मुंबई : केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार 4 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटत आहे. या योजनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सैन्य दलात कंत्राटी …
Read More »स्टार एअर लाईन्स बेळगावातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणार : संजय घोडावत
बेळगाव : आगामी काळात स्टार एअर लाईन्स बेळगावातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करणार असल्याची माहिती स्टार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन संजय घोडावत यांनी दिली. बेळगावातील क्लब रोडवरील रेमंड्स शोरूमला शुक्रवारी सायंकाळी स्टार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन संजय घोडावत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शॉपिंग करून विविध व्हरायटीचे, डिझाईन्सचे आपल्या आवडीचे कपडे …
Read More »योग दिनानिमित्त तब्बल 25 तास पाण्यावर तरंगण्याचा उपक्रम
बेळगाव : येत्या 21 जून रोजीचा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त शहरातील योगपटू संजीव हंचिनमनी हे 25 तास पाण्यावर तरंगण्याचा थरारक उपक्रम राबविणार आहेत. योगपटू हंचिनमनी हे 20 जून रोजी सायंकाळी 4:30 ते 21 जून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत आपला हा उपक्रम करतील. काहेर -केएलई अकॅडमी …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतकडून सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन सादर
बेळगाव : येळ्ळूरमधील मुख्य रस्त्यामार्गे गतिरोधक, सिग्नल फलक बसवणे तसेच येळ्ळूर बेळ्ळारी रस्त्याकडेला टाकलेले घाणीचे ढिगारे हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. खानापुर, गुंजी, नंदीहळ्ळी, राजहंसगड, देसूर, सुळगा या सगळ्या गावातील विटा व वाळू ट्रक टेम्पो व इतर वाहने ये-जा करत असतात त्यामुळे …
Read More »पाठ्य पुस्तकातील समस्या मार्गी लावा : राजेंद्र पवार वड्डर
शिक्षकांची गैरसोय, शिक्षण मंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षांनी कर्नाटकातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. सुटीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. त्यांची गुणवत्ता पुन्हा वाढविण्यासोबत सन २०२२-२३ सालातील शिक्षण शिकविण्यासाठी शिक्षक तयार असताना शिक्षण विभाग आणि सरकार यांच्यात मेळ नसल्याने पाठ्य पुस्तकातील होत असलेल्या निष्काळजीपणामुळे …
Read More »केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) मोठी वाढ होऊ शकते. महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्के केला जाण्याची शक्यता आहे. 1 जुलै 2022 पासून या वर्षाच्या महागाई भत्त्याच्या दुसऱ्या टप्प्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली जाईल असा अंदाज या आधी वर्तवण्यात …
Read More »तेऊरवाडीतील शशिकांतला हवा एक मदतीचा हात
बैलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : बळीराजा.. अंगावरच्या घामावर शेतात सोनं पिकवून आपली तीन वेळची अन्नाची गरज भागवणरा तो अन त्याच्या खांद्याला खांदा देऊन राबणारे त्याचे सर्जा अन राजा बैल… पण कधी कधी नियती दगा देते अन त्याच्यावर न पेलावणारं अघटित संकट कोसळतं.. काल बेंदूर वर्षभर काबाडकष्ट …
Read More »जायंट्स सखीच्यावतीने वृक्षारोपण
बेळगाव : पर्यावरण दिन आणि नाना चुडासमा यांच्या वाढदिवसानिमित्त जायंट्स सखीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. शाहूनगर येथील मारुती मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका रेश्मा प्रविण पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. नगरसेविका रेश्मा पाटील, अध्यक्षा चंद्रा चोपडे, प्रविण पाटील व इतर पदाधिकाऱ्यांचा हस्ते …
Read More »भारताचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय, मालिकेतही बरोबरी
राजकोट : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चौथा टी20 सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. दरम्यान महत्त्वाचा सामना मोठ्या फरकाने जिंकत भारताने मालिकेत बरोबरी साधली आहे. आता मालिकेत दोन्ही संघाचा स्कोर 2-2 असून रविवारी (19 जून) होणाऱ्या …
Read More »वकिलांच्या आंदोलनाला यश!
बेळगाव : गेल्या चार दिवसापासून न्यायालयीन कामकाज बंद ठेवून बेळगाव वकील संघटनेच्यावतीने कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ बेळगावमध्ये यावे यासाठी आंदोलन छेडले होते. तर आजपासून साखळी उपोषणाला ही सुरुवात केली होती. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वकील व बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके तसेच दक्षिणचे आमदार अभय पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta