Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

कोगनोळी शेतकर्‍यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करु : प्रांताधिकारी रविंद्र कर्लिंगन्नावर

प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांची उपस्थिती : कोगनोळी फाट्याला भेट कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रुंदीकरण होणार असून कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल होणार आहे. यामुळे येथील शेतकर्‍यांची जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे. येथील शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. शेतकर्‍यांनी टोल नाका शेजारी असणारी गायरान जमीन दाखवली आहे. यासर्व गोष्टीची …

Read More »

शेतकर्‍यावरील अन्यायाबाबत धर्मवीर संभाजी चौकात ठीय्या!

निपाणी : केंद्र सरकारने शेतकर्‍यासाठी केलेल्या कायद्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात 10 महिन्यापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. तरीही त्याची केंद्र सरकारने दखल न घेतल्याने सोमवारी (ता.27) भारत बंदची हाक शेतकरी संघटनेने दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे निपाणी तालुका बंद ठेवण्यात आला. आक्रमक झालेल्या झालेल्या …

Read More »

विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गव्याचा मृत्यू

खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी बारवाड मार्गावर विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गव्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकाराची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्‍यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृत गव्यावर अंत्यसंस्कारही केला. सदर गवा काल मध्यरात्री मृत्युमुखी पडला असावा असा कयास आहे. कणकुंबी येथून पारवाड गावाला वीज पुरवठा …

Read More »

दसरा, नवरात्रोत्सवासाठी अतिरीक्त बससेवा

बेळगाव : नवरात्रोत्सव आणि दसर्‍या सुट्टीच्या निमित्ताने प्रवाशांची आंतर राज्य आणि जिल्हा अंतर्गत ये-जा वाढणार असल्यामुळे या काळात अतिरीक्त 300 बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे परिवहन महामंडळास मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन …

Read More »

कणकुंबी माऊली देवस्थानवरील मालकी कब्जा उधळून लावा; ग्रामस्थांचे निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (खानापूर) गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवस्थान हे प्रसिद्ध तिर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 12 व्या शतकापासून सर्वात जुने व प्रसिद्ध देवस्थान आहे. येथे वर्षातून एकदा मंदिराच्या पवित्र विहिरीत धार्मिक विधी केल्या जातात. याचे महत्व कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यात आहे. लाखोभक्त दर्शनासाठी ये-जा करतात. हे देवस्थान 1951साली ट्रस्टी …

Read More »

अलबादेवी येथे शिवार फेरी अंतर्गत कार्यक्रम संपन्न…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : ई-पीक पाहणी, शिवार फेरीअंतर्गत कृषी विभाग व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून अलबादेवी येथे कार्यक्रम संपन्न झाला. शेतकरी स्वावलंबी व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे कृषी विभाग तसेच ग्रामपंचायत विभाग यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या नवनवीन योजनेंचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे मत कृषी सहायक अधिकारी अनिल …

Read More »

प्रशांत अनगुडे यांची मराठी कामगार सेनेच्या सरचिटणीस पदी निवड…

मुंबई (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रशांत शिवाजी अनगुडे यांची मराठी कामगार सेनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. मराठी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारी ही मराठी कामगार सेना ही नेहमी सक्रिय असते. सदर निवड कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

ह.भ.प. यल्लुप्पा महाराज यांच्या रक्षा विसर्जनानिमित्त वृक्षारोपण…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : शिनोळी खुर्द, चंदगड येथील संत ज्ञानेश्वर भजनी मंडळचे सचिव व गावातील जाणकार व्यक्ती ह.भ.प. यल्लुप्पा भरमु पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या रक्षा विसर्जनानिमित्त जुन्या विधिना फाटा देत पर्यावरण पूरक रक्षा व मातीचा वापर करून शेतामध्ये नारळाची झाडे लावून आगळा-वेगळा उपक्रम पाटील कुटुंबीयाकडून राबविण्यात आला. या …

Read More »

कोगनोळी येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले निवेदन

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार आहे. कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल हा देखील होणार आहे. यामुळे येथील शेतकऱ्याची सुपीक जमीन यामध्ये जाणार आहे. येथील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार असून हा प्रकल्प टोलनाक्यापासून जवळच असणाऱ्या गायरानात करावा या मागणीचे निवेदन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले.यावेळी चिकोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब …

Read More »

बासमती, मसूर देऊन मागणी बायपास रद्द करण्याची

बेळगाव : अलारवाड ते मच्छे या दरम्यान संपूर्ण जमीन तिबार पिकांची आहे. यामुळे येथे बायपास रस्ता करू नका अशी मागणी शेतकऱ्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली.आपल्या भूमातेच्या संरक्षणासाठी याच भूमीत पिकवण्यात आलेले बासमती तांदूळ आणि मसूर मुख्यमंत्र्यांना भेटी दाखल देण्यात आले. बायपास विरोधातील लढा अनेक काळ सुरू आहे. या …

Read More »