बेळगाव : कर्नाटक पोलीस राज्यात सर्वोत्कृष्ट सेवा देत आहेत. पोलिस कर्मचार्यांना सुखा समाधानाने राहता यावे यासाठी 20 हजार नवी प्रशस्त घरे बांधण्याची योजना सुरू आहे. यामधील 10 हजार घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी दिली आहे. बेळगाव येथील केएसआरपी पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या चौथ्या पथकाचे …
Read More »अबणाळीत पांडुरंग अखंडनाम सप्ताहाला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : अबणाळीत (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही पांडुरंग अखंडनाम सप्ताहाला मंगळवारी दि. 12 रोजी प्रारंभ झाला. सकाळी पोथी स्थापना होऊन कार्यक्रमाला सुरूवात झाली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिताराम राणे होते. यावेळी कार्यक्रमाला लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर, खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, …
Read More »खानापूर तहसील कार्यालयसमोर सापडले दोन दिवसाचे अर्भक
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील आंब्याच्या झाडाखाली एका पिशवीत दोन दिवसाचे मुलीच्या जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दि. 12 रोजी सकाळी तहसील कार्यालयासमोरी आंब्याच्या झाडाखाली प्लास्टिक पिशवीत अर्भक असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी संबंधित सरकार दवाखान्यात चौकशी केली. मात्र प्रथम पोलीस स्थानकात तक्रार …
Read More »जायंट्स भवनामुळे माझ्या वडिलांचे स्वप्न साकार : शायना एन. सी.
बेळगाव : ’जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने विविध उपक्रम बरोबरच आता जायंट्स भवनाची उभारणी करून भव्य असे कार्य केले आहे. हे भवन कायम कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील. हे भवन उभारल्यामुळे माझे वडील आणि जायंट्स संघटनेचे संस्थापक नाना चुडासमा यांचे स्वप्न साकार झाले आहे. याबद्दल बेळगाव जायंट्सचे मी विशेष कौतुक करते …
Read More »मद्यपान करून अतिथी प्राध्यापिकांना त्रास देणार्या प्राध्यापकाची धुलाई
बेळगाव : महाविद्यालयात मद्यप्राशन करून अतिथी महिला प्राध्यापिकांशी उद्धट वर्तन करणार्या प्राध्यापकाची धुलाई केली आहे. हा प्रकार बेळगावमधील सरदार महाविद्यालयात घडली आहे. बेळगावमधील सरदार पीयूसी महाविद्यालयात झालेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अतिथी प्राध्यापिकांना त्रास देणार्या प्राध्यापकाचे नाव बसवमुर्ती असे आहे. दररोज मद्यप्राशन करून अतिथी महिला प्राध्यापिकांना त्रास देत, …
Read More »जिल्ह्याच्या विभाजनासाठी पुढाकार घेणारच : मंत्री उमेश कत्ती
बेळगाव : चिकोडी, बेळगाव, बैलहोंगल एसी ऑफिस हे आम्ही किंवा तुम्ही निर्माण केले नाही. यापूर्वी ब्रिटिशांनी तिन्ही बाजूला एसी ऑफिसची निर्मिती केली आहे. याचप्रकारे चिकोडी, बेळगाव, बैलहोंगल अशा तीन जिल्ह्यांचे विभाजन व्हावे, यासाठी पुढाकार घेणारच असे उमेश कत्ती प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले, बेळगाव जिल्हा हा खूप मोठा जिल्हा …
Read More »वडेबैलात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : वडेबैलात (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही रविवारी दि. 10 रोजी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी रविवार पहाटे हभप गंगाराम नांदुरकर, यडोगा यांच्या अधिष्ठानाखाली सोहळ्याला प्रारंभ होऊन सकाळी पोथी स्थापना, पुजा, आरती, सामुहिक भजन होऊन यावेळी ज्ञानेश्वरीचे वाचन करण्यात आले. दुपारी तुकारामांच्या गाथावरील भजन, प्रवचन, …
Read More »आयसीएलचा बेळगावात प्रवेश, आता कुंदा यूएसएला 4 दिवसात पोहचणार
बेळगाव :आयसीएल इंटिग्रेटेड कुरिअर्स अँड लॉजिस्टिकने बेळगावमध्ये नेटवर्क विस्ताराची घोषणा करित आयएक्सजी लॉजिस्टिकची बेळगाव क्षेत्रासाठी प्रादेशिक व्यवसाय भागीदार म्हणून नियुक्ती केली आहे. घरगुती उत्पादने, वैयक्तिक पॅकेजेस आणि जगभरातील विविध स्थानांवर B2B शिपमेंटची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आयसीएल कार्यरत आहे. आयसीएल एक्सप्रेस डोअर डिलिव्हरी, एअर आणि ओशन फ्रेट फॉरवर्डिंग, डीजी गुड्स …
Read More »जायंट्स संघटनेचे कार्य प्रेरणादायी : आप्पासाहेब गुरव
फेडकॉन राज्यस्तरीय परिषद बेळगावात संपन्न बेळगाव : ’जायंट्स मेन ही संस्था आपली सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वाचे कार्य करीत आहे. या संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य गौरवास्पद असे आहे,’ असे विचार मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी बोलताना व्यक्त केले. जायंट्स वेल्फेअर फौंडेशन या आंतरराष्ट्रीय सेवाभावी …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेने पार पाडावी : प्रल्हाद चन्नगिरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर तसेच ग्रामीण भागात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांची रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी सांगितले. ते आज संकेश्वर पोलिस ठाण्यात पार पडलेल्या शांतता कमिटीच्या सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta