्गाने चाललेला देशातील सगळ्यात मोठा लढा म्हणावा लागेल. आज देशाच्या राजधानीच्या ठिकाणी …
Read More »सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या गळचेपी धोरणाबद्दल मांडल्या भाषिक अल्पसंख्यांक सहायक आयुक्तांकडे तक्रारी
बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण समिती, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तसेच महिला आघाडी यांच्या शिष्टमंडळाने भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे सहायक आयुक्त शिवकुमार यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या भाषिक गळचेपीबद्दल तक्रारी मांडल्या. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक बोलवण्यात आली होती यावेळी समितीच्या नेत्यांनी मराठी मधून उतारे, सरकारी कागदपत्रे, …
Read More »समितीचे नेते व सीमा सत्याग्रही पुंडलिक चव्हाण यांचे निधन
खानापूर : नंदगड येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते तसेच सीमा सत्याग्रही पुंडलिक हनमंत चव्हाण ( वय 94 वर्षे) यांचे आज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3.00 च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात तीन कर्ते चिरंजीव, …
Read More »सीमाप्रश्नाची आठवण दिल्लीतील साहित्य संमेलनात होईल का? : मधुकर भावे
नवी दिल्ली : येथे शुक्रवारपासून ९८ वे साहित्य संमेलन सुरू होत आहे. दोन वर्षांनी साहित्य संमेलनाची शताब्दी होईल. साहित्य संमेलनात वाद होतात… त्याच्यावर टिका-टिपण्णीही होते. स्वातंत्र्य पूर्व काळातील आणि ८० दशकापर्यंत, जी संमेलने झाली.. त्याची आणि आताच्या संमेनाची तुलना होणार नाही. कारण आता कोणतीही सभा असो… संमेलन असो…. कोणताही …
Read More »हलगा ता. खानापूर येथे राजा शिवछत्रपती महाराजांची जयंती साजरी
खानापूर : हलगा ता. खानापूर येथे दि. १९ फेब्रुवारी राजा शिवछत्रपती महाराजांची जयंती गावातील ग्रामस्थ व माता भगिनी व शिवप्रेमी युवक- युवती यांच्यावतीने साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्लापा कृष्णाजी पाटील मेरडा, विनोद मनोहर वीर घोटगाळी, अप्पाना कल्लाप्पा फटाण, रणजित पाटील ग्राम पंचायत सदस्य, सुनिल पाटील ग्राम …
Read More »नेताजी हायस्कूल सुळगे (ये) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती साजरी
बेळगाव : दिनांक 19/02/2025 रोजी द.म.शि. मंडळाचे नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथील सभागृहात अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी. जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रारंभी सुळगे (ये) येथील अश्वारूढ शिव पुतळ्याचे पूजन गावातील सामाजिक कार्यकर्ता श्री. सर्वेश कुकडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष …
Read More »युगप्रवर्तक राजा श्री शिवछत्रपती पुस्तकाचे प्रकाशन
बेळगाव : नानावाडी रहिवासी संघटनेतर्फे 19 फेब्रुवारी रोजी शिव जन्मदिनानिमित्त येथे युगप्रवर्तक राजा श्री शिवछत्रपती जीवन कार्य आणि विचार या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले लेखक, प्राध्यापक, श्री. भाऊराव निळू काटकर यांनी या पुस्तकाविषयी संकल्पना व्यक्त केली पुस्तकाचे प्रकाशन नानावाडी रहिवासी संघटना अध्यक्ष रवींद्र सावंत, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta