खानापूर (वार्ता) : सीमाप्रश्न सुटावा असे सातत्याने अग्रणी राहणारे तसेच सीमाभाग महाराष्ट्र राज्यात सामील व्हावा अशी इच्छा बाळगुन राहणारे कै. प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे सीमावासीयांचे आशास्थान होते, असे विचार कार्याध्यक्ष मारूती परमेकर यानी व्यक्त केले. शनिवारी दि. 22 रोजी शिवस्मारकात आयोजित दिवंगत डॉ. प्रा. कै. एन. डी. पाटील …
Read More »माजी आर्मिमेन संघटनेच्यावतीने वार्षिक दिन साजरा
खानापूर : डॉ सोनाली सरनोबत यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आर्मीमेन संघटना खानापूरने आपला वार्षिक दिन सोहळा आणि हळदी कुंकु सोहळा साजरा केला. सोनाली सरनोबत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या होत्या. संघटनेचे अध्यक्ष अमृत पाटील, गणपत गावडे सर, नगरसेविका मेघा कुंदरगी, मीनाक्षी बैलूरकर, कल्पना पाटील यांच्यासह माजी सैनिक व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. …
Read More »संकेश्वरात हांडा, घागर, मिक्सरची चोरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर इंदिरा नगर येथे चोरांनी बंद घरांना टार्गेट करुन रोख १ लाख २० हजार रुपये, तांब्याचा हांडा, तांब्याच्या घागरी, चांदीचे पैंजन, मिक्सर घेऊन पोबार केला आहे. चोरांनी बंद घरांचा अंदाज घेऊन चोरी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संकेश्वर पोलिसांत चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आता लगीन …
Read More »विकेंड कर्फ्यू लॉकडाऊनमधील नुकसान भरपाईसाठी प्रयत्नशील
तहसीलदार डॉ. मोहन भस्मे : रयत संघटनेला यश निपाणी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने यंदाही विकेंड लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापार्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे संघटनेचा विकेंड लॉकडाऊनला विरोध नसून आधी शेतकरी, व्यापार्यांना 50 टक्के नुकसानभरपाई द्या, अशी मागणी चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी …
Read More »शेतकर्यांच्या समस्यांबाबत लवकरच विभागवार अधिकार्यांच्या बैठका
हेस्कॉम अधिकारी पाटील : रयत संघटनेने मांडल्या व्यथा निपाणी : दोन वर्षापासून अतिवृष्टी, महापूर आणि कोरोनामुळे चिक्कोडी तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, ऊसाला आग लागणे अशा घटनेमुळे शेतकरी हादरून गेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यासह शेतकर्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी विभागवार अधिकार्यांच्या …
Read More »कर्नाटकातील विकेंड कर्फ्यु रद्द
बेंगळुरू : कर्नाटकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याचे संकेत येथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले होते. त्यानुसार आता राज्यात लागू केलेला विकेंड कर्फ्यू हटवण्यात आला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तज्ञ समितीशी झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी लोकांना त्रास होईल, असा लॉकडाऊन गरजेचा नाही; पण दिवसेंदिवस …
Read More »नंदगड संगोळी रायण्णा समाधी दर्शनाला कोरोना नियम बंधनकारक
खानापूर (प्रतिनिधी) : येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना दिवशीच क्रांतीवीर संगोळी रायण्णा स्मृतीदिन असतो. या स्मृतिदिनानिमित्त नंदगड येथील संगोळी रायण्णा समाधी ठिकाणी दर्शनासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदी राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. परंतु सध्या राज्यात वाढत असलेल्या कोरोना संर्सगाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून …
Read More »संकेश्वरात शॉर्टसर्किटने फॅन्सी दुकानाला आग
आगीच्या दुर्घटनेत 19 लाख रुपयांचे नुकसान संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर सुभाष रस्ता कमतनूर वेस नजिक असलेल्या प्रविण अभयकुमार मुगळी यांच्या अरिहंत फँन्सी स्टोअरला बुधवार दि. 19 रोजी रात्री 11.15 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून दुकानातील महिला प्रसाधनाच्या वस्तू जळून अदमासे 19 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री अरिहंता फॅन्सी स्टोअरमधून आगीचा …
Read More »गौरव्वाची हत्या नगरसेवक उमेश कांबळे याच्याकडून
पैशाच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारातून मर्डर.. संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथील विधवा महिला शैलजा ऊर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार (वय 55) हिची रविवार दि. 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 5.45 वाजता कंट्रीमेड पिस्तूलने गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली मारेकरी भाजपाचा नगरसेवक उमेश रमेश कांबळे यांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे …
Read More »आधी भरपाई द्या मागच विकेंड लॉकडाऊन करा
राजू पोवार : व्यापारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान निपाणी (वार्ता) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने यंदाही विकेंड लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापार्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे संघटनेचा विकेंड लॉकडाऊनला विरोध नसून आधी शेतकरी व व्यापाऱ्यांना ५० टक्के नुकसानभरपाई द्या, अशी मागणी चिक्कोडी जिल्हा राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta