संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभागातील लोकांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी ठाम असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे येथील भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रभाग 13 मध्येच मी लहानाचा मोठा झालो आहे. येथील सुभाष रस्ता बाजारपेठेत आमच्या परिवाराच्या तीन पिढ्यांनी कडधान्य व्यापार करुन जीवनाचा …
Read More »प्रभाग 13 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला!
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. येथे भाजपचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू शिवपुत्र मुडशी, काँग्रेसचे उमेदवार अॅड. प्रविण शिवप्पा नेसरी यांचेत अत्यंत चुरशीचा आणि अटीतटीचा सामना होत आहे. त्यामुळे संपूर्ण संकेश्वरकरांचे लक्ष निवडणुकीकडे लागून राहिलेले दिसत आहे. लढत नंदू विरोधात …
Read More »विधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचा हेरवाडचा निर्णय स्वागतार्ह : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
सर्व ग्रामपंचायतींकडून या निर्णयाची अंमलबजावणी; हीच लोकराजाला आदरांजली ठरेल कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य व त्यांचे विचार यांचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक क्रांतिकारी बदल समाजात घडवून आणले. विधवा …
Read More »प्रभागातील लोकांचा आशीर्वाद पाठीशी : अॅड. प्रविण नेसरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 मधील लोकांनी मला निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने विजय निश्चित असल्याचे काँग्रेसचे उमेदवार अॅड. प्रविण नेसरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रभाग 13 मधील जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी पालिकेत जाणार आहे. पालिकेत प्रभागातील समस्या मांडून सोडविणेचे …
Read More »कोगनोळी येथे बिरदेव जन्मोत्सव उत्साहात
कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या ग्रामदैवत बिरदेव देवाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त हालसिद्धनाथ नगरातील बिरदेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता बिरदेव मूर्तीस विठ्ठल भागोजी कोळेकर यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी विधिवत पूजन केले. मान्यवरांच्या …
Read More »विविध प्रजातींच्या आंब्यांची चव चाखायचीय.. आंबा जत्रेला भेट द्या : जिल्हाधिकारी राहूल रेखावार
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व कोल्हापूर : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त जिल्हा प्रशासनाच्या …
Read More »आयपीएल फायनलची वेळ बदलली, बीसीसीआयचा मोठा निर्णय
मुंबई : आयपीएलचा 15 वा हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. 22 मे रोजी अखेरचा लीग सामना होणार आहे. त्यानंतर प्लेऑफ आणि फायनलचा रनसंग्राम होणार आहे. 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये आयपीएलचा फायनल मुकाबला होणार आहे. इतर सामन्यांच्या तुलनेत हा महामुकाबला अर्धा तास उशीरा सुरु होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार …
Read More »परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा सर्वांनी आचरणात आणावी! : पू. शिवनारायण सेन
गेल्या 800 वर्षांपासून मौलवी, मिशनरी तथा मार्क्सवादी यांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. देशात 100 कोटींहून अधिक हिंदू असून सुद्धा या देशात हिंदूंच्या विरोधात लपून छपून कायदे केले गेले. अशा काळात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी ’भारत हे हिंदु राष्ट्र झाले पाहिजे’ असा संकल्प सर्वांसमोर मांडला. तेव्हा आम्हाला …
Read More »वीरशैव महासभेचे लिंगायत महासभेत रूपांतर करण्यास विरोध
बेळगाव : अखिल भारतीय वीरशैव महासभेचे नाव अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा असे करण्यामुळे जनतेमध्ये गोंधळ निर्माण होत असून अखिल भारतीय जागतिक लिंगायत महासभा याला विरोध करत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी व्यक्त केली. बेळगावमधील विश्वगुरू कॉम्प्लेक्स मधील जागतिक लिंगायत महासभेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »एसएसएलसी : बेळगाव जिल्हा राज्यात चौथा
6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण बेळगाव : राज्यभरात घेण्यात आलेल्या एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, एकूण 145 विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण मिळवून विक्रम प्रस्थापित केला आहे. बेळगाव जिल्ह्यात 6 विद्यार्थ्यानी 625 पैकी 625 गुण मिळवून स्पृहणीय यश मिळवले आहे. निकालात बेळगाव जिल्हा राज्यात चौथा आला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta