निपाणी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपले सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बहुजन समाजात शैक्षणिक विकास व्हावा यासाठी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेची स्थापना केली. याच संस्थेने देवाळे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथे देवाळे विद्यालय सुरू केले याच विद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करीत देवाळे ग्रामवासीयाच्या …
Read More »देशातील सर्वात मोठा दरोडा; 59 किलो सोन्याचे दागिने आणि 5.2 लाख रुपयांची रोख रक्कम लुटली!
विजयपुरा : कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कॅनरा बँकेच्या शाखेत अत्यंत नियोजनबद्ध दरोडा टाकण्यात आला आहे. यामध्ये अज्ञात दरोडेखोरांनी सुमारे 59 किलो सोन्याचे दागिने आणि 5.2 लाख रुपयांची रोख रक्कम लुटली आहे. ही घटना 25 मे रोजी मनागुली टाउन येथील सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शाखेत घडल्याचे समोर …
Read More »आरसीबीच्या विजयी मिरवणुकीला गालबोट; चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू
बेंगळुरू : बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने ट्रॉफी जिंकल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीच्या जल्लोषाचं रुपांतर दु:खात बदललं आहे. या चेंगराचेंगरीत २० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये १८ वर्षानंतर …
Read More »खानापूर तहसील कार्यालयातील सर्वेअरला लोकायुक्त पोलिसांनी लाच घेताना रंगेहात पकडले
खानापूर : खानापूर तहसील कार्यालयातील भू-दाखले विभागातील सहाय्यक संचालकांच्या कार्यालयातील एका सर्वेअरवर छापा टाकत त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील कुटिनो नगर क्षेत्रातील मन्सापूर गावचे रहिवासी सदाशिव कांबळे यांच्याकडून पी.टी. शीट तयार करून देण्यासाठी सर्वेअर विनोद संबन्नी यांनी रु. ४५०० लाच मागितली होती. या प्रकाराविरोधात …
Read More »लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन भावांनी केली आत्महत्या!
संकेश्वर : जीवनाला कंटाळून दोन भावांनी आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील कोननकेरी गावात ही दुर्घटना घडली. लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन्ही भावांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्यााचे समजतते. संतोष रवींद्र गुंडे (५५) आणि अण्णासाहेब रवींद्र गुंडे (५०) हे मृत भाऊ आहेत. लग्न न झाल्याने दोन्ही भावांना दारूचे व्यसन …
Read More »हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; खानापूर तालुका म. ए. समितीचे आवाहन
खानापूर : 1 जून 1986 च्या कन्नड शक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे समितीप्रेमी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले. 30 मे रोजी झालेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ते बोलत …
Read More »राज्य सरकारला मोठा धक्का; हुबळी दंगलीसह ४३ खटले मागे घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केले रद्द
बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी २०२२ मध्ये जुन्या हुबळी येथील दंगलीसह ४३ गुन्हेगारी खटले मागे घेण्याचा राज्य सरकारचा आदेश रद्द केला. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारसाठी हा एक मोठा धक्का आहे. राज्य मंत्रिमंडळाने हुबळी दंगलीसह ४३ खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये, माजी मंत्री, …
Read More »गोरक्षण सेवा समितीच्या गोरक्षकांना मोठे यश; कागल येथे गोरक्षकाकडून दोन टन हून अधिक गोमांस जप्त
निपाणी : कोल्हापूर – बेळगाव राष्ट्रीय महामार्ग 4 वर सदर बाजार कोल्हापूर येथून गाडी क्रमांक एमएच 42, एम 6224 या बोलोरो पिकप गाडी मधून 2 टन गोमांसची बेकादेशीररित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्ताकडून मिळाली. यावेळी प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण …
Read More »पूरग्रस्त भागांना भेट देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले पालकमंत्र्यांना निर्देश
३०, ३१ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील पावसाने नुकसान झालेल्या भागांना तात्काळ भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश जिल्हा प्रभारी मंत्री आणि सचिवांना दिले आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर, या महिन्याच्या ३० आणि ३१ तारखेला सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायतींचे कार्यदर्शी आणि जिल्हा प्रभारी सचिवांची बैठक बोलावण्यात …
Read More »शिवस्वराज संघटनेतर्फे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन वजा इशारा…
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवश्यक त्या खतांचा पुरवठा वेळेत आणि योग्य दरात करण्यात यावा यासाठी शिवस्वराज फाऊंडेशन आक्रमक. खानापूर तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी व उसाला खते घालण्यासाठी घाई गडबड सुरू आहे. अशा काळात तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला आवश्यक असलेले खत उपलब्ध होत नसल्याने कामे खोळंबताना दिसत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta