खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे लाॅकडाऊन कडक करण्यात आला. मात्र जत- जांबोटी महामार्गावरील रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने खानापूर शहराच्या जांबोटी फाट्यावरील अनेक खोकी हटल्याने आता खानापूरचा जांबोटी क्राॅसवर सुना सुना वाटत आहे.सध्या कोरोनामुळे कोणच बाहेर पडत नाही. मात्र खोकी हटवण्याची सक्ती करण्यात आल्याने रविवारी सोमवारी दोन दिवस खोकीधारकानी आपली खोकी …
Read More »लसीकरणानंतर बारावीच्या परीक्षा घेण्याचा सल्ला : सुरेशकुमार
बेंगळुरू : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्यानंतरच राज्यात बारावीच्या परीक्षा घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली. बेंगळूरमध्ये सोमवारी पत्रकारांशी बोलताना सुरेशकुमार म्हणाले, मुलांचा भविष्याच्या दृष्टीने परीक्षा घ्यावी असा जोरडा अभिप्राय व्यक्त करण्यात …
Read More »निःस्वार्थ भावनेतून नीलजीत सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य
नवयुवकांनी घेतला पुढाकार : यापुढेही एकत्र येण्यासाठी केले आवाहन बेळगाव : निलजी तालुका बेळगांव येथे तरुण युवकांनी पुढाकार घेऊन वाढत्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गर्जुवंत गरीब कुटुंबीयांना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.देशासह जगभरातील वाढत्या कोरोना महामारीमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले …
Read More »विकेंड लॉकडाऊन संपल्यावर बेळगावात पुन्हा गर्दी
बेळगाव : २ दिवसांचा संपूर्ण कडक विकेंड लॉकडाऊन संपल्यावर सोमवारी बेळगावकरांनी पुन्हा बाजारात, रस्त्यांवर गर्दी केली. त्यामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती गर्दीबाबत निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले.कोरोनाची दुसरी भयंकर लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने ७ मेपर्यंत लॉकडाऊन जारी केला आहे. याच दरम्यान जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी शनिवार व …
Read More »काँग्रेसच्या कोविड -१९ हेल्पलाईनचे अनावरण
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कोविड आपत्तीमध्ये मदत होण्याच्या दृष्टीने, काँग्रेसकडून सुरु करण्यात आलेल्या कोविड-१९ हेल्पलाईनचे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी अनावरण केले. यावेळी होम करुन जर कोरोना दूर होईल एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता नाही असे सांगणाऱ्या आ. अभय पाटील यांनी ते सिद्ध करावे, काँग्रेसकडून त्यांचा सत्कार करु अशी खिल्ली त्यांनी उडवली.कोविड …
Read More »नरेंद्र मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची पानं आहेत : खा. संजय राऊत
मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चर्चेमध्ये आता भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारला येत्या ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत ठोस पावलं उचलली गेली नाहीत, तर आक्रमक धोरण अवलंबण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष …
Read More »खानापूर तालुक्यात उद्यापासून २ दिवस कडक लॉकडाऊन
बेळगाव : संपूर्ण खानापूर तालुक्यात उद्यापासून २ दिवस कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा पीएसआय बसनगौडा पाटील यांनी दिला आहे. कोरोनाचा वाढत फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या आदेशान्वये शनिवार दि. २९ मे रोजी सकाळी ६ …
Read More »माणगाव येयील महाविद्यालयीन युवकाचा लकिकट्टे तलावात बुडून मृत्यू
मृत सुरज चिंचणगी तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : माणगाव ( ता. चंदगड ) येथील महाविद्यालयीन युवक सुरज दत्तू चिंचणगी (वय २१ ) हा आपल्या मित्रासोबत लकिकट्टे तलावामध्ये पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला.काल दि. २७ रोजी दुपारी आपल्या मित्रासोबत गावाजवळ असणाऱ्या लकिकट्टे …
Read More »कर्नाटक : राज्य सरकार कोविड सेंटरमध्ये उपलब्ध करून देणार आयसीयू बेड
बेंगळूर : राज्यात एकूणच कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आयसीयु आणि व्हेंटिलेटर बेडची मागणी मात्र कमी झालेली नाही. दरम्यान कोरोना संसर्ग कमी झाल्याने गंभीर रुग्णांची संख्या जास्त राहिल्यामुळे राज्य सरकार निवडक कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) आयसीयू बेड उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे. एका अभ्यासानुसार दररोज नोंदवल्या जाणाऱ्या …
Read More »निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार; मोदी सरकारचा निर्णय
करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध गरजेचं असल्याचं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्याने अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवे तसंच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असल्याचं केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta