Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव

“बेळगाव वार्ता”च्या रायगड जिल्हा प्रतिनिधींनी केले “मराठी सन्मान यात्रे”चे स्वागत

  महाड (रायगड) : रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पत्रकार नरेश पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमभागचे अध्यक्ष शुभम शेलके यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. पत्रकार नरेश पाटील हे “बेळगाव वार्ता”चे महाराष्ट्रातील रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. मूळचे बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील …

Read More »

भजन, हलगी आणि मराठी गर्जना; रायगडच्या पायथ्याशी “मराठी सन्मान यात्रे”चा जागर

  रायगड (नरेश पाटील) : बेळगाव सीमाभागातून “मराठी सन्मान यात्रे”च्या निमित्त महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली युवा समिती सीमाभागचे पदाधिकारी व सुमारे २५० हून अधिक स्वाभिमानी कार्यकर्ते रविवारी सायंकाळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड (ता. महाड) येथील धर्मशाळेत दाखल झाले. सीमा भागातील विविध ठिकाणांहून हे …

Read More »

विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या ‘वृंदावन सिटी प्राइड’ प्रकल्पाचे उद्या वाघवडे येथे भव्य अनावरण

  बेळगाव : शहराच्या धाकधुकीच्या जीवनापासून लांब निसर्गरम्य व शांत परिसरात विकास बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्यावतीने “वृंदावन सिटी प्राईड” हा आत्याधुनिक निवासी प्लॉट प्रकल्प वाघवडे रोड, रंगोली बस स्टॉप समोर, वाघवडे येथे साकारण्यात येत असून या प्रकल्पाला केजीपी मंजूर एन.ए. लेआउट मंजूर झाले आहे. हा प्रकल्प खानापूर -बेळगाव महामार्गापासून वाघवडे …

Read More »

मराठी सन्मान यात्रे पार्श्वभूमीवर महाडच्या चवदार तळ्याला अभिवादन!

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने किल्ले रायगड येथे संघटनेच्या वतीने 200 ते 225 कार्यकर्ते दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बेळगावसह सीमाभागात मराठी अस्मितेची जागृती व सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करणार आहेत, किल्ले रायगड येथे जाण्यापूर्वी …

Read More »

मिरज माहेर मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

  कैवल्ययोग आश्रम- कुसमळी, जांबोटी रोड येथे मिरज माहेर मंडळाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमानिमित्त वार्षिक सहल व संक्रांतीचे हळदीकुंकू असे आयोजन करण्यात आले होते. विजापूरचे डाॅक्टर प्रशांत कटकोळ यांनी या निसर्गरम्य परिसरात या आश्रमाची उभारणी केली. ध्यान धारणा व योगसाधना सुलभतेने व्हावी या हेतूने ‘प्रशांत कुटीर’ची निर्मिती …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिन आज शनिवारी व्ही. एन्. शिवनगी कन्या विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मुख्याध्यापिका मीनाक्षी वडेर यांनी स्वागत केले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे प्रास्ताविक करताना म्हणाले, राष्ट्रीय बालिका दिवस मुलींच्या हक्कांविषयी, सुरक्षिततेविषयी आणि …

Read More »

जीवनविद्या मिशनच्या वतीने विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन

  बेळगाव : सदगुरु श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रप्रगती व विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही रॅली सोमवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. धर्मवीर संभाजी महाराज चौक येथून सुरुवात होऊन किर्लोस्कर रोड, समादेवी मंदिर, राणी चन्नम्मा सर्कल, …

Read More »

किल्ले रायगडला अनेक कार्यकर्ते रवाना

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने किल्ले रायगड येथे संघटनेच्या वतीने कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बेळगावसह सीमाभागात मराठी अस्मितेची जागृती व सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करणार आहेत, मराठी अस्मितेसाठी “लढा नाहीतर गुलामगिरीची सवय होईल” हा नवीन युवकांपर्यंत संदेश घेऊन …

Read More »

कानडी पोलिस प्रशासनाची वाकडीच; घेतला “मराठी सन्मान यात्रे”चा धसका!

  मागील 70 वर्षांपासून सीमाभागात मराठी भाषिक महाराष्ट्रात सामील होण्याबरोबरच मराठी भाषा आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करत असताना कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची गळचेपी करत असते. सीमाभागात मराठी भाषा संपवण्यासाठी प्रशासनाने जणू कंबरच कसली आहे. असे असताना युवा समिती सीमाभागच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा आणि मराठी …

Read More »

बसुर्ते धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक; तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी

  बेळगाव : बसुर्ते येथील धरणासाठी शेतकऱ्यांच्या तिबार पीक देणाऱ्या सुपीक जमिनी संपादित करून बसुर्ते येथे धरण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र जमिनी संपादित करून वर्ष लोटले तरी देखील अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. सरकारने या भागातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप ग्रामस्थांच्या वतीने अभियंता राजेंद्र …

Read More »