Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

आम. अंजलीताई निंबाळकर यांचे समितीबद्दल वादग्रस्त वक्तव्य

सोशल मीडियावरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल! खानापूर (वार्ता) : खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकरांनी आज खानापूर तालुक्यातील इटगी गावातील एका योजनेच्या शुभारंभप्रसंगी एक वादग्रस्त भाषण केले असून हे भाषण सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहे. सदर व्हिडिओमध्ये आमदार अंजली निंबाळकरांनी राजद्रोहासंदर्भात उल्लेख केला असून राजद्रोहाची नेमकी व्याख्या हि कुणासाठी आहे? असा सवाल …

Read More »

साखर कारखान्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखर विकास निधी अधिनियम,1983 अंतर्गत पुनर्रचना करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दोन वर्षांची सवलत आणि पाच वर्षात कर्जफेड करण्याच्या तरतुदीमुळे, एसडीएफ कर्ज घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल साखर कारखान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता त्यामुळे केंद्राने वर्तवली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु, व्यावसायिक क्षमता असलेल्या आणि ज्यांनी साखर …

Read More »

जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना आयोजित रविवारचे कुस्ती मैदान लांबणीवर….

बेळगाव – मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी बेळगावच्या आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. या मैदानाच्या तयारीसाठी कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारीही चालविली होती. बेळगाव परिसरातील कुस्तीगीर आणि कुस्ती शौकिनांना आनंदवाडी येथील रविवारच्या कुस्ती मैदानाचे वेध लागले होते. दरम्यान शासनाने वाढत्या कोरोना …

Read More »

स्केटिंगपटू अवनिशचा आणि आराध्याचा गौरव

बेळगाव : बेळगावचे स्केटिंगपटू अवनीश कामनावर आणि आराध्या पी. यांनी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या 59 व्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवित पदक पटकाविले. 11 ते 21 डिसेंबर 2020 या दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती. या यशाबद्दल अवनीश कामनावर आणि आराध्या पी या स्केटिंगपटूंचा रेल्वे …

Read More »

संपूर्ण लॉकडाऊन होऊ नये यासाठीच, विकेंड लॉकडाऊन : मंत्री अश्वथ नारायण यांची माहिती

बेळगाव : राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉन संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. परिस्थिती बिघडू नये यासाठी सरकारने १५ दिवसांच्या कालावधीत वीकेंड कर्फ्यूसह अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. संपूर्ण लॉकडाऊन रोखणे हा त्यामागचा हेतू आहे. अशी माहिती मंत्री अश्वथ नारायण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री अश्वथ नारायण पुढे …

Read More »

पन्नास वर्षानंतर पुन्हा भरला ‘त्यांचा’ वर्ग

जांबोटी विद्यालयात सन 1971च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा खानापूर : शाळेची घंटा वाजली, प्रार्थना -राष्ट्रगीत झाले. फक्कड पांढरे झालेले केस तर कुणाचे टक्कल पडून विमानतळ झालेले, नजर अंधुक झाल्याने बहुतेकांच्या डोळ्यावर चष्मा, तर कुणी तब्येतीला जपत मंद चालीने वर्गात प्रवेश करत. असे वयाच्या पासष्ट सत्तरीकडे झुकलेले विद्यार्थी वर्गात बसले. वयाची पंचाण्णव पार …

Read More »

स्मशानभूमीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव (वार्ता) : कणबर्गी गावातील परिशिष्ट जातीच्या लोकांना स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करावी, अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि माजी नगरसेवक संजय सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली कणबर्गी येथील परिशिष्ट जातीच्या नागरिकांनी आज जिल्हाधिकार्‍यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. बेळगाव तालुक्यातील महानगरपालिकेच्या व्याप्ती येणार्‍या कणबर्गी …

Read More »

विमल फाऊंडेशन आयोजित भव्य कबड्डी, खो-खो स्पर्धेचे 16 जानेवारी रोजी आयोजन

बेळगाव (वार्ता) : महाद्वार रोडवरील श्री धर्मवीर संभाजी उद्यानाच्या मैदानावर विमल स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्यावतीने दुसर्‍या विमल जाधव स्मृती चषक खुल्या कबड्डी व खो-खो पुरुष व महिला स्पर्धेचे आयोजन रविवार ता. 16 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजता प्रारंभ होणार आहे अशी माहिती विमल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी दिली आहे. …

Read More »

भारतीय गुरुकुल ज्युनिअर कॉलेजमध्ये लसीकरण अभियान यशस्वी

बेळगाव (वार्ता) : येथील भारतीय गुरुकुल ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. हा लसीकरण उपक्रम उचगाव आरोग्य केंद्रातर्फे राबविण्यात आला. अध्यक्षस्थानी वाय. पी. नाईक उपस्थित होते. प्रारंभी कॉलेजचे प्राचार्य आनंद आपटेकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उचगाव आरोग्य केंद्रप्रमुख डॉ. स्मीता गोडसे यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार …

Read More »

लस घेऊन युवकांनीही कोविड विरोधातील लढ्यात आघाडी घ्यावी : पालकमंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : अन्य कोणत्याही देशांच्या तुलनेत भारतात युवावर्गाची संख्या जास्त आहे. त्यामुळेच आपल्या देशाला यंग इंडिया म्हणून ओळखले जाते. कोविड विरोधातील लढ्यातही युवावर्गाने लसीकरण करून घेऊन आघाडीवर रहावे, असे आवाहन जलसंसाधन खात्याचे व जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले. बेळगावातील एस. जी. बाळेकुंद्री महाविद्यालयात सोमवारी १५ ते १८ वयोगटातील किशोरांच्या …

Read More »