Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

‘एनआयए’ची तामिळनाडूत धडक कारवाई, २१ ठिकाणी छापे

  नवी दिल्ली : राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) आज (दि. २३) तामिळनाडूमध्ये २१ ठिकाणी छापे टाकले. तंजावर जिल्ह्यातील तिरुभुवनम येथे पट्टाली मक्कल काची (पीएमके) च्या माजी पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रामलिंगम यांनी शहरातील काही कथित धर्मांतराच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मागील वर्षी कार …

Read More »

बेळगाव, खानापूर आणि कित्तूर तालुक्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी

  बेळगाव : पावसाचा जोर आज रविवारीही कायम राहिला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे सुटल्याने ठिकठिकाणी झाडे व घरांची पडझड होत आहे. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले. नद्यांसह नाल्यांच्याही पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे सोमवारी (24 जुलै) बेळगाव, खानापूर आणि कित्तूर तालुक्यातील प्राथमिक व …

Read More »

खानापूर तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, रस्ते गेले वाहून

  खानापूर : खानापूर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तर कुसमळी जवळील मलप्रभा नदीच्या प्रवाहात बैल वाहुन गेल्याची घटना घडली आहे. खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. गेल्या आठ दिवसापासून पावसाची मुसळधार हजेरी सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यानी पाण्याची …

Read More »

कुसमळीनजीक मलप्रभा नदीच्या पात्रातून बैल गेला वाहून!

  खानापूर : सध्या खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील घनदाट जंगलात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कणकुंबी, जांबोटी भागातील मलप्रभा नदी नदीपात्र ओसंडून वाहत आहे. मलप्रभा नदीला पूर आला आहे. या भागात भात रोप लागवडीसाठी लगबग सुरू असतानाच हब्बनहट्टी (ता. खानापूर) संतोष घाडी हे आपल्या …

Read More »

लोकाभिमुख कामांना प्राधान्य द्या : उत्तम पाटील

  ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार निपाणी (वार्ता) : आपण ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो त्या जनतेची समस्या सोडवणे हे सर्व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. हे समजून सर्वांनी शाश्वत विकास कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. मूलभूत सुविधाना प्राधान्य देण्याबरोबरच लोकाभिमुख कामांनाही प्राधान्य देऊन गावाचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे, तरच आपण लोकप्रतिनिधी बनून जनतेचा …

Read More »

भारतासाठी तिसरा दिवस कठीण, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे दमदार प्रदर्शन

    पोर्ट ऑफ स्पेन : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. पहिल्या आणि तिसऱ्या सत्रात पावसामुळे काही षटकांचा खेळ वाया गेला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने पाच विकेटच्या मोबदल्यात २२९ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडे …

Read More »

भारताची युवा ब्रिगेड अन् पाकिस्तान अ यांच्यामध्ये आज अंतिम लढत; कोण जिंकणार आशिया चषक

  कोलंबो : इमर्जिंग एशिया कपच्या फायनलमध्ये आज भारत अ संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान अ संघाविरुद्ध जेतेपदासाठी खेळणार आहे. भारतीय संघ चांगल्या फॉर्ममुळे विजयाचा दावेदार मानला जात आहे. भारताने बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला तर पाकिस्तानने श्रीलंका संघाविरोधात विजय मिळवत फायनलचे तिकिट मिळवले. बुधवारी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारताने …

Read More »

बुडणाऱ्या महिलेला वाचवणाऱ्या पोलिसाची मुख्यमंत्री पुरस्कारासाठी शिफारस

  बेळगाव: किल्ला तलावात बुडणाऱ्या महिलेला वाचवणाऱ्या बेळगावच्या ट्रॅफिक पोलीसाच्या नावाची मुख्यमंत्री पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रॅफिक पोलिस काशिनाथ इरगर यांनी शनिवारी किल्ला तलावात बुडणाऱ्या महिलेला वाचवले. महिलेला पाण्यात बुडताना पाहून काशिनाथने तातडीने पाण्यात उडी मारून तिला वाचवले. तलावात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवणाऱ्या ट्रॅफिक पोलीस काशिनाथ इरगर …

Read More »

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्सचे यश

  निपाणी (वार्ता) : इंडिया तायक्वांदो, कर्नाटक ऑलंपिक असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन बेंगलोर यांच्यामार्फत ४० वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा बंगळूर कोरमंगल इनडोअर स्टेडियम येथे झाल्या. क्योरगी व पुमसे विभागात खुल्या स्पर्धा व सब जुनिअर कॅडेट ज्युनियर व सीनियर विभागात यशस्वी पार पडल्या. त्यामध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर

  कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणाऱ्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर आले आहे. गुरुवार तारीख 20 व शुक्रवार तारीख 21 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला …

Read More »