Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

डिसेंबरमध्ये संपूर्ण देशाच्या लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होणार?

  नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरला संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात अतिशय महत्त्वाचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे देशात सर्व निवडणुका या आगामी डिसेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय …

Read More »

जोहान्सबर्गमध्ये इमारतीला भीषण आग; ५२ जणांचा मृत्यू

  जोहान्सबर्गमध्ये : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये इमारतीला आज गुरुवारी पहाटे आग लागली. अल्पावधीतच आगीने रौद्ररुप धारण केले. या अग्नितांडवात आतापर्यंत ५२ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ४० जण जखमी आहे. अग्निशामक दलाने आगीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले असून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. इंडिया टुडेने याची माहिती दिली आहे. …

Read More »

रक्षाबंधनाची महिलांना भेट; सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय सर्वांसाठी घेतला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील महिलांना दिलेली ही भेट आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा …

Read More »

वर्गातील फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षकाला अटक

  मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील विद्यार्थ्यांना एका मुस्लीम विद्यार्थ्याला मारहाण करायला लावली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे प्रकरण ताजं असताना आता जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्याने वर्गातील फलकावर ‘जय …

Read More »

चांद्रयान-३ च्या लँडिंग स्पॉटची ‘शिवशक्ती पॉइंट’ म्हणून ओळख

  पंतप्रधान मोदी; २३ ऑगस्ट आता राष्ट्रीय अंतराळ दिवस बंगळूर : चांद्रयान-३ च्या चंद्र लँडरने ज्या बिंदूला स्पर्श केला तो आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखला जाईल आणि चांद्रयान-२ ने ज्या बिंदूवर आपल्या पाऊलांचे ठसे सोडले त्या बिंदूला आता ‘तिरंगा’ म्हटले जाईल, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घोषणा केली. ग्रीसहून आल्यानंतर …

Read More »

तांदूळ निर्यातीवर निर्बंध! उकड्या तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने उकड्या तांदळावर तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लागू केलं आहे. सरकारने उकड्या तांदळावर म्हणजेच पारबॉईल्ड तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बासमती तांदूळ आणि उकड्या तांदळाच्या निर्यातीवर नवी निर्बंध लागू केले …

Read More »

तामिळनाडूत लखनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग, 10 प्रवाशांचा मृत्यू; तर 25 जण जखमी

  चेन्नई : तामिळनाडूच्या मदुराईमध्ये लखनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवली तेव्हा आग लागली आहे. त्यानंतर काही प्रवाशांनी बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर …

Read More »

जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर

  केरळमध्ये मोठी दुर्घटना! वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये शुक्रवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. वायनाड जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेल्या जीपला अपघात झाला अन् नऊ जणांनी आपला जीव गमावला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक महिला असल्याचे सांगितलं जात आहे. वायनाड पोलिसांनी सांगितलं की, केरळच्या वायनाड जिल्ह्यात एका जीपला झालेल्या …

Read More »

मणिपूर हिंसाचारातील सीबीआय चौकशीची प्रकरण गुवाहाटी उच्च न्यायालयाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

  दिल्ली : मणिपूर हिंसाचारामध्ये ज्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करत आहे त्या सर्व प्रकरणांची सुनावणी आता गुवाहाटी उच्च न्यायालयामध्ये होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय दिला आहे. तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकणात अनेक भाषिक न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान मणिपूरमधील हिंसाचारातील एकूण 27 …

Read More »

नेपाळमधील बारा जिल्ह्यात भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात, सहा भारतीयांसह सात जणांचा मृत्यू

  काठमांडू : नेपाळच्या बारा जिल्ह्यात भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अपघात झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा भारतीय नागरिकांचा समावेश असून एक नागरिक नेपाळचा आहे. मृत्यू झाला. सर्व मृत भारतीय नागरिक हे राजस्थान जिल्ह्यातील होते. तर नेपाळच्या महोत्तरी जिल्ह्यातील लोहारपटी-5 मधील एक नागरिक या दुर्घटनेत मृत …

Read More »