Sunday , July 26 2026
Breaking News

Uncategorized

बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि व्यवसायभिमुखता हीच वंध्यत्वाची कारणे : डॉ. ग्रीष्मा गिजरे

बेळगाव : बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि व्यवसायभिमुखता हीच वंध्यत्वाची कारणे आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाच्या राहणीमानात आहारामध्ये बदल झाला. दिवसेंदिवस प्रदूषनात वाढ होत आहे. आजकाल तरुण तरुणी व्यवसायाभिमुख बनल्या आहेत. ही वंध्यत्वाची कारणे आहेत असे प्रतिपादन बेळगावच्या युवा स्त्री रोग तज्ञ डॉ. ग्रीष्मा गिजरे यांनी तारांगण, अ.भा.मराठी साहित्य परिषद आणि डॉ.गिजरे …

Read More »

नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता

नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता नाशिकः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर आता पुणे-नाशिक महामार्गावरील शिंदे टोलनाका  आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोलनाका बंद होणार आहे. पुणे-नाशिक महामर्गावर शिंदे गावाजवळील टोलनाका आणि संगमनेरच्या टोलनाक्यात फक्त 52 किलोमीटरचे अंतर आहे, तर पुणे-सोलापूरच्या दरम्यान 60 किलोमीटरच्या आत …

Read More »

श्रीक्षेत्र धर्मस्थळ संस्थेच्यावतीने गोरगरीब कुटुंबाना धान्य किटचे वाटप

बेळगाव : श्रीक्षेत्र धर्मस्थळाचे धर्माचार्य श्री. डॉ. वीरेंद्र हेगडे, आई श्री हेमावती व्ही. हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगांव तालुक्यातील सुमारे 85 गरजू आणि गरीब कुटुंबांना जीवनावश्यक गृहोपयोगी साहित्य तसेच अन्न धान्य किटचे वितरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येळ्ळूर येथील काही गरजू आणि गरीब कुटुंबांना जीवनावश्यक गृहोपयोगी साहित्य तसेच …

Read More »

‘शिवजयंती’ राष्ट्रीय सण म्हणून बेळगावात साजरी झाली पाहिजे : किरण जाधव

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात तिथीप्रमाणे जन्मसोहळा साजरा झाला. सकल मराठा समाज्याचे किरण जाधव, रमाकांत कोंडूसकर, सुनील जाधव, रणजित पाटील, दत्ता जाधव, जयराज हलगेकर, सागर पाटील, महादेव पाटील शिवाजी उद्यानात शिवरायांच्या जन्मसोहळ्याला उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त शिवाजी उद्यानाला फुलांच्या माळांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. …

Read More »

संकेश्वर ठगरांच्या टक्करीत सिध्देश्वर प्रथम

संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील महालक्ष्मी मंदिर मैदानावर नुकतेच संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेनिमित्त ठगरांंच्या टक्करीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ठगरांच्या टक्करीला उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, युवानेते पवन कत्ती, पृथ्वी कत्ती, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी मान्यवरांनी श्रीफळ वाढवून चालना दिली. ठगरांच्या टक्करीची स्पर्धा तशी लक्षवेधी ठरली. कारण …

Read More »

पडलिहाळ पिकेपीएसतर्फे शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज द्या

रयत संघटनेची मागणी : सहकार उपनिबंधकांशी चर्चा निपाणी (वार्ता) : पडलिहाळ (ता.निपाणी) येथील पिकेपीएसला सन २०१३ साली ९०  लाखाची पत मंजूर झाली होती. त्यापैकी केवळ ५५ लाख रुपये पिक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना जानुन बुजुन कर्ज देण्यात आले नाही. २०१८-१९साली जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी पडलीहाळ पिकेपीएसला …

Read More »

अंडी महिला, मुलांना दंड मात्र अंगणवाडी सेविकांना

राजेंद्र वड्डर यांचा आरोप : सरकारचा अजब कारभार निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या महिला आणि बाल विकास खात्याकडून गरोदर महिला, बाळंतिस, लहान मुलांना देण्यात येत असलेल्या अंडी हे सरकारचे चांगले उपक्रम आहेत. पण प्रत्यक्षात अंडी लाभार्थ्यांना आणि दंड मात्र अंगणवाडी सेविका, शिक्षिकाना असेच प्रकार घडतअसल्याचे आरोप भोज जिल्हा पंचायत माजी …

Read More »

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं 81व्या वर्षी निधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं 81व्या वर्षी निधन मुंबई: ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होती. सुधीर जोशी यांना कोविड १९ संसर्गाची बाधा झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच कोरोनाच्या आजारातून घरी …

Read More »

राज्याचा सर्वांगीण विकास केवळ भाजपच करेल; प्रमोद सावंत मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही; प्रमोद सावंत डिचोली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी साखळी येथे दिलेल्या भेटीचा भाजपच्या मतांवर परिणाम होणार नाही. मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळी शहरातील …

Read More »

गोव्यात ‘उद्योगपती मित्रांना‘ फायदा मिळावा म्हणून भाजपचे प्रयत्न: प्रियंका गांधी   गांधी यांनी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचून दाखवला.   पणजी-गोव्यातील लोकांनी कॉंग्रेस पार्टीला एक संधी द्यावी. आम्ही गोव्याच्या विकासासाठी दिवस रात्र काम करू. आम्हाला गोवा परत एकदा गोमंतकीयांच्या हातात द्यायचा आहे, असे आज माजोर्डा येथील आयोजित सभेत …

Read More »