निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ संघाच्या निपाणी तालुका निपाणी विभागाची बैठक भास्कर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये निपाणी विभागाच्या नूतन अध्यक्षपदी सदाशिव मारुती वडर, उपाध्यक्षपदी प्रकाश पाडुरंग कांबळे, महिला उपाध्यक्ष पदी सुनिता नरसिंगा प्रताप, सेक्रेटरीपदी परशुराम पाटील यांची निवड करण्यात आली. सहाय्यक सेक्रेटरीपदी कावेरी खाडे, …
Read More »तोपिनकट्टीचे कल्लाप्पा तिरवीर ठरले सुवर्णपदकाचे मानकरी
खानापूर : गोवा राज्यातील करसवाडा, म्हापसा गोवा येथे नुकताच पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ३ किलोमीटर खुला गटामध्ये ५० वर्षा वरील गटात तोपिनकट्टी (ता. खानापूर) गावचे धावपटू कल्लापा मल्लापा तिरवीर (वय ५४) यांनी सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक पटकावला. धावपटू कल्लापा तिरवीर हे व्यवसायानिमित्ताने कोल्हापूर येथे स्थायिक आहेत. त्याचे प्राथमिक व माध्यमिक …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या कर्मचारी आंदोलनाला आमदारांच्या निर्णयाने झाला शेवट
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगार व कर्मचारी वर्गाच्या आंदोलनाला खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या निर्णयाने आंदोलनाला पूर्णविराम मिळाले. याबाबतची माहिती अशी, खानापूर नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्या मनमानी कारभाराला स्वच्छता कामगार, नगरपंचायतींचे कर्मचारीवर्ग कंटाळले. त्यामुळेच स्वच्छता कामगार युनियनने शुक्रवारी सकाळपासुन नगरपंचायतीच्या कार्यालयाला टाळे टोकून …
Read More »कावळेवाडीच्या रवळनाथ कणबरकर याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील उदयोन्मुख पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर याने बेळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे. जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रवळनाथ कणबरकर यांनी 80 किलो वजनी गटाची अंतिम फेरी जिंकून विजेतेपद मिळवल्याने त्याची राज्यस्तरीय निवड …
Read More »राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत मैत्रेयी शिंदेला उपविजेतेपद
बेळगाव : कर्नाटक कायदा विद्यापीठ हुबळी यांच्या कर्नाटक कायदा महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत मैत्रेयी शिंदे व महंत यांच्या गटाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. नयानगर, हुबळी येथील महाविद्यालयाच्या सभागृहात दि. 26 व 27 ऑगस्ट रोजी या 9 व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले …
Read More »कंत्राटदाराच्या जाचाला कंटाळून सफाई कामगाराची आत्महत्या
बेळगाव : कंत्राटदाराच्या जाचाला कंटाळून ज्योती नगर, गणेशपूर येथील एका सफाई कामगाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. आत्महत्या केलेल्या सफाई कामगाराचे नाव शशिकांत सुभाष ढवाळे (वय 28, रा. ज्योतीनगर गणेशपुर) असे आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शशिकांत हा गेल्या दहा ते बारा वर्षापासून महानगरपालिकेत …
Read More »खानापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अबनाळी शाळेला दुहेरी विजेतेपद
खानापूर : खानापूर शहरातील सर्वोदय शाळेच्या पटांगणावर झालेल्या खानापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक तसेच मुलींच्या संघानेही थ्रो बाॅल मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. एकंदरीत मुलांच्या संघाने सतत पाचव्यांदा व मुलींच्या संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवत थ्रो बॉल क्रीडा प्रकारातील आपले वर्चस्व कायम …
Read More »खानापूर वकील संघटनेचा नगरपंचायतीच्या कर्मचारी युनियनला पाठींबा
सी ओ. ची हकालपट्टी हाच निर्णय ऍड. ईश्वर घाडी खानापूर : खानापूर नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्या मनमानी कारभाराला स्वच्छता कामगार, नगरपंचायतींचे कर्मचारीवर्ग कंटाळले. त्यामुळेच स्वच्छता कामगार युनियनने शुक्रवारी सकाळपासून नगरपंचायतींच्या कार्यालयाला टाळे टोकून आंदोलन छेडले. त्या आंदोलनाला खानापूर तालुका वकील संघटनेचा पाठिंबा व्यक्त करत नगरपंचायतींचे चीफ …
Read More »मोहनलाल दोशी विद्यालयात मेंदू विकास प्रशिक्षण शिबीर
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील जनता शिक्षण मंडळाच्या मोहनलाल दोशी विद्यालय, किरणभाई शाह विद्यानिकेतन, मराठी कॉन्व्हेंट व देवाशिष इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मेंदू विकास साधण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ.तृप्तीभाभी शाह उपस्थित होत्या. तज्ञ मार्गदर्शक सागर चौगुले व …
Read More »जगामध्ये आर्थिक लोकशाही देश म्हणून भारत चमकेल
सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. बेनगेरी; ‘संप्रीती’, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांचा समारोप निपाणी (वार्ता) : कोरोना रोगावर लस तयार करणे, युपीआयद्वारे पैशाचे हस्तांतरण, चांद्रयानच्या यशामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता भारताकडे लागले आहे. भारत एक दिवस एक मजबूत आर्थिक लोकशाही देश म्हणून जगामध्ये चमकेल, असे मत बेळगावचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. व्ही. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta