Sunday , May 3 2026
Breaking News

देश/विदेश

अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू

  तामिळनाडूतील करूर येथे टीम विजय कळघमच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 35 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच अनेक कार्यकर्ते बेशुद्ध पडले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच काही बेशुद्ध मुलांनाही रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील …

Read More »

छत्तीसगडच्या स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू

  रायपूर : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये भीषण दुर्घटना घडली. एका खासगी स्टील प्लांटचा काही भाग कोसळला. त्याखाली दबून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायपूरमध्ये एक खासगी स्टील प्लांट आहे. या प्लांटचा काही भाग कोसळला. शुक्रवारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत मृतांचा आकडा सहापर्यंत पोहोचला आहे. तर अनेक कामगार जखमी आहेत. …

Read More »

गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

  गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राममधील झाडसा चौकात वेगाने येणाऱ्या थारची डिव्हायडरला धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४:३० च्या सुमारास हा भीषण …

Read More »

एआय : आधुनिक पत्रकारितेचे ब्रह्मास्त्र : डॉ. नवीन आनंद जोशी

  भोपाळ : भारताच्या लोकशाहीची ताकद फक्त संसद आणि विधानसभांवर मोजली जात नाही. तर लोकशाहीची खंबीरता ही, चौथ्या स्तंभात अर्थात पत्रकारितेत दडलेली आहे असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर नवीन जोशी यांनी बोलताना केले आहे. जनता आणि शासन यांच्यामध्ये संवाद साधण्याचे धुव्याचे काम पत्रकार करीत असतात.परंतू दुर्दैवाची बाब म्हणजे विशेषतः …

Read More »

दिल्लीतील आश्रमात मुलींचा लैंगिक छळ, १७ विद्यार्थिनींची तक्रार; गुन्हा दाखल होताच स्वामी चैतन्यानंद फरार

  नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत धर्माच्या नावाखाली काळे धंदे करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबाचा पर्दाफाश झाला आहे. एका आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी आश्रमातील अवैध प्रकार उघडकीस आणले आहेत. वसंत कुंज परिसरातील एका प्रसिद्ध आश्रमाचा प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी नावाच्या बाबावर महिलांशी गैरवर्तन, छेडछाडीचे आरोप करण्यात आले आहेत. १७ …

Read More »

कर्नाटकात 6018 नाव वगळली, महाराष्ट्रात 6850 जोडली, पण मतदारांचा थांगपत्ता नाही : राहुल गांधींचा वोटर लिस्टमधील गडबडीचा तो मोठा दावा

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाला मत चोरी प्रकरणात घेरले. राहुल गांधी यांनी गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. ते हायड्रोजन बॉम्ब फोडणार असे सांगण्यात येत होते. पण त्यांनी गेल्यावेळीप्रमाणेच काही उदाहरणं देत मत चोरीचा पॅटर्न, त्यासाठी मोठे …

Read More »

सीपी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ! 

  नवी दिल्ली : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी आपल्या पदाची शपथ घेतली. लाल कुर्ता घालून राधाकृष्णन यांनी इंग्रजीत शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. देशाचे नवे उपराष्ट्रपती सी.पी. …

Read More »

सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती, एनडीएने निवडणूक जिंकली!

  नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत बहुमत नसतानाही इंडिया आघाडीने आपला उमेदवार उभा केला होता. ही फक्त विजयाची नव्हे तर विचारधारेची लढाई आहे, असे यावेळी विरोधकांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, या निवडणुकीसाठी आज (9 सप्टेंबर) मतदानाची प्रक्रिया पार पडली. तसेच या निवडणुकीचा निकालही …

Read More »

पाकिस्तान, अफगाणिस्तान अन् बांग्लादेशातून 2024 पर्यंत भारतात आलेल्यांना राहण्याची मुभा; केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश येथून धार्मिक छळ टाळण्यासाठी भारतात आलेल्या अल्पसंख्याक समुदायांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले की, 31 डिसेंबर 2024 पर्यंत भारतात दाखल झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना वैध …

Read More »

वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलन; 31 जणांचा बळी

  जम्मू : जम्मूतील कटरा येथील वैष्णोदेवी धाम येथील अर्धकुमारी मंदिराजवळ काल (26 ऑगस्ट) मंगळवारी झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता वैष्णोदेवीच्या जुन्या मार्गावरील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ ही दुर्घटना घडली. काल रात्री उशिरापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, परंतु सकाळी हा आकडा वाढला. प्रशासनाचे …

Read More »