खानापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले. प्राणीमात्रांनाही याचा त्रास माणसाप्रमाणे झाला. याची प्रचिती नुकतीच आली. जळगे (ता. खानापूर) नारायण निलजकर यांच्या शिवारातील पाण्याच्या प्रवाहातुन वाहत आलेल्या नागसर्पाला पकडून त्याला जंगलात सोडण्यात आले.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगे येथील शेतकरी नारायण निलजकर यांच्या शिवारात पाण्याच्या प्रवाहातून …
Read More »बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा.. : खासदार संजय राऊत
मातृभाषेतून शिक्षण हा सर्वांचा नैसर्गिक आणि न्याय हक्क : संमेलनाध्यक्ष श्रीराम पचिंद्रे बेळगाव : “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र हा झाला पाहिजे यासाठी हुतात्मे दिलेले आहेत, तिथल्या व्यक्तीला जेव्हा काठी बसते त्याचा वळ आम्हाला जाणवतो. सीमाभागात मराठी संस्कृती नांदते आहे. सीमाभागात शैक्षणिक व साहित्य संमेलनातून भाषा संस्कृतीचे संवर्धन केले जात आहे. यासाठी …
Read More »आमदारांनी जमा केलेल्या कचऱ्याचा ट्रॅक्टर खाली केला आयुक्तांच्या घरासमोर …!
बेळगाव : बेळगाव शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढिगारे पाहून नागरिकांतून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी शहराच्या स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे करीत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना सकाळपासूनच समर्थकांसह जागोजागचा कचरा जमा करून तो ट्रॅक्टरमध्ये भरला आणि तो थेट विश्वेश्वरनगर …
Read More »जत- जांबोटी महामार्गावर खानापूर जांबोटी क्राॅसवर खड्डा बुजवा
खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर अर्धवट केलेल्या रस्ता दुरूस्तीमुळे तसेच नुकताच पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डा पडून पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना, चारचाकी वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे धोका निर्माण होत आहे.याची लोकप्रतिनिधीनी पाहणी करून संबंधित पीडब्लूडी खात्याच्या अधिकाऱ्यांना खड्डा बुजविण्याची सुचना करावी. …
Read More »‘पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंदच; अफवावर विश्वास ठेवू नका’
कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. …
Read More »पुरातून वाहून गेलेल्या ‘त्या’ दोघांचे मृतदेह सापडले, नागरदळे व तळगुळी गावावर शोककळा
तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : दि. २३ रोजी ढोलगरवाडी व घुल्लेवाडी (ता. चंदगड) येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून एक युवक व एक महिला वाहून गेली होती. या दोघांचाही दोन दिवस शोध लागू न शकल्याने चिंता वाढली होती. पण आज तिसऱ्या दिवशी या दोघांचेही मृतदेह सापडल्याने शोध मोहीम संपली. या …
Read More »पाऊस ओसरला; चपगाव- येडोगा नदी पुलावरची वाहतुक सुरळीत
खानापूर (प्रतिनिधी) : शनिवारपासुन खानापूर तालुक्यात पाऊस ओसरला तसे तालुक्यातील रस्ते मोकळे होऊ लागले. असाच रस्ता खानापूर तालुक्यातील चापगाव-यडोगा मार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलावर नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे भरपूर पाणी आले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ मोठे झाडांचे बुंधे, लाकडाचे ओंढके वाहून येऊन पुलाच्या मुशीमध्ये अडकले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला मोठा आडथळा निर्माण …
Read More »नैसर्गिक नाले शोधून अतिक्रमणे हटवा; शेतकरी संघटनेची मागणी
बेळगाव : महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीनंतर निर्माण होणारी पूर परिस्थिती आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा शोध घ्यावा. त्यावरील अतिक्रमण दूर करून शहरात साचणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी शहराचे आमदार अनिल बेनके यांच्याकडे केली आहे. बेळगाव आणि उपनगरात महानगरपालिका हद्दीमधील बराच मोठा भाग हा बळळारी नाला काठी …
Read More »सीमाभागात आज पहिले मराठी ऑनलाईन साहित्य संमेलन
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृतीला संजीवनी मिळावी व नवोदित कवी, लेखकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत बेळगाव शाखा आयोजित सीमाभागातील पहिले अखिल भारतीय ऑनलाईन साहित्य संमेलन रविवार दि.२५ रोजी दोन सत्रात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्रीराम पचिंद्रे संमेलनाध्यक्ष असून उदघाटक म्हणून दैनिक …
Read More »
केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी संकेश्वरमधील पूर
परिस्थितीची केली पाहणी
बेळगाव : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी संकेश्वर मधील पूर परिस्थितीची पाहणी केली. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. नदी व नाले ओसंडून वाहत असून अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. त्याकरिता शनिवारी केपीसीसी कार्याध्यक्ष व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta