Thursday , September 19 2024
Breaking News

देश/विदेश

केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

  नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना आणखी एक दिलासा देत केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल …

Read More »

देशातील १३ विमानतळे बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ईमेल प्राप्त होताच सुरक्षा यंत्रणा तैनात!

  नवी दिल्ली : देशात बनावट धमकीचं सत्र अद्यापही संपलेलं नाही. दिल्लीतील १०० शाळांना धमकीचे ईमेल प्राप्त झाल्यानंतर १२ मे रोजी १३ विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला रविवारी १३ विमानतळे उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. ईमेलनुसार तत्काळ शोध मोहिमही सुरू करण्यात आली. परंतु, …

Read More »

कर्नाटकसह विविध राज्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

  नवी दिल्ली : पुढील ३ दिवस कर्नाटकसह विविध राज्यांमध्ये विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना हवामान विभागाने हा इशारा दिला आहे. तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार चांगल्या मान्सूनची चिन्हे दिसू लागली आहेत. तसे बदल प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात दिसू लागले आहेत. …

Read More »

अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

  नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या कथित मद्यधोरण प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन 1 जूनपर्यंत असेल. अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी 4 जूनपर्यंत जामीन मिळावा अशी …

Read More »

भाजप जिंकल्यास मुस्लिमांचे आरक्षण रद्द करुन ते एससी, एसटी आणि ओबीसींना देऊ; अमित शहा

  भोंगीर (तेलंगणा) : लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द करुन अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि ओबीसी (ओबीसी) समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते गुरुवारी तेलंगणातील भोंगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. …

Read More »

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर

  शिवकाशीत भीषण दुर्घटना तमिळनाडुतील विरुधुनगर जिल्ह्यात गुरुवारी एक फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात पाच महिलांसह आठ कामगारांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. ही घटना शिवकाशीजवळील सेंगामालापट्टी गावातील श्री सुदर्शन फायरवर्क्समध्ये घडला. सारवणन यांच्या मालकीच्या युनिटमध्ये 40 हून अधिक वर्किंग शेड आहेत. येथील वर्किंग शेडमध्ये …

Read More »

कोव्हिशिल्ड लशीच्या साईड इफेक्टसची जोरदार चर्चा; जगभरातून लशीचा साठा परत मागवणार

  मुंबई : कोरोना साथीच्या काळात भारतीयांसाठी वरदान ठरलेल्या कोव्हिशिल्ड लशीबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहे. कोरोना काळात ज्यांनी कोव्हिशिल्ड लस टोचून घेतली आहे, त्यांच्यापैकी काहीजणांना त्याचे दुष्परिणाम जाणवत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ही लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर तर याचा दुष्परिणाम झाला नाही ना, अशी …

Read More »

हैदराबादमध्ये पावसाने हाहाकार; घराची भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

  हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. पावसामुळे मंगळवारी सायंकाळी येथील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीची भिंत कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. भिंत कोसळून मृत्यू झालेले स्थलांतरित मजूर असून ते ओडिशा आणि छत्तीसगडमधून कामासाठी आले होते. आज (दि.८) सकाळी बचाव पथकाच्या …

Read More »

तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क; सर्वाधिक मतदान आसाममध्ये

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात एकूण ६१.४५ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यात आसामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आसामामध्ये सर्वाधिक …

Read More »

अखिलेश यादव मंदिरातून बाहेर पडताच भाजपा कार्यकर्त्यांनी गंगाजलने स्वच्छ केला मंदिर परिसर

  समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी उत्तर प्रदेशाच्या कन्नौज येथील गौरी शंकर महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली. मात्र, अखिलेश यादव मंदिरातून बाहेर पडताच भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हे मंदिर गंगाजलने स्वच्छ केल्याचं पुढे आलं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया …

Read More »