खानापूर : घोटगाळी ग्रामपंचायत येथील सदस्य श्री. रफिक हलशिकर यांनी कोणतीही वैद्यकीय पदवी घेतली नसताना स्वतः उत्तम डॉक्टर असल्याचा दावा करत काही पेशंटवर उपचार करत होते. त्यांना याबाबतीत अनेक वेळा विविध वैद्यकीय पथकाने रंगेहाथ पकडून समज देऊन सोडले होते. तरी लोकांच्या जीवाशी खेळ करायचा त्यांनी सोडला नाही. गावातील भोळ्या जनतेला …
Read More »प्रभाग १३ साठी तात्याचं नाव आघाडीवर
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे बसवराज ऊर्फ तात्या बागलकोटी यांचे नाव आघाडीवर दिसत आहे. येथून निवडणूक लढविण्यासाठी सरकार नियुक्त नगरसेवक रोहण नेसरी इच्छूक असले तरी भाजपा हायकमांडच्या यादीत बसवराज बागलकोटी यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. बसवराज बागलकोटी यांनी निवडणूक लढविण्यास नकार दर्शविला …
Read More »खानापूरात क्षत्रिय मराठा संघटनेच्या गुरूवंदना कार्यक्रमाची तयारी जोरात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा संघटनेची येत्या दि. 19 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार यंत्रणा चालवलेली आहे. तसेच खानापूर रिक्षा असोषेशन च्या कार्य कर्त्यांनी आपापल्या रिक्षावार परम पूज्य श्री. श्री. श्री. मंजुनाथ स्वामी यांच्या फोटोचे अनावरण केले. तत्पूर्वी संघटनेच्या …
Read More »खानापूर तालुक्यातील ७३ गावे स्मशानभूमीच्या प्रतिक्षेत
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका विकासापासून वंचित आहेत. अशा तालुक्यातील ७३ गावात अद्याप स्मशानभूमीची सोय नाही. एकीकडे जंगलाने व्यापलेला तालुका असुन जवळपास ३९ गावांत वनजमिनी असल्याने अडचणी येत आहेत. त्याचबरोबर ३४ गावातून सरकारी जमिनी उपलब्ध नाहीत. तेथे सहकारी जमिनी खरेदी करण्यात येणार आहे. तेव्हा स्मशानभूमीसाठी जागा खेरदी करायची असेल अथवा …
Read More »घोटगाळी ग्राम पंचायतवरील आरोप बिनबुडाचे : अध्यक्ष संतोष मिराशी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटगाळी ग्राम पंचायतीच्या विकास कामाबाबत काही विघ्नसंतोषी नागरिकांनी बिनबुडाचे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष मिराशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेंतर्गत सरकारने गावच्या विकास व्हावा, लोकाना रोजगार मिळावा, या उद्देशाने …
Read More »मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून लवकरच निर्णय
मुख्यमंत्री बोम्मई, उपमुख्यमंत्रिपदावर मुख्यमंत्र्यांचे मौन बंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंत्रिमंडळाचा विस्तार कि पुनर्रचना याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय लवकरच कळविणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी येथे दिली. शाह मंगळवारी शहरात असताना मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल यावर काही चर्चा झाली का, असे पत्रकारांनी विचारले असता, दिल्लीला गेल्यावर …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीची उद्या कुप्पटगिरीत जनजागृती सभा
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जनजागृती व पुनर्बांधणी संदर्भात कुप्पटगिरी येथील हुतात्मा नागप्पा होसुरकर यांच्या गावी निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात खानापूर येथील राजा शिव छत्रपती स्मारकात उद्या दि. 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर खानापूरची ग्रामदेवता चौराशी …
Read More »प्रभाग १३ ची पोटनिवडणूक नेसरी विरुद्ध नेसरी होणार?
अण्णा-तम्मा लढतीसाठी सज्ज संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या नगरसेवक निवडीसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. नुकतेच काॅंग्रेसचे नेते माजी मंत्री ए. बी. पाटील …
Read More »सेवानिवृत्तीनिमित्त मारुती नारायण दळवी यांचा सत्कार!
खानापूर : ब्रँच पोस्टमास्तर मणतुर्गा मारुती नारायण दळवी यांचा मुदतपूर्व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ खानापूर पोस्ट ऑफिस येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य डाकघर खानापूर पोस्टमास्तर विरभद्रप्पा बेंचनमर्डी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून साऊथ सब डिव्हिजन बेळगाव श्री. बी. पी. माळगी, माजी तालुका पंचायत सदस्य मणतुर्गा बाळासाहेब महादेवराव शेलार, …
Read More »कर्नाटकात मुख्यमंत्री बदल नाही : उमेश कत्ती
संकेश्वर (प्रतिनिधी) :राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना बदलणेचा प्रश्नच उदभंवत नसल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी सांगितले. ते संकेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात सहभागी होऊन पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी वर्षभरात चांगली कामगिरी करुन दाखविली आहे. त्यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta