Wednesday , December 10 2025
Breaking News

Belgaum Varta

शहर परिसरातील मंदिरांचे जिव्हाळा फाउंडेशनच्यावतीने निर्जंतुकीकरण

बेळगाव : कोरोनामुळे शहरात विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे जिव्हाळा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सविता कद्दू यांनी पुढाकार घेत सदाशिवनगर येथील जैन मंदिरात सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण केले. डॉक्टर सविता कद्दू म्हणाल्या, मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक जण येतात, यामुळे आम्ही प्राधान्याने शहर परिसरातील मंदिरांचे निर्जंतुकीकरण करण्याचा संकल्प केला आहे. …

Read More »

समाजसेविका माधुरी जाधव यांच्याकडून सरकारी कार्यालयांचे निर्जंतुकीकरण

बेळगाव : सरकारी कार्यालयांमध्ये कामकाजानिमित्त जनतेची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा काळ सुरू असल्यापासून पोलीस स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता जनतेच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी पोलिसांचे कार्य मोठे आहे. त्याचबरोबर त्यांच्यापासून कुटुंबालाही संसर्ग होऊ नये याची काळजी घेत …

Read More »

टेलरिंग व्यवसायातील कामगारांना सहाय्यधन

बेळगाव : राज्यातील असंघटित कामगारांना मान. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी कोरोनाच्या पहिला लाटेत प्रत्येकी पाच हजार रुपयाचे सहाय्यधन दिले. आता प्रत्येकी दोन हजार रूपये सरकारने जाहीर केले आहेत. कर्नाटक टेलर्स असोसिएशन बेळगाव जिल्हा प्रमुख श्री. कृष्ण भट्ट यांनी आजवर साडेतीनशेहून अधिक कामगारांना त्याचा लाभ करून दिला आहे. मात्र लिहिता …

Read More »

यमकनमर्डी सोने चोरी प्रकरणातील किंगपिनला जामीन

बेळगाव : यमकनमर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात दीड किलो सोन्याच्या चोरीच्या प्रकरणी किंगपिन किरण वीरन गौडर याला चौथ्या जेएमएफसीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या प्रांगणातील कारच्या एअरबॅगमध्ये ठेवण्यात आलेले ४.९ किलो सोने चोरीच्या प्रकरणात डील केलेल्या किंगपिन किरण वीरन गौडर याने सोने ठेवलेली कार सोडवण्यासाठी २५ लाखांची …

Read More »

कचरा डेपोबाबत तालुक्यातील ५१ ग्रा. पंचायतीतून नाराजीचे सुर

खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या कचरा डेपोबाबत खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यात प्रत्येक ग्राम पंचायत कोणते ना कोणते कारण पुढे करून कचरा डेपो नको असा सुर काढत तालुक्यातील तहसील कार्यालयाला, तालुका पंचायतीला तसेच जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा सपाटाचालू केला आहे. मात्र तालुका अधिकारी याकडे गांभीर्याने …

Read More »

खानापूर तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय, शासनाचे दुर्लक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खडोपाडीचे रस्ते झाले खड्डेमय मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याचे कारण म्हणजेखानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका. त्यामुळे पावसाळा आला की खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा होतच असते. याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील कापोली शिवठाण कोडगई रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे या रस्तावरची वर्दळ …

Read More »

जिव्हाळा फाउंडेशनतर्फे फ्लू व्हॅक्सिन

बेळगाव : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात येण्याची शक्यता जगभर वर्तविली जात आहे आणि याच अनुषंगाने फ्लू व्हॅक्सिनचे लसीकरण करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिव्हाळा फाउंडेशनतर्फे 22 जून रोजी नर्तकी प्राईड अपार्टमेंटमध्ये 1 ते 18 वयोगटातील मुलांचे फ्लू व्हॅक्सिन् लसीकरण बाल …

Read More »

साधेपणाने गर्लगुंजीत माऊलीदेवी यात्रा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : सालाबाद प्रमाणे होणारी गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्रीमाऊली देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत होती.मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षीही सरकारच्या नियमाचे पालन करत माऊली यात्रा पार पडली.यावर्षीही मे महिन्यात होणारी यात्रा कोरोनाच्या महामारीमुळे जून महिन्याच्या मंगळवारी दि. २९ व बुधवारी दि. …

Read More »

बेळगावात डेल्टा प्लसची भीती; १५ संशयितांचे नमुने पाठवले लॅबला

बेळगाव : कोरोनाच्या घातक डेल्टा प्लस या रूपांतरित विषाणूची भीती बेळगावातही उदभवली आहे. १५ संशयित कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीसाठी बेंगळूरच्या लॅबला पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकासह देशाच्या ८ राज्यांत डेल्टा प्लसची प्रकरणे आढळून आल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. याच दरम्यान, बेळगावातही आता डेल्टा प्लस व्हायरसची दहशत पसरली …

Read More »

असंघटित कामगारांसाठी विशेष योजना राबवावी

बेळगाव जिल्हा असंघटित कामगार काँग्रेस समितीच्यावतीने निवेदन बेळगाव : कोरोना सावटात लॉकडाऊनमुळे असंघटित कामगारांसमोर उदरनिर्वाहाची मोठी बिकट समस्या निर्माण झाली आहे. कामधंद्याअभावी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत असंघटित कामगार आहे. केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करून असंघटित कामगारांसाठी विशेष योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा असंघटित …

Read More »