Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

’अलमट्टी’तून दोन लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु

  कोल्हापूर : अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत असल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. काल रात्रीपासून पाण्याचा विसर्ग दोन लाखांवर नेण्यात आला. अलमट्टी धरण 95 टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे कृष्णा नदीवरील हिप्परगी (ता. जमखंडी, जि. बागलकोट) येथील धरणाची सर्व …

Read More »

बेळगाव-चोर्ला महामार्गावर झाडे कोसळली; वाहतूक बंद

  खानापूर : बेळगाव-चोर्ला पणजी महामार्गावर कालमनी गावाजवळ मोठी झाडे कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास बंद पडली आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे बेळगाव-चोर्ला पणजी महामार्गावर कालमणी गावाजवळ एकाचवेळी दोन मोठी झाडे कोसळली. त्यामुळे बेळगाव-गोवा महामार्गावरील वाहतूक दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाली आहे. परिणामी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा …

Read More »

भारतीय प्रजादलाच्या अध्यक्षपदी दीपक हळदणकर यांची निवड

बेळगाव : बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी एकत्र येऊन भारतीय प्रजादल या नावाची सामाजिक संघटना स्थापन केली आहे. या भारतीय प्रजादलाच्या अध्यक्षपदी श्री. दीपक दत्तात्रय हळदणकर यांची नेमणूक करण्यात आली. या भारतीय प्रजादलाच्या माध्यमातून गरीब निराधार जनतेची सेवा करणे तसेच जनावरांची सेवा करणे, युवकांना व्यसनापासून …

Read More »

मुख्यमंत्री बदलाची शक्यता भाजपने फेटाळली

  गैरसमज पसरविण्याचा कॉंग्रेसवर आरोप बंगळूर : कर्नाटकमध्ये नेतृत्व बदलाबाबत अनुमान काढल्याबद्दल काँग्रेसची निंदा करताना, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी, कॉंग्रेसवर जोरदार हल्ला केला. विशेषत: महसूल मंत्री आर. अशोक यांनी स्पष्ट केले, की बोम्मई मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. २०२३ ची विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल. हिंमत असेल तर …

Read More »

स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद

  जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी राजौरीतील लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी जम्मू झोनचे …

Read More »

खानापूर विद्यानगरात “हर घर तिरंगा” राष्ट्रध्वजाचे वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी दि. १३ ते सोमवारी दि. १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरा घरात तिरंगा राष्ट्रध्वज फडकावावा. या उद्देशाने खानापूर नगरपंचायतींच्या वतीने विद्यानगरात तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक नारायण मयेकर, नगरपंचायतींचे अधिकारी प्रेमानंद नाईक, याच्याहस्ते तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण आले. यावेळी प्रत्येक घरोघरी तिरंगा राष्ट्रध्वजाचे …

Read More »

माडीगुंजी शाळेत सेवानिवृत्त शिक्षक ए. एम. पत्तार यांना निरोप

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील माडीगुंजी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत सेवानिवृत्त कन्नड शिक्षक ए. एम. पत्तार यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष तानाजी गुंडू गोरल होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम देसाई, सीआरपी बी. ए. देसाई, ग्राम पंचायत सदस्या सौ. …

Read More »

मुख्यमंत्री नितीश कुमार 24 ऑगस्टला विश्वासदर्शक ठराव मांडणार!

  पाटणा : बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. आज नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. याच मंत्रिमंडळ बैठकीत 24 ऑगस्टला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारच्या नव्या सरकारमध्ये 24 आणि 25 ऑगस्टला बिहार विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून …

Read More »

ऐरणीच्या देवाला जुन्या हिन्दी गाण्याची आवड..

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर कार्पोरेशन बॅंकेजवळच्या ऐरणीच्या देवाला जुन्या हिन्दी चित्रपटातील सदाबहार गाण्यांची मोठी आवड दिसताहे. येथील छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये कृष्णा लोहार विषयावर घाव घालून शेतकऱ्यांना लागणारी औजारे तयार करून देण्याचे कार्य करत आहेत. गेली तीस वर्षे सरली त्यांची किसान सेवा सुरू आहे. ते दगडी कोळशाने भाता पेटवून …

Read More »

संकेश्वरात बाईक रॅलींने “हर घर तिरंगाचा” संदेश

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे आज नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी तिरंगा बाईक रॅलीला चालना दिली. नगरसेवकांची बाईक रॅली सर्व प्रभागात “हर घर तिरंगा” चा संदेश घेऊन पोचलेली दिसली. नगरसेवक हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय …

Read More »