बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ‘भव्य काशी-दिव्य काशी‘ काशी विश्वनाथ धाम प्रकल्प देशाला लोकार्पण करणार आहेत. तो कार्यक्रम एलईडी स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था भाजपतर्फे करण्यात आली आहे असे राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली यांनी सांगितले. शनिवारी बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना भाजप राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली म्हणाले, मोदी यांनी पंतप्रधान …
Read More »जुने बेळगाव येथील निराश्रितांकरिता आरोग्य तपासणी
बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रेया सव्वाशेरी या निराश्रित केंद्रातील निराश्रितांकरिता सतत कार्य करीत आहेत. जुने बेळगाव येथील निराश्रित केंद्रातील सदस्यांचे व्हॅक्सिनेशन झाले नव्हते. केंद्राचे प्रमुख शंकर मधली यांनी विश्वनाथ सव्वाशेरी यांना संपर्क साधून व्हॅक्सिनेशन करीता सांगितले असता श्रेया सव्वाशेरी यांनी प्रियंका उंडी ज्युनिअर हेल्थ ऑफिसर फीमेल यांच्याशी संपर्क …
Read More »खानापूर शिक्षक सोसायटीच्या संचालक, सभासदाचे विलंबन मागे घ्या; निवेदनाद्वारे मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक को-ऑप. सोसायटीच्या दि. 25 नोव्हेंबरच्या बैठकीमध्ये विद्यमान संचालक व माजी चेअरमन वाय. एम. पाटील यांचे संचालकपद तसेच सभासद एन. डी. कुंभार यांचे सभासद रद्द करण्यात आले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे लोकशाही निर्णयाविरुद्ध आहे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार, वाय. एम. पाटील यांनी सोसायटीत …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व भाषेत हवा : डॉ. हेमंतराजे गायकवाड
संकेश्वर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविणेसाठी तो सर्व भाषेत असायला हवे असल्याचे शिवाजी महाराज द.ग्रेटेस्ट पुस्तकाचे लेखक डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी सांगितले. ते संकेश्वर गडहिंग्लज नाका येथील रुक्मिणी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी रुक्मिणी गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील इतर …
Read More »निपाणीचा रोहित कामत बनला लेफ्टनंट
ओटीए गया येथे घेतली शपथ : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (विनायक पाटील) : गरिबीची जाण, आई-वडिलांचे कष्ट आणि गुरुवर्यांच्या मागदर्शनानुसार जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात चमकदार कामगिरी करण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या रोहित प्रदीप कामत याची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. येथील साखरवाडी हौसाबाई कॉलनीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहित …
Read More »निपाणी राष्ट्रीय महामार्गावर ऊसाने भरलेला ट्रक पलटी
सुदैवाने जीवितहानी नाही : ट्रकसह ऊसाचे नुकसान निपाणी : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका संपता संपत नाही आहे. काल रात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान निपाणी राष्ट्रीय महामार्गावरील अमर हॉटेल शेजारी ऊसाचा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झालेले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा …
Read More »तारिहाळ येथे धाडसी चोरी : 12 लाखाचा ऐवज लंपास
बेळगाव : घरातील मंडळी परगावी लग्नासाठी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी काल रात्री घराचा दरवाजा फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशा सुमारे 12 लाख रुपयांच्या ऐवजाची धाडसी चोरी केल्याची घटना तारीहाळ गावात आज सकाळी उघडकीस आली. तारीहाळ (ता. जि. बेळगाव) गावातील श्री अय्यप्पा स्वामी मंदिरानजीक असणार्या पांडू कल्लाप्पा खणगांवकर ज्यांच्या …
Read More »आम. निंबाळकरांकडून अपयश झाकण्यासाठी पदयात्रेचे राजकीय ढोंग
डॉ. सोनाली सरनोबत यांची टीका बेळगाव : खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी बेळगाव सुवर्ण विधानसौधवर पादयात्रा आयोजित करणे केवळ राजकीय गिमिक आहे. आपल्या आमदारकीच्या काळात आलेले अपयश झाकण्यासाठी त्यांनी पदयात्रेचे तंत्र अवलंबविल्याची टीका, भारतीय जनता पार्टीच्या बेळगांव ग्रामीण महिला मोर्चा उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. यासंदर्भात पुढे …
Read More »पोर्णिमेला श्री रेणुका देवीचे दर्शन कोरोना नियमांचे काटेकोर पालन करूनच, जिल्हा प्रशासनावतीने खबरदारी
बेळगाव : परदेशात नवीन ओमिक्रोन व्हायरसचा शोध लागल्यानंतर कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्ममई यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांप्रमाणेच महाराष्ट्र आणि केरळमधून येणार्या प्रवाशांना आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान कर्नाटक सरकारच्या नव्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे, 19 डिसेंबरला होणार्या सौंदत्ती येथील पोर्णिमेला कोरोना नियमांचे काटेकोर पालन …
Read More »कोगनोळी परिसरात ऊसाला तुरे शेतकरी वर्गात चिंता
कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हदनाळ, आप्पाचीवाडी भागात ऊसाला तुरे फुटल्याने ऊस वजनात घट झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर बनला आहे. ऊसाला तुरे फुटून ऊस पोकळ होऊन 20 ते 25 टक्के वजनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागाला बारमाही वाहणारी दूधगंगा नदी वरदान ठरली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta